Crop care : यंदा कापूस, तुरीची लागवड करण्यापूर्वी ही काळजी घ्याच..

Crop care : लवकच खरीपाचा हंगाम सुरू होत असून कापूस, तूर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. कापूस पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, कसदार व पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. हलक्या तसेच […]
Sugarcane farming : आता राज्यात होणार एआयच्या मदतीने ऊस शेती; टनेज वाढणार..

Sugarcane farming : महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंददायक बातमी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट (ADT) च्या ‘फार्म ऑफ द फ्युचर’ प्रकल्पाने एआयच्या साहाय्याने ऊस उत्पादनात 40% वाढ साधली आहे, तसेच पाण्याचा वापर अर्ध्यावर आला आहे आणि खतांची गरजही कमी झाली […]
Farm road records : शेतकऱ्यांना दिलासा; आता शेतरस्त्यांच्या नोंदी ७/१२ उताऱ्यावर अनिवार्य..

Farm road records : शेतरस्त्यांची नेहमीच समस्या येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता दिलासादायक बातमी आहे. शेतीतील वाढत्या यांत्रिकीकरणामुळे शेतरस्त्यांची गरज अधिक तीव्र झाली असून, पारंपरिक पायवाटा किंवा बैलगाडी रस्ते आजच्या आधुनिक कृषी उपकरणांसाठी अपुरे पडत आहेत. ही गरज ओळखून महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता शेतरस्त्यांची अधिकृत नोंद थेट ७/१२ उताऱ्याच्या “इतर हक्क” सदरात करण्याचे […]
farmers in Marathwada : जालना येथील प्रस्तावित सीड पार्क रद्द : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आशा धुळीला…

farmers in Marathwada : मराठवाड्यात सीड हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना परिसरात होणाऱ्या संभाव्य सीड पार्कची मान्यता रद्द करण्यात आली आहे. २० मे २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाने जालना येथे राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत प्रस्तावित असलेला “महाबीज सामान्य सुविधा केंद्र” हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे ‘सीड हब’ म्हणून ओळख मिळवलेल्या जालना जिल्ह्याच्या विकासाला […]
Kanda bajarbhav : नाफेड कांदा खरेदी सोमवारपासून सुरू होणार? काय मिळणार बाजारभाव..

*Nafed Kanda Kharedi : मागील अनेक दिवसांपासून राज्यातील कांदा बाजारात भाव कोसळले असून मागच्या दोन आठवड्यापूर्वी तर १ हजाराच्या खाली गेले होते. मात्र दहा दिवसांपासून त्यात दोन ते तीन रुपयांची सुधारणा होऊन ते पुन्हा सरासरी १ हजार (राज्याची सरासरी) रुपये प्रति क्विंटलपर्यंत आले आहेत. अशातच मागील पंधरा दिवसांपासून अवकाळी पावसाने कांदा पिकासह अनेक पिकांचे नुकसान […]
Export onion & wheat : कांदा निर्यातशुल्क हटविल्यानंतर आता गव्हावरील निर्यातबंदी हटविण्याची मागणी…

Export onion & wheat : देशात यंदा गव्हाचे उत्पादन भरघोस झाले असून, सरकारच्या खरेदीचेही उच्चांक मोडले जात आहेत. अनुकूल हवामान, योग्य वेळी पाऊस, रोगरहित पीक आणि सुधारित बियाण्यांमुळे यंदाचा गहू उत्पादनाचा हंगाम विक्रमी ठरणार आहे. कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार यंदा 115.43 दशलक्ष टन गहू उत्पादन होणार आहे. तर अमेरिकेच्या कृषी विभागाने हा अंदाज 117 दशलक्ष टन […]
BBF’s technology : बी.बी.एफ.चे तंत्रज्ञान कोरडवाहू शेतीस वरदान; तुम्हीही यंदा अवश्य वापरा…

BBF’s technology : अवर्षणप्रवण भागात शेती करताना पाऊस वेळेवर आणि प्रमाणात होईल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे अशा भागात जलसंधारण व पाणी ताण कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा अवलंब अत्यावश्यक असतो. यासाठी बी.बी.एफ. म्हणजेच ‘Broad Bed and Furrow’ (रुंद वरंबा सरी) पद्धत ही शाश्वत उत्पादनाची दिशा दाखवते. बी.बी.एफ. म्हणजे काय?‘बी.बी.एफ.’ तंत्रज्ञान म्हणजे रुंद वरंबा आणि सरी […]
Animal husbandry : वीजांपासून आपल्या पशुधनाला वाचविण्याच्या सोप्या टिप्स…

animal husbandry : राज्यात सध्या अवकाळी पावसाचे आणि वादळी वाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे आणि यामुळे वीज पडण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मान्सूनपूर्व काळात, विशेषत: शेतीच्या कामांच्या वेळी, वीज पडण्याचा धोका अधिक असतो आणि यामुळे पशुधनाची हानी होण्याची शक्यता वाढते. भारतामध्ये महाराष्ट्रात वीज पडून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागांमध्ये भौगोलिक रचना, कमी […]
Gram Panchayat : राज्यातील ही ग्रामपंचायत देशात भारी; शेतकऱ्यांना मिळतात अशा सुविधा..

Gram Panchayat : केंद्र शासनामार्फत आयोजित राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स २०२३-२४ स्पर्धेत महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायत देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार विजेती ठरली आहे. केंद्र शासनाच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने या स्पर्धेचा निकाल जाहीर केला. रोहिणी ग्रामपंचायतीस ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि १० लाखांचा रोख पुरस्कार मिळणार आहे. आंध्र […]
Sathi Portal : यंदा राज्यात खरीपाचा पेरा वाढणार; साथी पोर्टलच्या माध्यमातून मिळणार बियाणे..

Sathi Portal : कृषी उत्पादनात महाराष्ट्राने गतवर्षी विक्रमी वाढ नोंदवली असून, अन्नधान्य उत्पादनात २७ टक्के वाढ झाली आहे. यंदा १५२ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिके घेतली जाणार असून, बियाणे आणि खतांची आवश्यकतेपेक्षा अधिक उपलब्धता आहे. अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खरीप हंगामा बैठकीत दिली. कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यांनी […]