अशा प्रकारे करा शेतकऱ्यांनो सीताफळ बहराची तयारी.

सीताफळ बहराची तयारी...

सीताफळ एक महत्वाचे पीक असून ते कोरडवाहू भागातील हलक्या ते मुरमाड जमिनीपासून हे फळपीक घेतले जाते. सिताफळाच्या अधिक उत्पादनासाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते सीताफळाला जून महिन्यात नैसर्गिक बहर येतो पाण्याची जर कमतरता नसेल तर उन्हाळ्याच्या सुरुवातीसच भर धरला जातो .उन्हाळी बहराची फुले जुलै ऑगस्ट दरम्यान काढणीस तयार होऊन चांगला दर मिळू शकतो . विदर्भ […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : टोमॅटो कोल्हापूर — क्विंटल 246 1000 2500 1800 औरंगाबाद — क्विंटल 85 2000 3500 2750 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 795 1000 2400 1400 सातारा — क्विंटल 23 1000 2000 1500 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 69 2000 2500 2250 […]

नारायणगाव मधील उपबाजारात टोमॅटो दरात सुधारणा.

कृषिमंत्र्यांचे मोठे वक्तव्य, शेतकऱ्यांना पेरणीआधी सरकार १० हजार देण्याच्या तयारीत.

नायगाव येथील उपबाजारामध्ये टोमॅटो, कोथंबीर ,शेपू या बाजारभावामध्ये मागील दोन दिवसांमध्ये वाढ झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.  दिनांक.10 झालेल्या लिलावात प्रतवारीनुसार टोमॅटो क्रेटला शंभर रुपये ते साडेचारशे रुपये दर मिळालेला आहे.  कोथिंबीर जोडीला प्रतवारीनुसार शेकडा 200 ते साडेतीन हजार रुपये बाजार भाव मिळालेला आहे.  उपबाजारामध्ये शनिवारी आंबेगाव, जुन्नर ,संगमनेर, शिरूर ,पारनेर या […]

नॅनो युरियानंतर आता नॅनो डीएपी पोत्यामागे शेतकऱ्यांचे 750 रुपये वाचणार…

नॅनो युरियानंतर आता नॅनो डीएपी पोत्यामागे शेतकऱ्यांचे 750 रुपये वाचणार...

यंदाच्या खरीप हंगामामध्ये देशातले पहिले द्रव रूपातील नॅनो डीएपी खत बाजारात उपलब्ध करण्यात आलेले आहे . नॅनो युरियानंतर आता नॅनो डीएपीच्या पोत्यामागे शेतकऱ्यांचे 750 रुपये वाचवणार आहे. डीएपी हे बॅगेच्या माध्यमातून बाजारात उपलब्ध असले तरी 50 किलो ची बॅग जमिनीत पाण्याच्या पुढे टाकायची असते.   परंतु नॅनो डीएपी चे तंत्रज्ञानात डीएपी पाण्यात मिसळून केलेले द्रावण हे […]

कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा ! बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा,

कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा ! बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा,

पेरणीच्या हंगामामध्ये अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री करून फसवणूक करतात. ही फसवणूक थांबवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे .यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना दहा वर्षाची शिक्षा होणार असून, त्यासाठी अधिवेशनामध्ये कायदा आणण्याची घोषणा अब्दुल सत्तार यांनी केलेली आहे. कृषिमंत्री सत्तार यांनी अकोल्या मधील दैनंदिन लोकमत रोप्य महोत्सव च्या कार्यक्रमानिमित्त बोलताना त्यांनी ही घोषणा केली बोलत असताना […]

मान्सून येत्या 48 तासात संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार…

मान्सून येत्या 48 तासात संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार

अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या बिपोर जॉय चक्रीवादळामुळे मान्सून तिथेच खोळंबला होता . आता मान्सून ने केरळमध्ये आगमन केल्यानंतर येत्या 48 तासातच तमिळनाडू, आंध्र प्रदेश ,गोवा हे राज्य ओलांडत महाराष्ट्र मध्ये मान्सून ने आगमन केलेले आहे. रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्र ,दक्षिण कोकण यातला काही भागामध्ये मान्सून झाला . हवामान अंदाजानुसार 48 तासात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये […]

एमएसपीमध्ये ९% वाढ झाल्यामुळे कापसाचे भाव स्थिर राहण्याची अपेक्षा

एमएसपीमध्ये ९% वाढ झाल्यामुळे कापसाचे भाव स्थिर राहण्याची अपेक्षा

एमएसपीमध्ये ९% वाढ झाल्यामुळे कापसाचे भाव स्थिर राहण्याची अपेक्षा आहे  भारत सरकारने 2023-24 मार्केटिंग हंगामासाठी कापसाच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) सुमारे ९% वाढ केली आहे. गेल्या आठ महिन्यांत कापसाचे भाव 25 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत, त्यामुळे बाजारात कापसाचा तुटवडा निर्माण झाला आहे. पुढील हंगामासाठी एमएसपी वाढल्याने किमती स्थिर राहतील आणि त्यामुळे भारतातील कापूस लागवडीत 5% […]