Cotton fields : जास्त पावसामुळे कापसाच्या शेतात मुळे कुजण्याचा धोका..

Cotton fields : राज्यातील अनेक भागात जास्त पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने कपाशी पिकावर प्रतिकूल परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी आकस्मिक मर आणि मूळकूज रोगाची लक्षणे दिसून येत असून पिकांच्या उत्पादनक्षमतेवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी वेळीच पीक व्यवस्थापन उपायांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञ डॉ. […]
Soybean crop : जास्त पावसामुळे सोयाबीन पिकावर परिणाम; हा उपाय त्वरित करा..

soybean crop : मागील काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये जास्त पाऊस झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन पिकावर विपरीत परिणाम होत आहे. विशेषतः सततच्या ढगाळ हवामानामुळे आणि शेतामध्ये साचलेल्या पाण्यामुळे पिकांच्या मुळाद्वारे अन्नद्रव्य शोषण क्रिया मंदावली आहे. यामुळे सोयाबीनच्या वाढीवर व उत्पादनक्षमतेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील कृषि […]
Ujni Dam : राज्यातील अनेक धरणे 100 टक्के भरली; उजनीची वाटचाल शंभरीकडे…

Ujni Dam : राज्यातील अनेक धरणे १०० टक्के भरली असून, काही धरणांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. ही माहिती १ जून २०२५ पासून संकलित करण्यात आली आहे. १०० टक्के भरलेली धरणे:राज्यासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे की, काही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील आढळा धरण (१००.००%) आणि भोजापूर धरण (१००.००%) […]
Rain warning : मॉन्सूनने वेग घेतला, राज्यात जोरदार पावसाचा इशारा…

Rain warning : महाराष्ट्रात मॉन्सूनने आता चांगलाच जोर धरला असून, येत्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात तसेच कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्याच्या भागात मुसळधार सरींची शक्यता असून काही ठिकाणी पूरजन्य स्थिती उद्भवण्याचा धोका नाकारता येत नाही. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे […]
Orange growers : दिलासादायक फायटोप्थोरा नुकसानग्रस्त संत्रा उत्पादकांना शासकीय मदत..

Orange growers : विदर्भात अमरावती आणि नागपूर विभागात संत्रा फळपिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. संत्रा फळ पिकावर दरवर्षी बुरशीजन्य फायटोप्थोरा रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. हा प्रादुर्भाव पाच टक्क्यांच्या आतमध्ये आहे. या रोगामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येऊन नुकसान झाल्याचे आढळून आल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येईल, असे कृषी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या […]
Wind energy company : पवन ऊर्जा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत शासन ॲक्शन मोडवर..

Wind energy company : धाराशिव जिल्ह्यात २२ पवन ऊर्जा कंपन्यांकडून ८४३ पवनस्तंभाचे काम सुरू आहे. या कंपन्यांकडून स्थानिक शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची गांभीर्याने दखल घेऊन या प्रकरणाची पोलिस महानिरीक्षक यांच्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असे कृषी राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधानसभेत सांगितले. तांदुळवाडी येथील शेतकऱ्यांना कंपन्यांकडून मारहाण प्रकरणावर विधानसभा सदस्य कैलास […]
Crop care : समाधानकारक पावसात मका, सोयाबीन, बाजरी आणि भुईमूग पेरणीसाठी अशी घ्या काळजी…

Crop care : राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या लागवडीसाठी योग्य स्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण कृषि मौसम सेवा केंद्र, इगतपुरी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, मका, सोयाबीन, बाजरी आणि भुईमूग या पिकांसाठी पेरणीचे नियोजन करताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात. मका पेरणीसाठी सपाट वाफ्यावर पेरणी करावी. पेरणीचे अंतर लवकर पिकणाऱ्या जातींसाठी ६०x२० सेमी, […]
Grape Pomegranate Management : द्राक्षाच्या काठीवर गाठीचे आणि डाळिंबाच्या हस्त बहराचे व्यवस्थापन कसे कराल?

Grape Pomegranate Management सध्या द्राक्षाचे अनेक बागायतदार दुसऱ्या टप्प्यातील फळधारणेसाठी आवश्यक तयारी करत आहेत. मात्र हवामानातील आर्द्रता आणि पूर्वीच्या अयोग्य खत व संजीवक वापरामुळे अनेक बागांमध्ये द्राक्षाच्या काठीवर गाठी (nodal swellings) येत असल्याचे निदर्शनास येत आहे. या समस्येचे प्रमुख कारण म्हणजे ओलांड्याचा पहिला टप्पा झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी नत्रयुक्त खते व संजीवकांचा अत्याधिक वापर. त्यामुळे वेलीवरचा […]
Crop management : असे करा कांदा रोपवाटिका आणि टोमॅटोचे व्यवस्थापन..

Crop management : सध्या मध्य महाराष्ट्रात पावसाळा सक्रिय असून ढगाळ हवामान आणि मध्यम पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर कांदा व टोमॅटो या महत्त्वाच्या भाजीपाला पिकांसाठी शेतकऱ्यांनी विशिष्ट काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. कांद्याची रोपवाटिका तयार करताना शेतकऱ्यांनी २ गुंठे क्षेत्रावर प्रत्येकी एक एकर लागवडीसाठी पुरेशी रोपे तयार करावीत. रोपांची […]
Rainy season : पावसाळ्यात दूध उत्पादन, रोगप्रतिकार आणि स्वच्छतेसाठी आवश्यक उपाय…

rainy season : पावसाळी हवामानात शेतीसारखेच पशुपालनही आव्हानात्मक ठरते. सतत आर्द्रता, पावसाचे पाणी, माश्या, गोचीड, जंत आणि वाढती रोगप्रवणता यामुळे गाय, म्हैस, शेळी, मेंढी यांचे आरोग्य आणि उत्पादन क्षमताही प्रभावित होते. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र, इगतपुरीने दिलेल्या सल्ल्यानुसार पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे, हे समजून घेणे गरजेचे ठरते. सर्वात आधी गोठ्याचे […]