Kanda Bajarbhav : पाकिस्तानमुळे कांद्याचे दर अचानक खालावले?

Kanda bajarbhav, शनिवार दिनांक १४ डिसेंबर रोजी लासलगाव येथील कांदा बाजारात लिलाव सुरू झाले, तेव्हा शेतकऱ्यांना बाजारभावाचा आकडा पाहून धक्का बसला. कारण हे दर थेट ८ ते १० रुपयांनी घसरले होते. त्यामुळेच आठड्याच्या सुरूवातीला ३८०० रुपये प्रति क्विंटल सरासरी दर असलेल्या लाल कांद्याला आठवड्याच्या शेवटी अचानक घसरलेला २५०० रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळाला. कमी […]
kcc agriculture loan : शेतकऱ्यांना विनातारण मिळणाऱ्या २ लाख कर्जचा लाभ कसा घ्यायचा?

*kcc agriculture loan: शेतकऱ्यांना किसान कार्डच्या (kcc) च्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा रिझर्व्ह बँकेने वाढविली आहे. कृषी क्षेत्राला आर्थिक आधार देण्यासाठी आणि लागवडीवरचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँकेने अतिरिक्त तारण मुक्त कर्ज रकमेच्या मर्यादेत वाढ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. तसेच शेतीशी संलग्न अन्य कामांसाठीही कर्ज उपलब्ध करुन देणार असल्याचे आरबीआयने जाहीर केले. […]
Maharashtra Cabinate expansion : मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नसलेले बंडखोरीच्या तयारीत?

Maharashtra Cabinate expansion रविवारी नागपूर येथे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा समारंभ झाला. या वेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधीचा सोहळा झाला. यांचा प्रामुख्याने समावेश: यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे- पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश […]
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडीमुळे याठिकाणी दवबिंदू गोठणार…

Maharashtra Weather Update: राज्यात रविवार व सोमवारी दि. १५ व १६ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात पहाटे ५ चे किमान तापमानं हे बऱ्याच ठिकाणी एक अंकी संख्येवर आले आहे. याशिवाय तापमाने सरासरीपेक्षा २ ते ६ डिग्रीपर्यंत खालावून जळगांव अहिल्यानगर, छ. सं. नगर, बुलढाणा, धाराशिव, परभणी, नांदेड अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा या सर्व जिल्ह्यात ह्या दोन दिवसात […]
Kanda Bajarbhav : कांदा भाव घसरण्याच्या अफवांचा बाजार गरम; शेतकऱ्यांनो वेळीच सावध व्हा..

Kanda Bajarbhav : सध्या काही बाजारात कांद्याचे भाव कमी होताना दिसत आहेत. विशेषत: मागील सप्ताहाच्या तुलनेत या सप्ताहात लासलगाव बाजारात लाल कांद्याला दोनशे ते तीनशे रुपयांनी कमी बाजारभाव मिळाला. असे असले तरी हा आठवडा संपताना लासलगाव बाजारात लाल कांद्याचे बाजारभाव सरासरी ३५०० रुपये प्रति क्विंटल, तर पिंपळगाव बाजारात पोळ कांद्याचे बाजारभाव सरासरी ३८०० रुपये प्रति […]
Orange Farming : थंडी वाढतेय, संत्रीबागेतील डिंक्या आणि खैऱ्या यांचे असे करा नियंत्रण

Orange Farming : सध्या राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे संत्री बागेत ‘डिंक्या’ किंवा ‘फायटोप्यारा’मुळे झाडे पिवळे पडणे, डिंक वाहणे अशी लक्षणे संत्रा, मोसंबी पिकात दिसून येत आहेत. शेतकर्यांनी यावर वेळीच उपाय करून बागा वाचविण्यास प्राधान्य दिले तर उत्पादनावर परिणाम कमी होईल. कोळी या किडीचा प्रादूर्भाव ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात म्हणजे फळे आवळ्याच्या आकाराची झाल्यानंतर […]
Rice Price: केंद्राच्या या निर्णयामुळे भात उत्पादकांनाही बसणार फटका?

Rice Price : राज्यात नुकताच शेतकऱ्यांकडून नवा तांदूळ विक्रीला आला असून केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे आता भात उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय ), प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र ने खुली बाजार विक्री योजना (देशांतर्गत [ओएमएसएस (डी)] अंतर्गत ऑगस्ट 2024 च्या पहिल्या आठवड्यापासून तांदूळ आणि डिसेंबर 2024 च्या पहिल्या आठवड्यापासून गहू विक्रीची घोषणा […]
Poultry farming: जम्मू-कश्मीरच्या कोंबड्या खाणार नाशिकचा मका

Poultry farming : जम्मू कश्मीरमधील पोल्ट्री उद्योगासाठी खाद्यान्न म्हणून नाशिकहून मका पाठविण्यात आला आहे. कांदा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्टेशनहून पहिल्यांदाच परराज्यात मक्याची पाठवण करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर रोजी लासलगाव येथून रेल्वे वॅगनमधून जम्मू कश्मीरसाठी सुमारे २६०० टन मका पाठवण्यात आला. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा चांगल्या मोसमी पावसाने या […]
Maharashtra Weather: यंदाची जास्त थंडी ला निनामुळे पडली का?

Maharashtra Weather : या आठवड्यात राज्यातील सर्वच विभागांत थंडीचे आगमन झाले असून अनेक ठिकाणी थंडी अजूनही टिकून आहे. येत्या १८ डिसेंबर पर्यंत राज्यात थंडीचे सावट राहिल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. या वर्षा मॉन्सूनचा पाऊसही काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त होता. यंदा ला निना परिणाम झाल्याने पाऊस जास्त झाल्याचा अंदाज हवामानशास्त्रींनी व्यक्त केला होता. यंदाची […]
4G coverage : भारतात एकूण किती खेडी आहेत? त्यापैकी किती ठिकाणी मोबाईलची रेंज येते?

*4G coverage: भारत हा विविध भाषा आणि परंपरांनी नटलेला देश आहे. भारताचा विस्तार चारही दिशांना खूप मोठा आहे. तसेच भौगोलिक स्थितीमुळेही भारतात विविधता आहे. म्हणूनच अनेक ठिकाणी दुर्गम परिस्थिती असल्याने आजही दळणवळणाची साधने कमी आहेत किंवा उपलब्ध नाहीत. अलीकडच्या काळात ही स्थिती बदलली असून भारतात बहुतेक खेड्यांमध्ये आता ४जी मोबाईलची रेंज येते. आपल्या देशात एकूण […]