Orange Farming : थंडी वाढतेय, संत्रीबागेतील डिंक्या आणि खैऱ्या यांचे असे करा नियंत्रण

Orange Farming : सध्या राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे संत्री बागेत ‘डिंक्या’ किंवा ‘फायटोप्यारा’मुळे झाडे पिवळे पडणे, डिंक वाहणे अशी लक्षणे संत्रा, मोसंबी पिकात दिसून येत आहेत. शेतकर्यांनी यावर वेळीच उपाय करून बागा वाचविण्यास प्राधान्य दिले तर उत्पादनावर परिणाम कमी होईल. कोळी या किडीचा प्रादूर्भाव ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात म्हणजे फळे आवळ्याच्या आकाराची झाल्यानंतर […]
Rice Price: केंद्राच्या या निर्णयामुळे भात उत्पादकांनाही बसणार फटका?

Rice Price : राज्यात नुकताच शेतकऱ्यांकडून नवा तांदूळ विक्रीला आला असून केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे आता भात उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय ), प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र ने खुली बाजार विक्री योजना (देशांतर्गत [ओएमएसएस (डी)] अंतर्गत ऑगस्ट 2024 च्या पहिल्या आठवड्यापासून तांदूळ आणि डिसेंबर 2024 च्या पहिल्या आठवड्यापासून गहू विक्रीची घोषणा […]
Poultry farming: जम्मू-कश्मीरच्या कोंबड्या खाणार नाशिकचा मका

Poultry farming : जम्मू कश्मीरमधील पोल्ट्री उद्योगासाठी खाद्यान्न म्हणून नाशिकहून मका पाठविण्यात आला आहे. कांदा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्टेशनहून पहिल्यांदाच परराज्यात मक्याची पाठवण करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर रोजी लासलगाव येथून रेल्वे वॅगनमधून जम्मू कश्मीरसाठी सुमारे २६०० टन मका पाठवण्यात आला. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा चांगल्या मोसमी पावसाने या […]
Maharashtra Weather: यंदाची जास्त थंडी ला निनामुळे पडली का?

Maharashtra Weather : या आठवड्यात राज्यातील सर्वच विभागांत थंडीचे आगमन झाले असून अनेक ठिकाणी थंडी अजूनही टिकून आहे. येत्या १८ डिसेंबर पर्यंत राज्यात थंडीचे सावट राहिल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. या वर्षा मॉन्सूनचा पाऊसही काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त होता. यंदा ला निना परिणाम झाल्याने पाऊस जास्त झाल्याचा अंदाज हवामानशास्त्रींनी व्यक्त केला होता. यंदाची […]
4G coverage : भारतात एकूण किती खेडी आहेत? त्यापैकी किती ठिकाणी मोबाईलची रेंज येते?

*4G coverage: भारत हा विविध भाषा आणि परंपरांनी नटलेला देश आहे. भारताचा विस्तार चारही दिशांना खूप मोठा आहे. तसेच भौगोलिक स्थितीमुळेही भारतात विविधता आहे. म्हणूनच अनेक ठिकाणी दुर्गम परिस्थिती असल्याने आजही दळणवळणाची साधने कमी आहेत किंवा उपलब्ध नाहीत. अलीकडच्या काळात ही स्थिती बदलली असून भारतात बहुतेक खेड्यांमध्ये आता ४जी मोबाईलची रेंज येते. आपल्या देशात एकूण […]
The price of eggs increased : अंड्यांची किंमत वाढल्याने पोल्ट्रीला अच्छे दिन; निर्यातीलाही मागणी..

The price of eggs increased : हिवाळा आल्याने अंड्यांची मागणी वाढली आहे त्यामुळे राज्यासह देशात अंड्यांची किरकोळ किंमत थेट साडेसात ते आठ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे सध्या पोल्ट्री व्यावसायिकांचे अच्छे दिवस आले आहेत. नाशिक, पुणे, मुंबईत पॅकींग केलेल्या सहा अंड्यांना सध्या ५४ ते ६० रुपये म्हणजेच प्रति नग ९ ते १० रुपये असा दर मिळत […]
Great exhibition in Mumbai : ग्रामीण व शेतकरी महिलांच्या कौशल्याला मिळणार वाव, मुंबईत सरस प्रदर्शन…

Great exhibition in Mumbai : राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना शेतकरी महिलांना, स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून संघटित करून त्यांना वैयक्तिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्यावतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येते. याअंतर्गत महिलांना कौशल्य व उद्योगाभिमुख प्रशिक्षणे देण्यात येतात. या महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ प्राप्त करून देण्यासाठी ‘महालक्ष्मी सरस विक्री […]
arathwada Agricultural University : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संशोधकांना राष्ट्रीय सन्मान..

Marathwada Agricultural University : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संशोधक आणि विद्यार्थ्यांनी मुंबई येथे डॉ. होमी भाभा स्टेट यूनिवर्सिटीमध्ये संपन्न झालेल्या “नॅशनल कॉन्फरन्स ऑन डेटा सायन्स फॉर क्लायमेट रेसिलेन्स” या राष्ट्रीय परिषदेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परिषदेत सादर केलेल्या संशोधन निबंधासाठी विद्यापीठाला प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळाला आहे. या परिषदेतील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान […]
Soybean Bajarbhav : सांगलीत पिवळ्या सोयाबीनला मिळाला राज्यातला सर्वाधिक भाव..

Soybean Bajarbhav: शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर रोजी राज्यात सोयाबीनची एकूण सुमारे ५० हजार क्विंटल आवक झाली. मागील तीन दिवसांपासून सोयाबीनची बाजारातील आवक घटताना दिसत आहे. गुरुवारी सुमारे ८८ हजार क्विंटल, बुधवारी सुमारे ९३ हजार, तर मंगळवारी व सोमवारी सुमारे १ लाख ४० हजार क्विंटल अशी आवक झाली. राज्यात सांगली आणि जळगाव या दोन ठिकाणी बाजार […]
Wheat price : केंद्राने नियंत्रण आणल्यानंतर राज्यात गव्हाच्या किंमतींवर काय परिणाम झाला..

Wheat price: गव्हाच्या किंमती नियंत्रणात राहाव्यात यासाठी केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागाने कालच विशेष आदेश काढून साठेमर्यादा घटवली होती. त्यामुळे निम्म्यापेक्षा कमी साठा ठेवता येणार असल्याने साठवण केलेला गहू बाजारात येऊन गव्हाच्या किंमती कमी होतील अशी केंद्राला अपेक्षा आहे. दरम्यान या निर्णयानंतर बाजारात गव्हाच्या किंमती अजूनही फारशा पडल्या नसल्या तरी क्विंटल मागे १ ते २ रुपयांची […]