PM Kisan Yojana: विसावा हप्ता कधी मिळणार? त्यासाठी काय करायला हवे ?

PM Kisan Yojana: पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, ज्याद्वारे पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६,०००रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम दर चार महिन्यांनी २,००० च्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. २०२५ साली १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी रोजी वितरित करण्यात आला होता. त्यामुळे, […]
11th admission : इयत्ता ११वीच्या प्रवेशासंदर्भात शेतकरी बांधवांच्या पाल्यांसाठी महत्त्वाची माहिती..

11th admission : ज्या शेतकरी बांधवांचे पाल्य दहावी पास होऊन अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिता त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. इयत्ता ११वी (FYJC) प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ अंतर्गत २६ मे २०२५, सकाळी १० वाजता प्रवेश प्रक्रियेकरिता ऑनलाईन नोंदणी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या दिवशी २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी प्रक्रिया […]
Onion market : राज्यातील अनेक बाजारात कांदा वधारला…

या आठवड्यापासून कांदा बाजारभाव टिकून असून अनेक बाजारसमित्यांमध्ये कांद्याचे दर १२ ते १३ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी कांदा खराब झाल्याने कांदा बाजारभाव वाढल्याचे सांगितले जात आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे ३ हजार हेक्टरवरचा कांदा खराब झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान काल दिनांक २६ मे २०२५ रोजी राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये उन्हाळी […]
Red alert : पुणे, सोलापूर ,नंतर मॉन्सून मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर; राज्यात या ठिकाणी रेड अलर्ट..

Red alert : आज २७ मे २०२५ रोजी सकाळपर्यंतचा हवामान विभागाचा अहवाल पाहता, नैऋत्य मोसमी (monsoon rain 2025) पावसाने महाराष्ट्रात आपली सुरुवात केली असून तो मुंबई, पुणे, सोलापूर, कलबुर्गी, महबूबनगर, कवलीपर्यंत पोहोचला आहे. यामुळे महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग तसेच विदर्भाच्या काही भागांना मॉन्सूनचा स्पर्श झाला आहे. ➡️ देशभरात हवामानाची स्थितीदेशाच्या हवामानाची स्थिती […]
State dams : दमदार पावसानंतर उजनी, कोयना, जायकवाडीसह राज्यातील धरणांत किती पाणी साठले?

State dams : राज्यात मॉन्सूनपूर्व व अवकाळी पावसानंतर २७ मे २०२५ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या माहितीप्रमाणे राज्यातील बहुतांश धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. सध्या राज्यात सरासरी साठा एकूण क्षमतेच्या ३५ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान आहे. बहुतांश धरणांमध्ये पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत थोडा कमी असला तरी पावसाळ्यापूर्वीचा पुरेसा साठा असल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या दृष्टीने दिलासा देणारी […]
Manage crops : या आठवड्यात ऊसासह पिकांचे असे करा व्यवस्थापन…

Manage crops : राज्यात सध्या पावसाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे. या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची या आठवड्यासाठी शिफारस केली आहे. ऊसाचे व्यवस्थापनऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, प्रादुर्भावग्रस्त पाने काढून नष्ट […]
Rahuri University’s : राहुरी विद्यापीठाचे कांदा बियाणे आजपासून या केंद्रांवर मिळणार…

Rahuri University’s : महाराष्ट्रात यंदा मान्सून नेहमीपेक्षा लवकर दाखल झाला असून, अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतीवर परिणाम झाला आहे. मात्र, हवामान तज्ज्ञांच्या मते खरीप पेरणीबाबत घाई न करता योग्य वाफसा स्थितीची वाट पाहणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरणारे फुले समर्थ कांदा […]
Suicide victim shetkari : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी..

Suicide victim shetkari : शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मृत शेतकऱ्याच्या संबंधित वारसाला वेळीच मदत मिळावी यासाठी राज्य शासनाकडून २० कोटीचा निधी सर्व विभागीय आयुक्तांना उपलब्ध करून दिला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले, राज्यामध्ये नापिकी, कर्जबाजारीपणा […]
Seed quality : महाबीजकडून खरीप हंगामासाठी अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा..

Seed quality : केंद्र सरकारच्या साथी पोर्टलच्या अंमलबजावणीत मोठी भूमिका बजावत महाबीज येत्या खरीप हंगामात “साथी” प्रणालीच्या क्यूआर (QR)कोडसह अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाणे पुरवठा करणार आहे. या क्युआर कोड सह दर्जेदार वाणांची माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी शेतकरी बंधू-भगिनींना आवाहन केले आहे. हे बियाणे अनुदानित दरात उपलब्ध होणार सदर योजनेचा लाभ मिळण्याकरीता शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल […]
Kharif sowing : मॉन्सून आला; पण खरीप पेरणी करायची का थांबायचं?

Kharif sowing : महाराष्ट्रात यंदा मान्सूनने अपेक्षेपेक्षा तब्बल ११ दिवस आधी दमदार आगमन केले आहे. २४ मे रोजी केरळ व तामिळनाडू पार करत तो कर्नाटकात पोहोचला आणि २५ मे रोजी गोवा व्यापत वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळमार्गे दक्षिण कोकणात प्रवेश केला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असली, तरी तात्काळ पेरणी योग्य ठरेल का? — हा […]