पावसाळ्यामध्ये शेळ्यांचे व्यवस्थापन कसे करायचे जाणून घ्या सविस्तर …

पावसाळ्यामध्ये शेळ्यांचे व्यवस्थापन कसे करायचे जाणून घ्या सविस्तर ...

गरीबाची गाय म्हणून शेळीला ओळखले जाते. शेळीपालन व्यवस्थापनात सर्वात जास्त काळजी ही गोठ्यातील आद्रता नियंत्रित राखण्यासाठी घ्यावी लागते . जास्त आद्रता शेळ्यांना सहन होत नाही.  त्यामुळे त्यांना  श्‍वसनसंस्थेचे आजार होण्याची दाट शक्यता असते.  पावसाळ्यामध्ये आद्रतेचे प्रमाण निश्चितच जास्त असते.  यामुळे व्यवस्थापनात त्यानुसार बदल करणे गरजेचे असते.  पावसाळ्यात शेळीचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा.खाद्य, प्रजनन  तसेच […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकोला — क्विंटल 196 12000 15000 13500 जळगाव — क्विंटल 43 4000 10500 7500 पाटन — क्विंटल 3 2500 3500 3000 श्रीरामपूर — क्विंटल 26 7000 10000 8500 राहता — क्विंटल 3 13000 16000 14500 हिंगणा — क्विंटल 1 14000 […]

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता पोस्टाद्वारे माती परीक्षण करण्यासाठी सुविधा मिळणार! कृषिमंत्री धनंजय मुंडे

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता पोस्टाद्वारे माती परीक्षण करण्यासाठी सुविधा मिळणार! कृषिमंत्री धनंजय मुंडे

खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, यासाठी हवामान बदलाचा अंदाज घेऊन माती परीक्षण आणि आणि बीज संशोधनांवर अधिकाधिक भर द्यावा अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना पोस्टद्वारे माती परीक्षण करण्यासाठी पाठविण्याची सुविधाही संबंधित विभागाशी चर्चा करून उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.  […]

स्प्रेईंग मशीन भाड्याने मिळेल.

🔸द्राक्षाची गुणवत्ता व बागायदारांचा फायदयासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. 🔸चला आधुनिक शेतीची कास धरूया,आपल्या द्राक्षांची गुणवत्ता वाढवूया. 🔸आमच्या कडे ESS मशिनने द्राक्षाचे स्प्रे (डिपिंग) योग्य दरात करून मिळेल. 🔸फवारणीसाठी स्वतःच्या ४ मशिन उपलब्ध. 🔸आठ वर्षाचा उत्कृष्ट अनुभव. 🔸द्राक्ष काडी कुटी करून वरंब्यावरती टाकण्याचे मशीन व सेन्सॉरचे वरंबे फोडण्याचे मशीन भाड्याने मिळेल. 🔸ESS स्प्रे मुळे निर्माण […]

शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने १०० टक्के फीडर सौर ऊर्जेवर आणणार ! उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस ..

शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने १०० टक्के फीडर सौर ऊर्जेवर आणणार ! उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस ..

शेतकऱ्यांना दिवसा वीज  उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आलेली आहे.  सध्या 2000 मेगा वॅट वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित  झाले असून 7000 मेगा वॅट वीज निर्मिती प्रकल्प निविदास्तरावर  आहेत.  तर पुढील तीन वर्षांमध्ये 17000 मेगावॅट सौर प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र […]