साताऱ्यामधील प्रशांत शिंगटे यांनी शेळीपालनातून मिळवली विकासाची दिशा पहा सविस्तर …

साताऱ्यामधील प्रशांत शिंगटे यांनी शेळीपालनातून मिळवली विकासाची दिशा पहा सविस्तर ...

सातारा जिल्ह्यामधील खडकी गावातील प्रशांत भिकू शिंगटे यांना चाळीस एकर शेती आहे. संपूर्ण शेती ही बागायती असून त्यात सर्वाधिक क्षेत्रात ऊस व हळद लागवड केली जाते. शेतीला जोड व्यवसाय म्हणून गाई, म्हैस व एका उस्मानाबादी शेळी ते सांभाळत होते . उस्मानाबादी शेळीचे संगोपन आणि अर्थकारण त्यांना योग्य वाटले त्यामुळे त्यांनी गोठ्यातील जनावरांची संख्या कमी करून […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले जळगाव — क्विंटल 36 5000 13000 9500 औरंगाबाद — क्विंटल 16 6000 10000 8000 सातारा — क्विंटल 10 10000 14500 12250 राहता — क्विंटल 4 13000 16000 14500 पुणे लोकल क्विंटल 270 4500 14600 9550 पुणे-मोशी लोकल क्विंटल 13 10000 […]

सरकारचा मोठा निर्णय ! पिक विम्याप्रमाणे आता पशुधन विमा राबवण्याचा विचार…

सरकारचा मोठा निर्णय ! पिक विम्याप्रमाणे आता पशुधन विमा राबवण्याचा विचार...

शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्यास पीक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळते . यामुळे शेतकऱ्यांना थोडासा का होईना दिलासा मिळतो .याच धरतीवर राज्यात आता पशुधनासाठी ही विमा योजना राबवण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याची माहिती समोर आली आहे. विमा कंपन्यांशी याबाबत राज्य सरकारचे बोलणे झाले आहे. या योजनेची पूर्तता झाली तर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. […]

डाळिंबाचे रोपे विकणे आहे.

dalib rope vikane ahe.

1. आमच्याकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील मातृवृक्षापासून तयार केलेले खात्रीशीर डाळिंबाचे रोपे मिळतील. 2. शेंद्री भगवा व सुपर भगवा या जातीची डाळिंब  रोपे आहेत .

परभणीतील बाजारपेठेत, कापूस दरात सुधारणा.

परभणीतील बाजारपेठांत कापूस दरात सुधारणा

जिल्ह्यातील मानवत, सेलू ,परभणी या कापसाच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये कापसाची आवक कमी झाली असून, लिलावा द्वारे होणाऱ्या कापूस खरेदी दरात सुधारणा झाली आहे .मागील दोन दिवसात कापसाच्या दरात क्विंटल मागे दीडशे ते चारशे पन्नास रुपयांची सुधारणा झाली आहे. सोमवारी मानवत बाजार समितीत कापसाच्या 110 ते 120 गाडी आवक होती. कापसाला प्रतिक्विंटल किमान 6000 ते कमाल 7415 […]

हवामान विभागाचा इशारा , आज या 5 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस…

हवामान विभागाचा इशारा , आज या 5 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस...

राज्यामध्ये पुढील चार दिवस काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज  आणि यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आज कोल्हापूर ,रत्नागिरी, सातारा ,रायगड ,व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पाऊस याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे . या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच […]