Solar energy project : सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दूध व्यावसायिकांना होणार मोठा फायदा; गोकुळचा महत्त्वपूर्ण उपक्रम..

Solar energy project

Solar energy project : सौर ऊर्जा प्रकल्पामुळे गोकुळ दूध संघाचा वीजेवरील खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार असून, त्याचा थेट फायदा दूध उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिकांना मिळणार आहे. दूध शीतगृहे, प्रक्रिया उद्योग आणि वाहतूक यासाठी लागणाऱ्या विजेचा मोठा खर्च सौर ऊर्जेमुळे वाचणार आहे. या बचतीमुळे दूध संघाच्या सभासदांना अधिक चांगले दर मिळू शकतील आणि दुग्ध व्यवसाय […]

Tukaram Beej:तुकाराम बीज: भंडारा डोंगर आणि देहूच्या विकासाला मिळणार चालना..

Tukaram Beej

Tukaram Beej:जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त भंडारा डोंगर पायथ्याशी गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांशी संवाद साधला आणि भंडारा डोंगर व देहूच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही दिली. तुकाराम बीज हा वारकरी संप्रदायासाठी एक पवित्र दिवस मानला जातो. संत तुकाराम […]

turmeric and sugarcane : वातावरणात बाष्प घटतेय; हळद आणि ऊसाची अशी घ्या काळजी..

turmeric and sugarcane

turmeric and sugarcane : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. दिनांक 20 ते 26 मार्च 2025 दरम्यान […]

Soyabin Rate : सांगली बाजारात मिळाला सोयाबीनला चांगला दर; राज्यात आवक स्थिर, दरात सौम्य वाढ…

Soyabin Rate : मागील आठवड्यात महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारात मोठे चढ-उतार दिसले नाहीत, मात्र काही भागांत आवक आणि दरात सौम्य वाढ झाली. लातूर, हिंगोली, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या प्रमुख बाजारपेठांमध्ये दर सुमारे ३७०० ते ४००० रुपयांच्या दरम्यान स्थिर राहिले. काही बाजारांमध्ये किंचित वाढ दिसली, तर काही ठिकाणी मागणीच्या तुलनेत किंचित घसरण झाली. राज्यात ९ […]

Kanda Bajarbhav : मागील आठवड्यात कांदा आवक स्थिर; पुढील आठवड्यात कसे असतील कांदा बाजारभाव?

Kanda bajarbhav : मागील आठवड्यात महाराष्ट्रातील कांदा बाजारात स्थिर आवक दिसून आली. विशेषतः पुणे, नाशिक आणि सोलापूर या प्रमुख बाजारांमध्ये उन्हाळी आणि लाल कांद्याची आवक सातत्याने सुरू होती. दरांमध्ये मोठे चढ-उतार दिसून आले नाहीत, मात्र आठवड्याच्या मध्यावर किंमती थोड्या वाढल्या आणि नंतर पुन्हा घसरल्या. दरम्यान मागील आठवड्यात होळी, धुलिवंदनाची सुटी आल्याने त्याचाही परिणाम आवकेवर दिसून […]

The Minister of Agriculture : 15 एप्रिलपासून सुरु होणार नवीन मोहिम, PM किसान योजनेसंदर्भात कृषीमंत्र्यांनी दिली लोकसभेत महत्वाची बातमी..

PM Kisan Samman Nidhi Yojana : केंद्र सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून गरिब नागरिकांना आर्थिक पाठबळ देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. यातीलच एक महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana). देशातील शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना राबवण्यात येते. […]

Supriya Sule : १०० दिवसांमध्ये एक विकेट गेली,सहा महिने थांबा आणखी एक जाणार आहे”; सुप्रिया सुळेंचा रोख कुणाकडे?

Supriya sule : बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या घरी एकदा भेट द्या. तिथे काय परिस्थिती आहे ते कळेल. देशमुख यांना मारहाण होत असताना त्यांना दूरध्वनी आले होते. ही बाब मला मिळालेल्या एका माहितीतून समोर आली आहे. फोन सुरू असताना त्यांची हे गंमत पहात होते. ही खूप मोठी विकृती आहे. अवादा कंपनीला काम […]

Relief for farmers : नागपूरच्या शेतकऱ्यांसाठी दिलासा; दीड हजार जलस्त्रोत होणार जिवंत..

Relief for farmers : नागपूर जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील दीड हजार जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करून जलसंधारणाची कामे हाती घेण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर नियंत्रण मिळवता येईल आणि शेतकऱ्यांना स्थिर व शाश्वत जलस्रोत उपलब्ध होतील. नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड आणि इतर तालुक्यांमध्ये दरवर्षी तीव्र पाणीटंचाई […]

Rice auction : सरकारी तांदळाचा लिलाव; शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार?

Rice auction: भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) प्रादेशिक महाराष्ट्र कार्यालयाने खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत तांदूळ विक्री जाहीर केली आहे. १९ आणि २० मार्च २०२५ रोजी होणाऱ्या ई-लिलावासाठी महाराष्ट्रातून १०,००० मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे तांदळाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या लिलावाचा शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम […]

Kanda bajarbhav : होळीच्या सुटीनंतर कांद्याचे बाजारभाव वधारणार की आणखी घसरणार…

Kanda bajarbhav : होळी आणि त्यानंतर आलेल्या धुलिवंदनाच्या सुटीमुळे राज्यातील बाजारसमित्यांमध्ये कांदा आवक घटलेली दिसून आली. दरम्यान महाराष्ट्रातील कांदा बाजारात मागील दोन दिवसांमध्ये किंमतीत काही प्रमाणात चढ-उतार झाले आहेत. लासलगाव, पिंपळगाव बसवंत, सोलापूर आणि पुणे बाजारसमित्यांमध्ये कांद्याची आवक आणि दर यामध्ये लक्षणीय बदल दिसून आले. लासलगाव येथे १३ मार्च रोजी म्हणजेच होळीच्या दिवशी कांद्याची सरासरी […]