ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज, पहा सविस्तर ..

ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज, पहा सविस्तर ..

राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. यामुळे पिकांना काहीसा आधार मिळाला आहे. आज कोकणासह संपूर्ण विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, चंद्रपुर, भंडार गोंदिया अमरावती बुलढाणा, वाशिम, वर्धा, अकोला, जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3752 1000 2500 1800 अकोला — क्विंटल 197 1200 2400 2300 औरंगाबाद — क्विंटल 1395 200 1900 1050 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 654 2000 4200 2800 कराड हालवा क्विंटल 99 2000 2500 2500 सोलापूर लाल क्विंटल […]

पॉलीहाऊसमध्ये भाजीपाला पिकवून शेतकरी होणार श्रीमंत,आता सरकार देणार 65% अनुदान..

पॉलीहाऊसमध्ये भाजीपाला पिकवून शेतकरी होणार श्रीमंत,आता सरकार देणार 65% अनुदान..

शेतकऱ्यांना शेतीचा विकास आणि विस्तार करण्यासाठी भारत सरकार नवनवीन तंत्रे उपलब्ध करून देत आहे. या तंत्रांमध्ये संरक्षित लागवडीचे तंत्र समाविष्ट आहे.शेतकरी हंगामी पिकांची लागवड करून या तंत्राद्वारे चांगला नफा मिळवू शकतात. संरक्षित लागवड तंत्रांतर्गत, विविध भाज्या, फळे आणि फुले संरक्षित संरचनेत लागवड करता येतात.  पॉली हाऊस आणि ग्रीन हाऊसमध्ये संरक्षित लागवडीअंतर्गत शेतीचे पर्याय दिले जातात. […]

गलाडयाचे रोपे विकणे आहे.

गलाडयाचे रोपे उपलब्ध आहेत .

1. आमच्याकडे इंदौर बिजली गलाडयाचे रोपे उपलब्ध आहेत . 2. लागवड केल्यानंतर ३ महिन्यांत विक्री साठी फुले तयार होतात .

राजू शेट्टी यांचे शेतकऱ्यांना आवाहन, यंदाचा हंगाम शेतकऱ्यांना लाभदायक, फक्त शेतकऱ्यांनी गाळपासाठी ऊस पाठवण्याची घाई करू नये..

राजू शेट्टी यांचे शेतकऱ्यांना आवाहन, यंदाचा हंगाम शेतकऱ्यांना लाभदायक, फक्त शेतकऱ्यांनी गाळपासाठी ऊस पाठवण्याची घाई करू नये..

साखरेचे दर जागतिक बाजारपेठेमध्ये प्रतिक्विंटल 3500 च्या पुढे गेले आहेत, त्यामुळेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर साखर कारखान्यांनी ऊस प्रति टन 400 रुपये जमा करावे.  शेतकऱ्यांनी ऊसदर निश्चित झाल्याशिवाय कारखान्यास पाठवण्यात घाई करू नये.  राजू शेट्टी म्हणाले पाऊस कमी असल्यामुळे यावर्षी एकरी दहा ते बारा टन  उत्पादन घटणार आहे.  सांगली, कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने जेमतेम […]