कापूस ऑगस्टमध्ये किती वाढेल? कापूस भावातील सुधारणा कायम राहील का?

कापूस ऑगस्टमध्ये किती वाढेल कापूस भावातील सुधारणा कायम राहील का

कापूस बाजारातून शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आली आहे . आता बहुतेक शेतकऱ्यांनी कापूस विकला अगदी बोटावर मोजणे एवढा शेतकऱ्यांकडे कापूस आहे . आज देशातील बाजारात कापूस दरात तीनशे ते पाचशे रुपयांची सुधारणा दिसून आली आहे. ऑगस्ट महिन्यात कापूस दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.  असे जाणकारांनी  सांगितले असून ,कापूस भाव सुधारणा होण्याची संकेत मागील आठवड्यापासूनच […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकोला — क्विंटल 160 14000 16000 15000 जळगाव — क्विंटल 45 4000 10500 7500 औरंगाबाद — क्विंटल 20 7000 11000 9000 श्रीरामपूर — क्विंटल 20 7000 10000 8500 सातारा — क्विंटल 8 10000 13500 11750 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 9000 […]

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी! आता टोमॅटो नंतर कांद्याच्या दरातही होणार विक्रमी वाढ..

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आता टोमॅटो नंतर कांद्याच्या दरातही होणार विक्रमी वाढ

टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. टोमॅटोचे भाव दीडशे रुपये ते दोनशे रुपये किलो च्या पुढे गेले आहे . गेल्या दीड महिन्यापासून टोमॅटो चे भाव वाढ सुरू आहे. टोमॅटो पाठोपाठ आता कांद्याच्या दरातही विक्रमी वाढ होऊ शकते ,असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.  सध्या कांद्याचा भाव किरकोळ बाजार मध्ये 25 रुपये पर्यंत आहे.  सर्वसामान्यांच्या खिशांवर […]

भारताच्या चांद्रयान-3 ने चंद्रावरुन पाठवले पहिले छायाचित्र; तुम्ही पाहिले का?

भारताच्या चांद्रयान-3 ने चंद्रावरुन पाठवले पहिले छायाचित्र; तुम्ही पाहिले का

इस्रोनं 5 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत पाठवले . आता चांद्रयान-3 चंद्राभोवती 170 किमी x 4313 किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत 1900 किमी प्रति सेकंद या वेगानं फिरत आहे. चांद्रयानाने चंद्राचे  पहिले छायाचित्रे पाठवले आहे. प्रत्येक छायाचित्रा मध्ये डाव्या बाजूला दिसत असलेले गोल्डन रंगाचे यंत्र चांद्रयानाचे सोलार पॅनल आहे. या मध्ये चंद्राचा पृष्ठभाग आणि त्यावरील मोठमोठे […]

बातमी कामाची: आता तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही ! नागरिकांना घरबसल्या आता करता येतील ‘ही’ 8 कामे ?

बातमी कामाची: आता तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही ! नागरिकांना घरबसल्या आता करता येतील 'ही' 8 कामे ?

ग्रामीण भागामध्ये शेतीच्या संबंधित असलेल्या सर्व प्रशासकीय कामांकरिता तलाठी कार्यालय हाच एक पर्याय असतो. नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या जमिनीच्या संदर्भातील शासकीय कामे पूर्ण करण्यासाठी तलाठी कार्यालय मध्ये वारंवार जावे लागते. परंतु जर आपण शासनाच्या भूमी अभिलेख विभागाचा विचार केला तर आता बरीचशी कामे ही ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असल्यामुळे आता वारस नोंद दुरुस्ती किंवा फेरफार आणि […]