परराज्यातूनही वैविध्यपूर्ण ऊस वाणांना मागणी, वाचा सविस्तर…

दोन महिन्यापूर्वीच्या मंदीनंतर आता रोपवाटिकांमध्ये लगबग सुरू झाली आहे. जसा ऊस हंगाम पुढे जाईल तशी ऊस रोपांना महाराष्ट्रसह, गुजरात, मध्य प्रदेश मधूनही मागणी वाढत आहे. विशेष म्हणजे वैविध्यपूर्ण वाणांच्या रोपांना चांगली मागणी आहे. अनेक रोपवाटिका चालकांना शेतकऱ्यांना आवश्यक ती रोपे पुरवण्यासाठी झगडावे लागत आहे . कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर तोडणी ही वेगात सुरू झाली. शेत […]
पहिलीपासून कृषी अभ्यास सुरू करणार-शिक्षण मंत्री दीपक केसरकर..

पहिलीपासून कृषी अभ्यास सुरू करण्यासाठी कृषी विभाग आणि शालेय शिक्षण विभागांमध्ये करार झाला असल्याची माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दापोली येथे दिली. दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कार्यक्रमासाठी आलेल्या मंत्री केसरकर यांनी पत्रकारांशी रविवारी संवाद साधला. शैक्षणिक धोरणामध्ये बदल करण्यासाठी राज्य शासनाकडून पावले उचलली जात आहे. पर्यावरण संतुलन बिघडण्याचे परिणाम वातावरणावर […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस संगमनेर — नग 135 5500 7000 6250 अकोला लोकल क्विंटल 68 7000 7025 7020 काटोल लोकल क्विंटल 75 6500 6850 6650 शेतमाल : कोथिंबिर कोल्हापूर — क्विंटल 53 2500 5000 3750 अकलुज लोकल नग 5400 5 10 8 पुणे लोकल नग […]
रासायनिक खतांचा वर्षभरात सरासरीच्या १०८ टक्के वापर ,तीन वर्षात तीन टक्क्यांनी वापर कमी करण्याचे उद्दिष्ट…

रासायनिक खतांचा वापर कमी केल्यास त्यापोटी खर्च होणारा ५० टक्के निधी हा कृषी विकासासाठी देण्यात येईल. त्यासाठी ”नमो प्रमाण योजना ”जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात देखील या योजनेची अंमलबजावणी होईल. तीन वर्षांत तीन टक्के खत वापर कमी करण्याचे त्या अंतर्गत उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यात सरासरीच्या १०८ टक्के खतांचा वापर यंदा झाला आहे. निविष्ठा व […]
शेतकऱ्यांना सौरपंप बसवण्यासाठी सरकार करत आहे मदत; खर्चही होतोय कमी, जाणून घ्या योजना..

आजही देशातील बहुतेक शेतकरी त्यांच्या शेतात सिंचनासाठी डिझेल किंवा इलेक्ट्रिक मोटर पंप वापरतात. त्यामुळे शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो पण शेतकरी हा खर्च सहज कमी करू शकतात यासाठी शेतकरी त्यांच्या शेतात सौर पंप बसू शकतात. ज्यामुळे शेती करणे तर सोपे होईलच शिवाय शेतकऱ्यांना उत्पादनाचा अतिरिक्त स्त्रोतही मिळेल. सौर पंपावरील अनुदान योजना विविध क्षेत्रांमध्ये सौरऊर्जेच्या वापरास […]
हरियाणाचा हा शेतकरी उसापासून नाही तर फुलशेतीतून कमावतोय बंपर उत्पन्न, वार्षिक नफा ३० लाख

शेतकरी रणवीर सिंग शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवत आहे. गेल्या 35 वर्षांपासून ते आपल्या शेतात फुलांची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. हे आम्ही नाही तर खुद्द शेतकरी रणवीर सिंग सांगत आहे. शेतकरी रणवीर सिंग यांनी सांगितले की, ते स्वतःच्या शेतीची काळजी घेतात आणि जपानमधून बियाणे आयात करून फुलांची रोपे तयार करतात. रणवीर सिंग म्हणतात कि […]
हिवाळ्यात बटाट्याच्या झाडांची घ्या विशेष काळजी, कृषी शास्त्रज्ञांनी दिला हा सल्ला?

शेतात बटाट्याचे पीक बहरले आहे. डिसेंबरमध्ये तापमानात सातत्याने घट होत असल्याने पिकाची योग्य काळजी न घेतल्यास बटाट्याच्या उत्पादनावर परिणाम होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. हिवाळ्यात बटाटा शेतीमध्ये पाला गाळण्याची समस्या वाढते. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख सह वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.ए.के.राय म्हणाले की, शेतकरी बटाट्याच्या चांगल्या उत्पादनासाठी सुरुवातीपासूनच मेहनत घेतात. त्यांनी सांगितले की, थंडी वाढल्याने बटाट्याच्या […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 8008 500 2500 1500 अकोला — क्विंटल 720 1000 2300 1900 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2631 500 1800 1150 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 640 2250 3000 2500 बारामती लाल क्विंटल 453 600 3250 2000 येवला लाल […]
कोल्हापूरला दूध अनुदानामुळे पावणेअठरा कोटींचा लाभ..

राज्य शासनाकडून गाईच्या दुधासाठी प्रति लिटर जाहीर केलेल्या पाच रुपये अनुदानामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ, वारणा दूध संघाच्या दूध उत्पादकांना महिन्याला 17 कोटी 75 लाख रुपयांचा फायदा होणार आहे. गोकुळ कडे दिवसाला आठ लाख लिटर तर वारणा संघाकडे साडेतीन लाख लिटर गाईचे दूध संकलित होत आहे. एक जानेवारी दोन हजार चोवीस ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत संकलित […]
या व्यवसायातुन शेतकऱ्यांने बदलेले आपले नशीब , वाचा सविस्तर..

आपल्या देशातील शेतकरी हे लोकांचे पालनपोषण करणारे आणि श्रमाचे दैवत आहेत. त्याचबरोबर अनेक योजना राबवून प्रगतीशील शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. यापैकी एक योजना म्हणजे मधमाशी पालन. मात्र, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे अनेकदा दिसून येते. असे असतानाही बेगुसरायचे शेतकरी मनोजकुमार निराला हे बिहार व्यतिरिक्त राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर […]