kharif pik karj : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; यंदाही ४% दराने मिळणार खरीप कर्ज…

kharif pik karj 0

kharif pik karj : केंद्र सरकारने २८ मे २०२५ रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. “संशोधित व्याज सवलत योजना” (Modified Interest Subvention Scheme – MISS) आता आर्थिक वर्ष २०२५-२६ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना स्वस्त आणि सुलभ कर्ज मिळवण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. या योजनेंतर्गत किसान […]

Fruit cultivation : नवीन केळी, आंबा, सीताफळबाग लागवडीसाठी महत्त्वाच्या टिप्स..

Fruit cultivation : सध्याचा पाऊस हा पूर्वमोसमी असल्याने शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता असल्याने पीक कापणी पुढे ढकलावी आणि कापलेले पीक सुरक्षित ठिकाणी साठवावे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे. विद्यापीठाने केळी, आंबा आणि सीताफळ […]

Joint Agresscola : परभणीला जॉईट ॲग्रेस्कोला सुरूवात; शेतकऱ्यांना मिळणार नवीन वाणे..

Joint Agresscola : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्यावतीने आयोजित जॉईंट ॲग्रेस्कोचे म्हणजेच संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या 53 व्या बैठकीचे उद्‌घाटन काल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.  शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. राज्यातील कृषी विद्यापिठांनी प्रमुख पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापराचे […]

Free insurance : यंदा आषाढी वारीतील शेतकरी वारकऱ्यांना मोफत विमा, तर वाहनांना टोलमाफी…

Free insurance : आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या शेतकरी वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली. त्याविषयीची […]

Maharashtra rain alert : अहिल्यानगरपर्यंत पोहोचला मॉन्सून; अवकाळीचा धोका कायम..

Weather update : महाराष्ट्र व देशभरात पावसाळा हळूहळू विस्तारत असून, मॉन्सून सध्या मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबाद, भुवनेश्वर आणि पाटणा मार्गे पुढे सरकलेला आहे. महाराष्ट्रात सध्या मॉन्सून मुंबई आणि अहिल्यानगरपर्यंत पोहोचला आहे. राज्याच्या कोकण विभागात विशेषतः गोवा व मुंबईत काही भागांत पाऊस सुरु आहे. विदर्भातही हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला असून, सोलापूर येथे देखील ३ मिमी पावसाची नोंद […]

Agriculture industry : अमेरिकेच्या न्यायालयाचा मोठा निर्णय; ट्रम्प करावर बंदी, भारतीय शेती उद्योगाला दिलासा..

Agriculture industry

Agriculture industry : अमेरिकेत निर्यात होणाऱ्या भारतीय कृषी आणि कृषी प्रक्रियायुक्त मालाला आता लवकरच दिलासा मिळू शकतो. याचे कारण म्हणजे तिथे झालेला एक निर्णय. अमेरिकेतील एका फेडरल न्यायालयाने माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात लागू करण्यात आलेल्या ‘लिबरेशन डे टॅरिफ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आयात करावर बंदी घातली आहे. या निर्णयाचा थेट फायदा भारतासह अनेक […]

tomato bajar bhav:पुण्यात टोमॅटोने गाठला चार हजारांचा उच्चांक; सरासरी दरातही वाढ…

tomato bajar bhav

tomato bajar bhav: यंदा रब्बी हंगामात मागच्या वर्षी इतकीच टोमॅटो लागवड झाल्याने आणि त्यातही अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने टोमॅटोच्या बाजारावर मागील आठ ते दहा दिवसांपासून लाली चढली आहे. दि. २९ मे २०२५ रोजी महाराष्ट्रातील टोमॅटो बाजारात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक कमाल दर नोंदवला गेला. पुणे बाजारात टोमॅटोला कमाल ४००० रुपये प्रति क्विंटलचा भाव […]

kanda bajarbhav : उन्हाळी कांदा २३०० रुपयांपर्यंत पोहोचला; अनेक बाजारात भाववाढ..

kanda bajarbhav : मागील दोन आठवड्यापासून राज्याच्या कांदा बाजारात भाव स्थिरावले असून उन्हाळी कांद्याला आता चांगला दर मिळताना दिसतो आहे. आज दिनांक २९ मे २५ रोजी पुणे बाजारात कांदा भावात वाढ दिसून आली. आज सकाळी पुण्याच्या गुलटेकडी बाजारात सुमारे १४ हजार क्विंटल लोक कांद्याची आवक झाली. कालच्या तुलनेत येथील कमीत कमी बाजारभाव १०० रुपयांनी वधारले […]

Soybean varieties : यंदा सोयाबीन पेरणीसाठी कुठले वाण वापराल? जाणून घ्या

Soybean varieties :  खरीप हंगाम तोंडावर आला असताना सोयाबीन लागवडीसाठी योग्य वाणांची निवड करणे ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. विविध वाणांची उत्पादकता, रोगप्रतिकारक क्षमता आणि हवामानानुसार तग धरण्याची क्षमता या सर्व बाबी लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील अन्नपिक संशोधन केंद्राने शिफारस केलेल्या विविध वाणांची माहिती दिली आहे. ही वाणं महाराष्ट्रासह […]

Rain update : राज्यात ३१ मे नंतर पाऊस घेणार विश्रांती..

Rain update : आजच्या स्थितीनुसार, दक्षिण-पश्चिम मॉन्सूनने आपली हद्द मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबाद, दंतेवाडा, रायगड, अगरतळा आणि गोलपारा या ठिकाणी गाठली आहे. याचा अर्थ महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीसह काही भागांमध्ये मॉन्सूनचे आगमन झाले असून, पुढील दोन दिवसांत उर्वरित विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येही मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मागील २४ तासांमध्ये महाराष्ट्रातील काही भागांत मध्यम स्वरूपाचा […]