शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता 2 हजार ऐवजी 4 हजार रुपये जमा होणार

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता 2 हजार ऐवजी 4 हजार रुपये जमा होणार

शेतकऱ्यांना दरवर्षी पंतप्रधान मंत्री कृषी सन्मान निधीतून सहा हजार रुपये मिळत होते . तसेच आता राज्य सरकारकडून देखील सहा हजार रुपये नमो शेतकरी महा सन्मान निधीतून मिळणार आहे . अशी मंजुरी मंत्रिमंडळाने मंगळवारी दिली आहे. या योजनेचा १. १५ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आर्थिक वर्षात राज्य सरकारला या योजनेपोटी सहा हजार नऊशे कोटी रुपये […]

या पध्दीने केळीचे उत्पादन घेऊन नंदुरबार चा शेतकरी कमवतोय लाखों रुपये ..

keli utpadan

केळी म्हणलं की जळगावची आठवण होते. आजच्या घडीला रासायनिक खतांचा जास्त वापरामुळे केळीचे उत्पादन व जमिनीची सुपीकता घटत चाललेली आहे . हेच लक्षात घेऊन नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वतःची नर्सरी तयार करून त्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने केळीची रोपे तयार केले असून त्यांनी केलेला हा प्रयोग चर्चेची बाब या जिल्ह्यात ठरलेले आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा औरंगाबाद — क्विंटल 450 3500 9500 6500 श्रीरामपूर — क्विंटल 36 4000 7000 5500 मुंबई – फ्रुट मार्केट हापूस क्विंटल 4377 10000 18000 14000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 168 3000 4000 3500 जळगाव लोकल क्विंटल 25 6000 8500 […]

शेतकऱ्यांनो बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके खरेदी करताय तर या गोष्टीची घ्या काळजी ; प्रशासनाचे आवाहन

शेतकऱ्यांनो बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके खरेदी करताय तर घ्या काळजी

काही दिवसातच मान्सून राज्यात दाखल होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची शेतीची मशागतीची कामे पूर्ण झालेली असून आता त्यांनी बी बियाणे देखील खरेदी करण्यास सुरुवात केलेली आहे . यामुळे शेतकऱ्यांनी या हंगामात बी बियाणे खरेदी करताना त्याची गुणवत्ता व दर्जा पाहूनच खरेदी करावेत असे आव्हान नांदेड च्या जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी भाग्यश्री भोसले यांनी केलेले आहे. […]

राज्यात पावसाला येत्या 10 जूनपर्यंत सुरुवात होणार, शेतकऱ्यांची लगबग सुरू.

राज्यात पावसाला येत्या 10 जूनपर्यंत सुरुवात होणार, शेतकऱ्यांची लगबग सुरू.

येत्या दिवसांमध्ये सर्वांचे लक्ष पावसाकडे लागलेले आहे . पाऊस कधी येणार व किती पडणार यावर शेतकऱ्यांचे सर्व गणित अवलंबून असते. 19 मे पासून अंदमान , निकोबार बेटावर अडकलेल्या नैऋत्य मान्सून ने 29 मे रोजी वेग पकडला . त्यामुळे काही भागांमध्ये 15 जून पासून पावसाला सुरुवात झाली . 22 ते 26 मे या कालावधीत मध्ये पाऊसाने […]

अर्थसंकल्पातील घोषणेला मंत्रिमंडळाची मंजुरी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा; एक रुपयात मिळणार पीक विमा…

एक रुपयात मिळणार पीक विमा...

आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी (Maharahtra Farmers News) मोठा निर्णय घेण्यात येणार आहे.  केंद्र सराकरच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातही शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळ बैठक मंजुरी देण्यात आली आहे. तसेच केवळ एक रुपयात पीक विमा योजना या अर्थसंकल्पातील (Maharashtra Budget) घोषणेला आज मंत्रीमंडळाच्या […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : मिरची (हिरवी) कोल्हापूर — क्विंटल 38 1000 3100 2100 अमरावती- फळ आणि भाजीपाला — क्विंटल 60 3000 4000 3500 औरंगाबाद — क्विंटल 67 4000 5000 4500 पाटन — क्विंटल 3 3500 4500 4000 खेड-चाकण — क्विंटल 270 3000 5000 4000 भुसावळ […]

आता शेतीत पांढरा नाही तर गुलाबी लसूण लावा ,आणि भरघोस उत्पन्न कमवा …

आता शेतीत पांढरा नाही तर गुलाबी लसूण लावा ,आणि भरघोस उत्पन्न कमवा ...

 पारंपरिक लसणापेक्षा या गुलाबी लसणाची उत्पादक क्षमता जास्त आहे . तसेच याच्यामध्ये औषधी गुणधर्म देखील भरपूर प्रमाणात आहेत .अँटिऑक्साइड व सल्फर याची गुणवत्ता चांगली आहे.  आपल्या भारतामध्ये लसणाची शेती खूप प्रमाणात वर केली जाते दररोज लसणाचे सेवन केल्याने आरोग्य हे निरोगी राहते.  लसणामध्ये मॅगनीज ,कॅल्शियम, फॉस्फरस ,जस्त ,विटामिन बी ६, आयर्न ,विटामिन सी याचे प्रमाण  […]

खते आणि बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध, शेतकऱ्यांनो चिंता करू नका.

खते आणि बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध, शेतकऱ्यांनो चिंता करू नका

कृषी विभागाच्या निष्ठा सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपन्न झाली . छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांमध्ये हंगामासाठी लागणारे खते, बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे व त्याचे वाटप व विक्री योग्य पद्धतीने व्हावी यासाठी कृषी विभाग तसेच वितरण व संबंधित यंत्रणेने व्यवस्थित लक्ष द्यावे व नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अस्तित कुमार पाण्डेय यांनी दिले आहेत. […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकोला — क्विंटल 140 10000 13000 12000 औरंगाबाद — क्विंटल 80 5000 12000 8500 श्रीरामपूर — क्विंटल 18 8000 10000 9000 सातारा — क्विंटल 20 8000 12000 10000 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 120 15000 16000 15500 कल्याण हायब्रीड […]