गुणवत्तापूर्ण मुरघास बनवण्यासाठी घ्या या गोष्टींची काळजी

गुणवत्तापूर्ण मुरघास बनवण्यासाठी घ्या या गोष्टींची काळजी आपल्या दुग्धव्यवसायातील एकूण खर्चापैकी ६० ते ७० टक्के खर्च हा जनावरांच्या आहारावर होत असतो. यासाठी हा खर्च कसा कमी करता येईल यासाठी आपले सातत्याने प्रयत्न असावेत. दुग्धव्यवसाय किफायतशीर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान फार महत्त्वाचे आहे. यामध्ये प्रामुख्याने गोठा व्यवस्थापन यामध्ये मुक्तसंचार गोठा, आहार व्यवस्थापनात मुरघास, वंश सुधारणेसाठी लिंग निश्चित […]
शेतकऱ्यांच्या पिकाच काय होणार? राज्यात 4 दिवस ‘या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा

राज्यातील शेतकऱ्यांची पिके काढणीला आली आहेत. गहू, हरभरा यांसारखी रब्बी हंगामातील पिके परिपक्व होऊन अगदी शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आले आहेत. पण अशातच आता हवामान (Today Weather Forecast) विभागाने राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान (Today Weather Forecast) विभागाच्या अंदाजानुसार पुढचे चार दिवस कोठे पाऊस पडू शकतो हे […]
खानदेशात दादर ज्वारीला ३३०० ते ४४०० रुपये दर

खानदेशात वेळेत पेरणी झालेल्या कोरडवाहू दादर ज्वारीला प्रतिक्विंटल ३३०० ते ४४०० रुपये दर मिळत आहे. बाजारात आवक स्थिर आहे. खानदेशात वेळेत पेरणी झालेल्या कोरडवाहू दादर ज्वारीला (Dadar Jowar) प्रतिक्विंटल ३३०० ते ४४०० रुपये दर (Jowar Rate) मिळत आहे. बाजारात आवक स्थिर आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस खानदेशात कोरडवाहू (Dry Land) क्षेत्रात येणाऱ्या दादर ज्वारीची पेरणी (Jowar Sowing) […]
नाफेडची खरेदी, उत्पादन घटीचा हरभऱ्याला आधार

देशातील बाजारात सध्या हरभऱ्याचे दर दबावात आहेत. तर नाफेड महत्वाच्या राज्यांमध्ये खरेदी सुरु करणार आहे. कर्नाटक आणि गुजरातमध्ये नाफेडची खरेदी सुरु झाली. देशातील बाजारात सध्या हरभऱ्याचे दर (Chana Rate) दबावात आहेत. तर नाफेड (NAFED) महत्वाच्या राज्यांमध्ये खरेदी सुरु करणार आहे. कर्नाटक आणि गुजरातमध्ये नाफेडची खरेदी सुरु झाली. तसेच नाफेडने स्टाॅकमधील हरभरा विक्री (Chana Procurement) थांबवली. […]
काजू, भात, कलिंगड या पिकांवरील रोग-किडींसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या?

किडी मोहर किंवा फळातील रस शोषून घेतात. तसेच त्यांची लाळ ही फायटोटॉक्सिक असल्याने पालवी/मोहर सुकून जातो, मोहराच्या दांड्यावर काळे डाग दिसून येतात. काजू फुलोरा ते फळधारणा अवस्था फुलकिडे या अवस्थेतील काजूवर फुलकिडींचा (थ्रीप्स) प्रादुर्भाव दिसून येतो. फुलकिडे व तिची पिले कोवळी पालवी, मोहराचा देठ, कोवळ्या बिया व बोंडूवरील साल खरवडतात. त्या ठिकाणी भुरकट रंगाचे चट्टे […]
धान्याऐवजी रेशन कार्ड धारकांच्या खात्यावर जमा होणार 9 हजार रुपये

मित्रांनो राज्य सरकार नेहमीच सामान्य लोकांसाठी नवनवीन योजना आणि मोहीम राबवत असते. जेणेकरून गरजू आणि योग्य लोकांपर्यंत सर्व सुविधा नियमित पोहोचाव्यात. अशांपैकी खूप काळापासून चालत आलेली सुविधा म्हणजे रेशन मिळणे. रेशनकार्ड धारकांना दरमहा किंवा तिमाही धान्य कमीत कमीत दरात उपलब्ध करण्यात येते. यामध्ये गहू, तांदूळ, डाळ अशा धान्यांचा प्रामुख्याने समावेश असतो. कोरोना काळात तीन महिने […]
31 मार्चपूर्वी शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी, जाणून घ्या सविस्तर

शेती करताना शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात पैशाची गरज भासते, यासाठी शेतकरी कर्ज काढतात. परंतु, आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता येत नाही. तर काही शेतकरी नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करतात. पण शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थिमुळे शेतकऱ्यांना या कर्जाची (Loan Waiver) परतफेड न केल्याने शेतीवर बोजा वाढतो. यामुळेच शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जमाफी (Loan Waiver) करण्यात येते. परंतु, […]
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; CM शिंदेंकडून सानुग्रह अनुदान जाहीर

राज्यातल्या संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार आता प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान […]
शेतकऱ्यांना एकर जमिनीला देणार 75 हजार रुपये, जाणुन घ्या सविस्तर

शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. झोपून खा नाहीतर लोळून अशी गंमत आता शेतकऱ्यांची होणार आहे. काम करू अथवा ना करो तरीही शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. कारण आता शेतकऱ्यांची जमीन सौर ऊर्जेसाठी राज्य सरकार (Devendra Fadnavis) भाड्याने घेणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळणार आहे. अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) […]
कलिंगडाला मागणी वाढली

माणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी वालाच्या शेतीबरोबर तयार केलेले कलिंगडाचे पीक तयार झाले आहे. कलिंगडाच्या सेवनाने शरीरातील पाण्याची पातळी उंचावते तसेच गारवादेखील मिळतो. त्यामुळे उन्हाळा सुरू होताच कलिंगडाला मागणी (Watermelon Demand) वाढत असते. मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) सध्या रोहा, माणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतापासून तयार केलेल्या कलिंगडांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून चवदार कलिंगडांना ग्राहकांची पसंती मिळत […]