या फुलाच्या उत्पादनातून प्रयोगशील शेतकऱ्याने 20 गुंठ्यातच साधली आर्थिक प्रगती…

या फुलाच्या उत्पादनातून प्रयोगशील शेतकऱ्याने 20 गुंठ्यातच साधली आर्थिक प्रगती..

पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने पारंपारिक गुलछडीच्या पिकातूनच चांगले उत्पन्न कमावले तसेच आर्थिक प्रगती देखील साधली धनंजय शिवरकर हे या शेतकऱ्याचे नाव आहे. अलीकडे अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून आधुनिक पद्धतीने शेतीत अधिक उत्पन्न मिळवले विशेष म्हणजे जाणकार लोकांच्या सल्ल्यानुसार देखील आधुनिक शेती करणे योग्यच आहे. परंतु या शेतकऱ्याने पारंपरिक […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा औरंगाबाद — क्विंटल 979 3500 6500 5000 मुंबई – फ्रुट मार्केट हापूस क्विंटल 3035 6000 19000 12500 नाशिक हायब्रीड क्विंटल 240 3000 4000 3500 जळगाव लोकल क्विंटल 10 4000 7000 5000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 87 4000 7000 5500 मुंबई – […]

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ एका कारणामुळे कांद्याच्या दरात येणार तेजी, किती वाढणार भाव?

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ एका कारणामुळे कांद्याच्या दरात येणार तेजी, किती वाढणार भाव?

कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ,ती म्हणजे भारत – बांगलादेश सीमा खुली झालेली आहे. रविवारपासूनच म्हणजे 4 जून रोजी ही सीमा खुली झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विशेष करून नाशिक मधील कांदा बांगलादेशाला निर्यात करणे सोपे झालेले आहे. महाराष्ट्र मध्ये खूप शेतकरी कांदा या पिकावर अवलंबून आहेत. राज्यातील अहमदनगर, सांगली, कोल्हापूर ,सातारा ,नाशिक, पुणे […]

मान्सून राज्यात कधी आणि कोठे दाखल होणार ? जाणून घ्या…

मान्सून राज्यात कधी आणि कोठे दाखल होणार जाणून घ्या...

केरळमध्ये मान्सून पाच व सहा जूनला दाखल होणार आहे. त्याचप्रमाणे अरबी समुद्रात पुढील 24 तासात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन मान्सूनची शाखा सक्रिय होणार आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तर दिशेला आठ व नऊ जूनला चक्रीवादळ निर्माण होईल. याचाच परिणाम 9 जून पासून मध्य महाराष्ट्र ,कोकण ,कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली ,अहमदनगर संभाजीनगर ,पुणे, तसेच उत्तरेकडे […]

शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, टोमॅटो आणि आल्याचे भाव वाढले !

Tomato

शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. मंगळवारपर्यंत भारतातील टोमॅटोच्या सरासरी किरकोळ किमतीत एका महिन्यापूर्वीच्या तुलनेत 70% आणि एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 168% वाढ झाली आहे. आल्याला देखील बाजारात चांगली मागणी आहे. गेल्या पंधरवड्यात टोमॅटो आणि आले यांसारख्या स्वयंपाकघरातील आवश्यक घटकाच्या दरात चांगली वाढ झाली आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचा उत्तर भारतातील टोमॅटो पिकावर परिणाम झाला असताना, दुसरीकडे आले […]