आजचे ताजे बाजारभाव .

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोथिंबिर कोल्हापूर — क्विंटल 22 7500 15000 11250 औरंगाबाद — नग 58900 1600 2200 1900 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 56 5000 9000 7000 खेड-चाकण — नग 14300 2500 3500 3000 श्रीरामपूर — नग 2100 10 20 16 राहता — नग […]

सेंद्रिय भाजीपाला पिकवून मिळवला उत्तम नफा , ग्राहकांचे अधिक प्राधान्य

सेंद्रिय भाजीपाला पिकवून मिळवला उत्तम नफा , ग्राहकांचे अधिक प्राधान्य

हिरवा भाजीपाला खाणे सर्वांनाच आवडते यासाठी काही लोक खूप खर्च करतात तरी पण लोकांना विषमुक्त भाजीपाला खाण्यासाठी मिळत नाही कारण बहुतेक शेतकरी जास्त उत्पन्नासाठी रासायनिक खतांचा वापर करत असतात शेणखत ऐवजी शेतात रासायनिक खत व कीटकनाशकांचा वापर जास्त करतात यामुळे हिरव्या भाजीपाल्याची टेस्ट वर सुद्धा परिणाम होतो परंतु देशात काही शेतकरी असे आहेत की जे […]

पाऊस लांबला! नाशिकमध्ये भाजीपाला कडाडला, कोथिंबीरला तर सोन्याचा भाव ..

पाऊस लांबला! नाशिकमध्ये भाजीपाला कडाडला, कोथिंबीरला तर सोन्याचा भाव ..

नाशिक मध्ये कोथिंबीर सोबतच मेथी, शेपू ,पालक, या पालेभाज्यांचे दर देखील जवळपास 50% नी वाढले आहेत. पावसाचे आणखीन आगमन झालेले नाही. यामुळे नाशिकमध्ये धरणाने तळ गाठला आहे .तर दुसरीकडे पाले भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मागच्या महिन्यामध्ये कोथिंबीरीच्या जुडीला चार ते पाच रुपये दर होता. तर त्याच कोथिंबीरला आज 100 ते 110 रुपये […]

बोकड विकणे आहे.

bokad vikrisathi ahe.

1. आमच्याकडे बकरी ईद साठी बोकड विक्रीसाठी उपलब्ध आहे. 2. बोकडाचे वजन 85/90 किलो आहे.

बोगस बियाणे, खत विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या १४ विक्रेत्यांना दणका, सातारा कृषी विभागाकडून परवाने निलंबित

१४ विक्रेत्यांना दणका, सातारा कृषी विभागाकडून परवाने निलंबित

सध्या शेतकरी पावसाची वाट बघत असून, शेतीसाठी बियाणे आणि खत खरेदी करत आहेत .हे खरेदी करत असताना शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. खरिपाच्या तोंडाला शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांना कृषी विभागाने चांगलाच दणका दिला आहे. सातारा कृषी विभागाकडून 14 विक्रेत्यांना दणका देण्यात आलेला आहे. व त्यांचे परवाने देखील निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळेच […]

आता रेशन दुकानातही मिळणार बँकिंग सेवा; राज्य सरकारचे आदेश

आता रेशन दुकानातही मिळणार बँकिंग सेवा; राज्य सरकारचे आदेश

राज्यामध्ये आता रेशनिंगच्या दुकानातूनही बँकेचे व्यवहार होऊ शकतील. काही खाजगी बँकांचे व्यवहार केंद्राच्या टपाल खात्यामार्फत चालणारे बँकिंग व्यवहार येथे करता येतील. खेड्यामध्ये तसेच काही दुर्गम भागांमध्ये ज्या ठिकाणी बँका तसेच एटीएम ची सुविधा नसते अशा ठिकाणी रेशनिंग दुकान असते आता त्यांचाच उपयोग करून सरकारने या दुकानांमध्ये बँकिंग व्यवहार सुरू केलेले आहेत .यामुळे रेशनिंग दुकानदारांना देखील […]