शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत मळणी यंत्रासाठी मिळणार अनुदान, अर्ज करण्याची पद्धत, पहा…..

राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या एकात्मिक विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेग-वेगळ्या बाबींसाठी अनुदान देण्याचे प्रावधान असते. दरम्यान महाराष्ट्र राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या यंत्रासाठी अनुदान मिळते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या पार्श्वभूमीवर यांत्रिकीकरणाचा वापर वाढवण्यासाठी ही […]
किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त कर्जासह मिळतात अनेक लाभ, जाणून घ्या…

देशातील बहुसंख्य लोक अजूनही शेतीतून आपला उदरनिर्वाह करत आहे. देशाच्या जीडीपीमध्ये (GDP) कृषीचे योगदान 17 ते 18 टक्के आहे. भारत हा प्राचीन काळापासून कृषीप्रधान देश मानला जातो. देशातील बहुसंख्य लोक अजूनही शेतीतून आपला उदरनिर्वाह करत आहे. देशाच्या जीडीपीमध्ये (GDP) कृषीचे योगदान 17 ते 18 टक्के आहे. अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध योजना आणत असते. […]
जमिनीत योग्य प्रकारे पाणी मुरण्यासाठी काय करावं?

पाणी खडकात मुरून भूजलामध्ये रूपांतरित होण्यासाठी ते आधी मातीत मुरायला तर हवे ना! शेतीतील पाणी शेतात मुरण्यासाठी मातीची सच्छिद्रता (porosity) म्हणजेच मातीच्या कणांमधील पोकळीची टक्केवारी जास्त हवी. ती वाढविण्यासाठी काय करता येईल, याची माहिती या लेखातून घेऊ. मागील एका लेखामध्ये मातीचे प्रकार आणि त्यांच्या सच्छिद्रतेविषयी माहिती घेतली. एकेकाळी चांगली सच्छिद्रता असलेल्या मातीमध्येही हल्ली पाणी मुरत […]
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023: ऑनलाइन फॉर्म, पात्रता, कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकर्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी Maharashtra Saur Krishi Pump Yojana 2023 सुरू केली आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार महाराष्ट्रातील शेतकर्यांना शेती सिंचनासाठी सौर पंप (Maharashtra Saur Pupm Yojana) उपलब्ध करुन देणार असून साधारण पंपांचे सौर पंपामध्ये रुपांतर केले जाईल. नवीन सौर पंप बसविण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून शेतकर्यांना अनुदान दिले जात आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारने शेतकर्यांना १,००,००० सौर […]
राज्यातील ग्रामपंचायतीमधील 3666 जांगासाठीच्या पोटनिवडणुकीची घोषणा, 18 मे रोजी मतदान

राज्यातील विविध ग्रामपंचायतीतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्वाच्या महानगरपालिकाच्या निवडणुका विविध कारणांमुळे लांबणीवर पडल्या आहेत. त्यातच आता राज्यातील विविध ग्रामपंचायतीतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. आज राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंयतीच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे. राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतमधील रिक्त जागांवर […]
बारमाही गुणवत्तापूर्ण भाजीपाला उत्पादन

पळासखेडा बुद्रुक (जि. जळगाव) येथील जितेंद्र पाटील यांचे मुख्य पीक कापूस आहे. मात्र टोमॅटो, गिलके, वांगी, कलिंगड, काकडी अशा बारमाही भाजीपाला पीक पद्धतीचा वापर त्यांनी खुबीने केला आहे. जळगाव जिल्ह्यात पळासखेडा बुद्रुक (ता. जामनेर) शिवारात जितेंद्र श्रीराम पाटील यांची पाच एकर मुरमाड, मध्यम शेती आहे. मोठ्या नदीचा स्रोत नाही. पाऊसमान कमी राहिल्यास विहिरींची पातळी घटते. […]
आता सततच्या पावसामुळे नुकसान झाल्यासही मिळणार भरपाई, काय घेतला राज्य सरकारने निर्णय ?

महसुल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद नसतानाही काही गावांमध्ये अतिवृष्टी होऊन शेती पिकांचे नुकसान होऊ शकते. तर, काही गावांमध्ये सलग पडणाऱ्या पावसामुळे देखील शेती पिकांचे नुकसान होते. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देणे… राज्यात सतत होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होते. मात्र, सततच्या पावसाची कोणतीही परिभाषा नसल्यामुळे ती निश्चित करण्यासाठी आणि शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना […]
महिंद्राने केला एसबीआयशी करार; मध्यप्रदेशमधील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार कर्ज

कृषी यांत्रिकीकरणासाठी अग्रणी असलेली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने एसबीआय बँकेसोबत कृषी अवजारांसाठी सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नुकताच करार केला आहे. राज्यातील शेतकरी कृषी यांत्रिकीकरणासाठी कर्ज (Agriculture Mechanization Loan) मिळवण्यासाठी बँकांचे उंबरठे झिजवत असतात. परंतु कृषी यंत्रासाठी सहजतेने कर्ज मंजूर होत नाही. मंजूर झाले तर व्याजदर अव्वाच्या सव्वा असतात. शेवटी शेतकऱ्यांचा हिरमोड होतो. कृषी […]
8 अ आणि 7/12 उतारा ऑनलाईन मोबाईल वर कसा पहाल ? पहा संपूर्ण माहिती !

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूमीची ऑनलाइन माहिती देण्यासाठी महाभूलेख पोर्टल सुरू केलं आहे. ज्याला ‘महाभुलेख पोर्टल’ असंही म्हटलं जातं आहे. या पोर्टलच्या मदतीने तुम्ही घरबसल्या आपल्या जमिनीची माहिती सहज मिळवू शकता. या ई-भूमि पोर्टल bhulekh.mahabhumi.gov.in द्वारे, आपण घरी बसल्या ऑनलाइन मोबाईल द्वारे जमिनीच्या नोंदी, फेरफार, 7/12 – 8A, इत्यादी. तुम्ही मिळवू शकता… या ऑनलाइन […]
वर्धा जिल्ह्यात अडीच हजार शेतकऱ्यांना तुषार सिंचनाचा लाभ

वर्धा जिल्ह्यात अडीच हजार शेतकऱ्यांना तुषार सिंचनाचा लाभ हवामान बदलामुळे (Climate Change) उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्यासोबतच किफायतशीर शेती व्यवसायास साहाय्य करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील २ हजार ६८८ शेतकऱ्यांना तुषार सिंचन संच (Irrigation Set) उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी ४ कोटी ७६ लाख रुपये […]