केळीच्या शेतीतून शेतकऱ्याने मिळवले भरघोस उत्पन्न , कसे ते जाणून घ्या सविस्तर .

महाराष्ट्रातील सांगोला तालुका हा डाळिंब उत्पादन क्षेत्र म्हणून ओळखला जातो. येथील डाळिंबालाही जीआय टॅग मिळाला आहे. तरीही एक शेतकरी धोका पत्करून डाळिंबाऐवजी केळीची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढी रिस्क घेतल्याबद्दल त्याला बक्षीसही मिळाले आहे. केळीच्या शेतीतून त्यांना 81 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पारंपारिक पिकांशिवाय कमी खर्चात जास्त नफा देणारी पिके आता शेतकऱ्यांनी घेण्यास […]

पालेभाज्या चवीसोबत रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील, त्यांच्या लागवडीतून भरपूर नफा मिळेल..

हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या आपल्या आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर असतात आणि या भाज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासही खूप मदत करतात. कारण थंडीच्या काळात बाजारात हिरव्या पालेभाज्यांची मागणी आणि किंमत या दोन्हींमध्ये लक्षणीय वाढ होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी लागवड केल्यास त्यांना कमी खर्चात चांगला नफा मिळू शकतो. हिवाळ्याच्या काळात बाजारपेठा आणि मंडईंमध्ये हिरव्या भाज्यांची मागणी वाढते. या दिवसात बाजारात […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3733 1500 5100 3000 अकोला — क्विंटल 1540 2500 4000 3250 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10995 2800 4500 3650 दौंड-केडगाव — क्विंटल 651 2000 4700 3700 राहता — क्विंटल 2544 500 4500 3500 येवला […]

केंद्र शासनाची नवीन योजना, महिला बचत गटांना मिळणार ड्रोनवर ८० टक्के अनुदान..

केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला बचत गटाच्या ड्रोन योजनेसाठी १ हजार २६१ कोटी  खर्चाला मंजुरी दिली आहे.  या योजनेतून महिला बचत गटांना आठ लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे.  2024 ते २०२६ या कालावधीत देशातील 15000 महिला बचत गटांना या योजनेच्या माध्यमातून ड्रोन खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. महिला बचत गट शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर ड्रोन […]

मानकात बदल, दूधदराचे काय? शेतकऱ्यांना पडलाय प्रश्‍न?वाचा सविस्तर

३.५ फॅट व ८.५ एसएनएफऐवजी यापुढे ३.२ फॅट व ८.३ एसएनएफ  या नव्या मानकावर  शेतकऱ्यांकडील गायीचे दूध खरेदी केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार हा बदल करण्यात आला असल्या तरी  दूधदराबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यात संभ्रम निर्माण झाला आहे . सध्या प्रति लिटर 34 रुपये दरासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. राज्यात सध्या गाईच्या दूधदराचा […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3746 1500 4600 2800 अकोला — क्विंटल 802 2500 4500 4000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1062 1200 3500 2350 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 220 2500 3500 3000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 6541 2900 […]

मका या शेत पिकाचा बाजार पुढील काळात कसा राहू शकतो? वाचा सविस्तर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या  दरात चढ-उतार सुरू आहेत.  सोयाबीनचे वायदे काल दुपारपर्यंत 13.50 डॉलर प्रतिबुशेल्सवर होते, तर सोयाबीन पेंड चे वायदे 427 डॉलर प्रति टनावर होते.  देशातील बाजारातही सोयाबीन मध्ये क्विंटल मागे 50 ते 100 रुपयांचे चढ उतार सुरु आहेत.  तर बाजार समितीमध्ये सोयाबीनला सरासरी 4800 ते ५ हजार १००  रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला […]

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार; मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले महत्त्वाचे निर्णय, जाणुन घ्या

राज्यात मागील तीन दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे.  दोन दिवसापासून अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  हाताशी आलेले पीक पावसामुळे वाया गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडलेले आहेत.  याचअनुषंगाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळ बैठक पार पडली ,या बैठकीमध्ये शेतकरी, सर्व सामान्य नागरिक, शिक्षण उद्योग क्षेत्राशी […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3195 1500 4800 2800 अकोला — क्विंटल 300 2500 4000 3500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 466 1500 3500 3500 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 1000 2500 3500 3000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 9356 2800 […]

गारपिटीमुळे पिकाचं नुकसान झालंय? अशी करा ऑनलाईन पद्धतीने विमा तक्रार..

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीट मुळे अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.कांदा, द्राक्ष बागा आणि उसाची उभे पीक झोपले असून भाजीपाला पिके जमीन दोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे. द्राक्ष बागांचा पाला पूर्णपणे पडला असून मनी भरण्याच्या कालावधीत अवकाळीने झटका दिल्यामुळे रब्बी हंगामही वाया गेला आहे . अनेक शेतकऱ्यांनी आपण लागवड […]