Kanda market कांदा बाजारभाव आज पिंपळगाव बसवंत येथे किती घसरले?

kanda market : महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (APMC) आज, 7 जुलै 2025 रोजी कांद्याला ( kanda market) विविध दर मिळाले. आजच्या आकडेवारीनुसार, राज्याचा सरासरी कांदा बाजारभाव रुपये 1445 प्रति क्विंटल राहिला. प्रमुख बाजारपेठांचे दर:पिंपळगाव बसवंत बाजार समिती:* आज पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याची मोठी आवक झाली, जी 14400 क्विंटल नोंदवली गेली.* येथे किमान […]
हंटर निमॅटोड पासून पिकांचे संरक्षण…

💁♂️हंटर हे जैवतंत्रज्ञानचा वापर करून बनवलेले उत्पादन असून ते सर्व प्रकारच्या निमॅटोड पासून पिकांचे संरक्षण करते.. ☘️ संरक्षण म्हणजे नेमके काय? हे उत्पादन ३ प्रकारच्या मित्र बुरशी तसेच २ प्रकारचे मित्र जिवाणू पासून बनवले असून ते पिकांच्या मुळाना असणाऱ्या निमॅटोडच्या गाठी ३-४ दिवसात जीरवण्याचे काम करते त्यामुळे अन्नद्रव्य पुरवठा पिकांना पुन्हा व्यवस्थित रित्या चालू होतो.. […]
Tur cultivation advice : तूर पिकावर मर रोगाची शक्यता; तातडीने उचला ही पावले..

Tur cultivation advice : जास्त पावसामुळे तुर पिकांमध्ये जमिनीत पाणी साचल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तुर हे पीक पावसास अत्यंत संवेदनशील असल्यामुळे त्यामध्ये मुळे सडण्याचा धोका वाढतो. मर रोगाच्या नियंत्रणासाठी सर्वप्रथम पाणी शेताबाहेर निचरा करावा. रोगग्रस्त झाडे काढून टाकावीत. त्याठिकाणी आणि चारही बाजूंनी १ मीटर अंतरावर कार्बेडेंझीम २५ ग्रॅम प्रति […]
Cotton fields : जास्त पावसामुळे कापसाच्या शेतात मुळे कुजण्याचा धोका..

Cotton fields : राज्यातील अनेक भागात जास्त पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने कपाशी पिकावर प्रतिकूल परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी आकस्मिक मर आणि मूळकूज रोगाची लक्षणे दिसून येत असून पिकांच्या उत्पादनक्षमतेवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी वेळीच पीक व्यवस्थापन उपायांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञ डॉ. […]
Soybean crop : जास्त पावसामुळे सोयाबीन पिकावर परिणाम; हा उपाय त्वरित करा..

soybean crop : मागील काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये जास्त पाऊस झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन पिकावर विपरीत परिणाम होत आहे. विशेषतः सततच्या ढगाळ हवामानामुळे आणि शेतामध्ये साचलेल्या पाण्यामुळे पिकांच्या मुळाद्वारे अन्नद्रव्य शोषण क्रिया मंदावली आहे. यामुळे सोयाबीनच्या वाढीवर व उत्पादनक्षमतेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील कृषि […]
Ujni Dam : राज्यातील अनेक धरणे 100 टक्के भरली; उजनीची वाटचाल शंभरीकडे…

Ujni Dam : राज्यातील अनेक धरणे १०० टक्के भरली असून, काही धरणांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. ही माहिती १ जून २०२५ पासून संकलित करण्यात आली आहे. १०० टक्के भरलेली धरणे:राज्यासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे की, काही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील आढळा धरण (१००.००%) आणि भोजापूर धरण (१००.००%) […]
Rain warning : मॉन्सूनने वेग घेतला, राज्यात जोरदार पावसाचा इशारा…

Rain warning : महाराष्ट्रात मॉन्सूनने आता चांगलाच जोर धरला असून, येत्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात तसेच कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्याच्या भागात मुसळधार सरींची शक्यता असून काही ठिकाणी पूरजन्य स्थिती उद्भवण्याचा धोका नाकारता येत नाही. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे […]