यांत्रिकीकरण योजनांतर्गत १२ कोटी ५३ लाखांवर निधी खर्च

पोर्टलवरील अर्जातून कृषी आयुक्तालय स्तरावर सोडत पद्धतीने लाभार्थींची निवड केली जाते. कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या चार कृषी यांत्रिकीकरण योजनांतर्गत २०२२-२३ या वर्षात गुरुवार (ता. २) पर्यंत विविध प्रकारची अवजारे खरेदी केलेल्या परभणी जिल्ह्यातील २ हजार ३५५ लाभार्थींना १२ कोटी ५३ लाख ३ हजार २६२ रुपये एवढे अनुदान निधी वितरित करण्यात आले अशी माहिती कृषी […]
नीरामध्ये गुळाला क्विंटलला चार हजार रुपयांचा दर

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या गुळाच्या लिलावामध्ये गुळाला गेल्या महिन्यापेक्षा जास्त म्हणजेच १०० ते १५० रुपये जास्तीचा भाव मिळाला. सणासुदीचा काळ सध्या सुरू झाला आहे. त्यानंतर गावोगावच्या यात्रा, जत्रा सुरू होतील. या पार्श्वभूमीवर गुळाची मागणी (Jaggery Market) वाढली आहे. नीरा बाजार समितीमध्ये (Jaggery Market) बुधवारी (ता. ८) झालेल्या गुळाच्या लिलावात गुळाला (Jaggery Rate) ४ […]
मोठी बातमी! आता शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणार निम्म्या किमतीत वीज, देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना शेती करताना मोठ्या प्रमाणात गरज भासते ती पाण्याची. पाण्याशिवाय शेती करणे शक्यच नाही. त्याचबरोबर शेतीतील पिकाला पाणी देण्यासाठी विजेची ही गरज भासते. त्याचबरोबर विजेशिवाय (Maharashtra Assembly) विहिरीतील किंवा शेततळे यामधील पाणी पिकाला देणे शक्य नाही. परंतु वीज बिलामुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतीमधून फासे उत्पन्न निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांना विजेचाही आर्थिक (Maharashtra Assembly) बोजा सहन होत नाही. म्हणूनच […]
बळीराजावर ‘या’ तारखेला ओढवू शकत अवकाळी पावसाच संकट, नुकसानीपूर्वीच जाणून घ्या पीक निहाय कृषी सल्ला

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार,पुढील पाच दिवस दिनांक 11 ते 15 मार्च 2023 दरम्यान आकाश आंशिक ते अंशतः ढगाळ राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच 15 मार्च 2023 रोजी तुरळक (Agricultural Advice) ठिकाणी अति हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पाऊस होण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे काढलेल्या आलेल्या पिकांना याचा फटका बसू शकतो. म्हणूनच शेतकऱ्यांनी […]
केंद्रा पाठोपाठ राज्य सरकारच्या नैसर्गिक शेतीसाठी विशेष तरतुदी

केंद्रीय अर्थसंकल्पात नैसर्गिक शेतीला विशेष महत्त्व देण्यात आले. त्यासाठी केंद्र सरकारने विशेष निधीची तरतूदही केली. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे (Natural farming) वळवण्यासाठी राज्य सरकारने (State Government) विशेष तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. केंद्र सरकारच्या (Central government) नैसर्गिक शेती धोरणाला पूरक व्यवस्था राज्यात राबवण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. पुढील ३ वर्षात राज्यातील २५ लाख हेक्टर क्षेत्र […]
शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीक विमा योजनेची अर्थसंकल्पात घोषणा, वर्षाला मिळणार 12 हजार रुपये

शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीक विमा योजनेची अर्थसंकल्पात घोषणा, वर्षाला मिळणार 12 हजार रुपये अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प पंचामृत ध्येयावर आधारित, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प हा अमृतकाळातील पहिलाच अर्थसंकल्प असून तो पंचामृत ध्येयावर आधारित असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार असून […]
कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा: कोणत्या क्षेत्रासाठी किती निधीची तरतूद?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठीमोठ्या घोषणा केल्या आहेत. चला तर मग कृषी क्षेत्रासाठी काय घोषणा केल्या आहेत हे जाणून घेऊयात. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केल्या मोठ्या घोषणा नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याची घोषणा; तीन वर्षासाठी 1000 कोटींच्या रुपयांच्या निधीच्या तरतुदीची घोषणा प्रगतीपथावरील 268 सिंचन प्रकल्पापैकी या […]
केवळ तहसिलदारांच्या आदेशाने जिल्ह्यात ५७७ सहधारक झाले हक्काचे शेतजमीन मालक

अजून एक हजारावर पात्र प्रकरणांचे आदेश होणार हिंदू वारसा कायद्यान्वये वारस असलेले परंतु सातबारावर नाव नसलेल्या सहधारकांमध्ये केवळ तहसिलदाराच्या आदेशाने वाटणीपत्र करण्याची मोहिम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सुचनेप्रमाणे राबविण्यात आली. गेल्या तीन महिन्यातच तब्बल १ हजार ६५७ प्रकरणे वाटणीपत्रास पात्र ठरली आहे. यापैकी ५७७ प्रकरणात अंतीम आदेश पारीत झाल्याने हे सहधारक आता आपल्या जमिनीचे हक्काचे […]
उच्चशिक्षित युवकांनी शेतीला दिला उद्योगाचा दर्जा; रोपनिर्मितीतून साधली आर्थिक उन्नती!

उच्चशिक्षित युवकांनी नोकरीच्या मागे न धावता शेतीत केले कष्ट परतूर तालुक्यातील वाटूर येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील दोन भावांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेतले. परंतु, नोकरीच्या मागे न लागता घेतलेल्या शिक्षणाच्या बळावर वडिलोपार्जित शेतीत फळे आणि भाजीपाल्याच्या दर्जेदार रोपांची निर्मिती करून त्यांनी स्वत:बरोबर शेकडो शेतकऱ्यांना समृद्ध केले आहे. मराठवाडा आणि विदर्भातील दहा जिल्ह्यात त्यांची राेपे पोहचत […]
महिलांसाठी कृषी उद्योजक होण्याची संधी, तंत्रज्ञानामुळे आता शेती कसणाऱ्या महिलांच्या कष्टांना मिळेल किंमत

शेतीत राबतात बायका पण त्यांच्या कडे मालकी नाही, असे का? भारतात कृषी क्षेत्र हे स्त्रियांसाठी उपजीविकेचा निर्णायक स्रोत म्हणून उदयाला आले आहे. ग्रामीण भागातील ८५ टक्के स्त्रिया शेती आणि शेती सलग्न कामं करतात. हे प्रमाण लक्षणीय असूनही ह्यांतील केवळ १३ टक्के स्त्रियांकडे जमिनीची मालकी आहे. तंत्रज्ञान व नवोन्मेषाच्या क्षेत्रात वेगाने होत असलेल्या प्रगतीमुळे कृषी ४.० हे […]