आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3939 1000 2400 1700 अकोला — क्विंटल 344 1500 2400 2300 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8013 900 2400 1650 खेड-चाकण — क्विंटल 200 1000 2000 1500 दौंड-केडगाव — क्विंटल 4605 1000 2600 2100 जुन्नर […]

मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीत घोषणांचा वर्षाव होणार, कोणत्या विभागाने किती निधीचा प्रस्ताव पाठवला?

मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीत घोषणांचा वर्षाव होणार,

मराठवाड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 40 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. सर्व विभागाने शनिवारी संभाजीनगरमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी वेगवेगळे प्रस्ताव पाठवले आहेत. यावर निर्णय होणार आहेत राज्य मंत्रिमंडळाची या आठवड्यातील बैठक  16 सप्टेंबरला मराठवाड्यात होणार आहे . बैठकीसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.  या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषणांचा वर्षाव होणार आहे.  मंत्रिमंडळ बैठकीत 40,000 […]

जन्माचा दाखला आता, आधारपेक्षाही महत्त्वाचा १ ऑक्टोबर पासून ‘एक देश एक दाखला’ हा नवीन कायदा लागू …

जन्माचा दाखला आता, आधारपेक्षाही महत्त्वाचा १ ऑक्टोबर पासून 'एक देश एक दाखला' हा नवीन कायदा लागू ...

वाहन चालक परवाना, विवाह नोंदणी, मतदान ओळखपत्र, शाळेतील प्रवेश,  पासपोर्ट इत्यादीसाठी तुम्ही अर्ज करत असाल तर ही बातमी फार महत्त्वाची आहे. या कामांसाठी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्राची आता महत्त्व वाढणार आहे. एक ऑक्टोंबर पासून अनेक ठिकाणी आता जन्म प्रमाणपत्राचा वापर अत्यावश्यक कागदपत्र म्हणून होणार आहे . जन्म आणि मृत्यू नोंदणी संशोधन विधेयकाला राष्ट्रपतींनी देखील मंजुरी […]

सरकारचा मोठा निर्णय , आता अवघ्या एक हजारात मिटवा शेतीचा तंटा; शासनाची ‘सलोखा’ योजना आहे तरी काय?

सरकारचा मोठा निर्णय , आता अवघ्या एक हजारात मिटवा शेतीचा तंटा; शासनाची ‘सलोखा’ योजना आहे तरी काय?

जमिनीची अदलाबदल करण्यासाठी आता शेतकऱ्यांना कोणतीही अधिकची रक्कम मोजण्याची आवश्यकता नाही.गावागावातच शेतीचा वाद आणि त्यावरून होणारी भांडणे काही नवीन नाही . अनेकदा अशा प्रकरणात न्यायालयामध्ये हेलपाटे मारावे लागतात ,आणि पिढ्यान पिढ्या त्यामध्ये निघून जातात मात्र वाद काही मिटत नाहीत.  शासनाच्या एका योजनेमुळे आता शेतजमिनींचा ताबा वहिवाटी बाबत शेतकऱ्यांमधील आपापसातील वाद मिटवणे व समाजामध्ये सलोखा निर्माण […]