आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : टोमॅटो कोल्हापूर — क्विंटल 140 500 4000 2200 अहमदनगर — क्विंटल 165 1000 3000 2000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 92 1400 3600 2500 श्रीरामपूर — क्विंटल 39 1700 2700 2400 सातारा — क्विंटल 51 2000 3000 2500 पंढरपूर हायब्रीड क्विंटल 5 […]
कांदा पाहणी करण्यासाठी केंद्राची टीम पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर !

कमी पाऊस व पाणी टंचाई यामुळे कांदा उत्पादन शेतकऱ्यांच्या लागवडी यंदा विस्कळित झाल्या आहेत. खरीप कांद्याची आवक सुरूवातीला कमी होती परंतु नंतरच्या टप्प्यामध्ये कांदा अवाक मध्ये वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकाने अहवाल सादर केल्यानंतर निर्यातबंदीचा निर्णय झाला.केंद्र सरकारची टीम आता पुन्हा एकदा ६ तारखेपासून ते शुक्रवार ९ तारखेच्या […]
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! लसणाच्या दरात इतक्या रुपयांची वाढ , भाव वाढीचे कारण काय ? वाचा सविस्तर ..

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी लसणाच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे. भुवनेश्वरच्या बाजारात लसणाचे दर हे 400 रुपये किलोवर पोचले आहेत. . लसणाच्या पिकाचे अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे लसणाच्या दरात वाढ होत असताना दिसत आहे. किलोमागे 400 रुपयांवर लसणाचा दर पोहोचला आहे. लसणाच्या दरात एवढी वाढ का होत आहे. तसेच दर कमी होणार का? […]
आजचे ताजे बाजारभाव .

शेतमाल : कोथिंबिर कोल्हापूर — क्विंटल 39 1000 2000 1500 छत्रपती संभाजीनगर — नग 19300 250 400 325 पाटन — नग 10500 10 12 11 श्रीरामपूर — नग 600 3 6 5 राहता — नग 3150 2 6 4 हिंगणा — क्विंटल 12 500 4000 1500 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 23 1025 1500 1315 अकलुज लोकल नग […]
Success Story : देशामध्ये पहिल्यादांच साताऱ्यातील युवकाने केली पांढऱ्या स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड…

वाई फुलेनगर, सातारा येथे प्रयोगशील शेतकरी उमेश खामकर यांनी अर्ध्या एकरात पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली असून त्याची विक्रीही सुरू झाली आहे. वेगळा प्रयोग करण्याच्या उद्देशाने त्यांनी पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली. मात्र, काही ठिकाणीच त्याची विक्री होत आहे. लवकरच पांढऱ्या स्ट्रॉबेरीचीही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्री केली जाईल. महाराष्ट्रातील सातारा, महाबळेश्वर, भिलार आणि वाई परिसरात स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या […]
Bharat Rice : सरकार देणार स्वस्त डाळ आणि पिठानंतर कमी दराने ‘भारत तांदूळ’ ..

सर्वसामान्यांना स्वस्त दरामध्ये धान्य खरेदी करता यावे यासाठी केंद्र सरकारकडून ‘भारत’ ब्रँडच्या नावाने स्वस्त डाळ आणि स्वस्त पीठ विक्री सुरु आहे. आता सरकार स्वस्त डाळ आणि पिठानंतर तांदूळही कमी किंमतींत विकणार आहे.सरकारने सर्वसामान्यांसाठी ‘भारत तांदूळ’ आणला आहे. या भारत तांदळाची विक्रीही 6 फेब्रुवारी 2024 म्हणजेच पुढील मंगळवारपासून सुरू होत आहे. 29 रुपये प्रति किलो इतकी […]
पॅकहाउसचे पूर्वसंमतीपत्र जारी केल्यानंतर ६० दिवसात प्रकल्प उभे करणे बंधनकारक आहे….

पॅकहाऊससाठी राज्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून यंदा २ लाखांपर्यंतचे अनुदान देण्यास मान्यता मिळाली आहे. परंतु,ज्या शेतकऱ्याना सोडतीत अर्ज मिळाले आहे. त्यांनी दोन महिन्यात पॅकहाऊस न उभारल्यास पूर्वसंमती रद्द केली जाईल . पॅकहाऊसची पूर्वसंमती घेतल्यानंतरही वेळेत उभारणी होत नाही. त्यामुळे इतर शेतकरीदेखील अनुदानापासून लांब राहतात. त्यामुळेच पॅकहाऊसचे पूर्वसंमतीपत्र जारी केल्यानंतर ६० दिवसांमध्ये प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकलुज — क्विंटल 245 300 1900 1000 कोल्हापूर — क्विंटल 7668 400 2000 1200 अकोला — क्विंटल 440 1000 1600 1400 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 438 1000 1750 1600 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 9285 1000 1700 […]
बटाटा-मका सोडून या पिकाची लागवड करा , वर्षाला ४ लाख रुपये उत्पन्न मिळवा ..

आरोग्यासोबतच आता लिंबू हे उत्पन्नाचेही मोठे साधन झाले आहे. कमी जागेत लिंबाच्या बागा लावून शेतकरी जास्तीत जास्त नफा कमवू शकतात.समस्तीपूर जिल्ह्यातील मोरवा ब्लॉक भागातील चकजलाल गावात राहणारे शेतकरी शिवनाथ राय यांनी ७ वर्षांपूर्वी त्यांच्या घराच्या मागे लिंबाचे झाड लावले होते. एका रोपातून दरवर्षी चांगला नफा मिळत असे, म्हणून तीन वर्षांपूर्वी त्यांनी शेतात लिंबाची रोपे लावली. […]
शेतीतून रोजची कमाई, कमी खते, कमी पाणी, एक एकरात कमी मेहनत आणि लाखात नफा असे अप्रतिम सूत्र.पहा सविस्तर

देशातील बहुतांश ठिकाणी शेतकरी वर्षातून केवळ दोन किंवा तीन वेळाच पीक घेऊ शकतात. शेतकऱ्यांचे पीक आले की, ते कवडीमोल भावाने खरेदी केले जाते. पण, सागर येथील एका शेतकऱ्याने असा अप्रतिम फॉर्म्युला तयार केला आहे, ज्यामुळे वर्षभर पीक येईल. त्यामुळे उत्पन्नाचे आवर्तन कायम राहणार असून, शेतकरी रोज कमाई करणार आहेत. शेतकरी सूत्राने एका एकरात 5 लाख […]