Agriculture Minister : केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या राज्यात शेतकऱ्यांच्या कांद्याला केवळ १ रुपयाचा बाजारभाव…

Agriculture Minister : केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे राज्य असलेल्या मध्यप्रदेशात मागील काही दिवसांपासून कांद्याची घसरण सुरू असून आता येथील दर केवळ १ रुपयांवर आलेले आहेत. महाराष्ट्रातील कांदा बाजाराभाव वाढत असताना मध्यप्रदेशात मात्र कांदा दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. सध्या मध्यप्रदेशातील बाजारांत कांद्याला सरासरी ५५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे, […]
kharif pik karj : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; यंदाही ४% दराने मिळणार खरीप कर्ज…

kharif pik karj : केंद्र सरकारने २८ मे २०२५ रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. “संशोधित व्याज सवलत योजना” (Modified Interest Subvention Scheme – MISS) आता आर्थिक वर्ष २०२५-२६ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना स्वस्त आणि सुलभ कर्ज मिळवण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. या योजनेंतर्गत किसान […]
Fruit cultivation : नवीन केळी, आंबा, सीताफळबाग लागवडीसाठी महत्त्वाच्या टिप्स..

Fruit cultivation : सध्याचा पाऊस हा पूर्वमोसमी असल्याने शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता असल्याने पीक कापणी पुढे ढकलावी आणि कापलेले पीक सुरक्षित ठिकाणी साठवावे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे. विद्यापीठाने केळी, आंबा आणि सीताफळ […]
Joint Agresscola : परभणीला जॉईट ॲग्रेस्कोला सुरूवात; शेतकऱ्यांना मिळणार नवीन वाणे..

Joint Agresscola : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्यावतीने आयोजित जॉईंट ॲग्रेस्कोचे म्हणजेच संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या 53 व्या बैठकीचे उद्घाटन काल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. राज्यातील कृषी विद्यापिठांनी प्रमुख पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापराचे […]
Free insurance : यंदा आषाढी वारीतील शेतकरी वारकऱ्यांना मोफत विमा, तर वाहनांना टोलमाफी…

Free insurance : आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या शेतकरी वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली. त्याविषयीची […]
Maharashtra rain alert : अहिल्यानगरपर्यंत पोहोचला मॉन्सून; अवकाळीचा धोका कायम..

Weather update : महाराष्ट्र व देशभरात पावसाळा हळूहळू विस्तारत असून, मॉन्सून सध्या मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबाद, भुवनेश्वर आणि पाटणा मार्गे पुढे सरकलेला आहे. महाराष्ट्रात सध्या मॉन्सून मुंबई आणि अहिल्यानगरपर्यंत पोहोचला आहे. राज्याच्या कोकण विभागात विशेषतः गोवा व मुंबईत काही भागांत पाऊस सुरु आहे. विदर्भातही हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला असून, सोलापूर येथे देखील ३ मिमी पावसाची नोंद […]