कमांडो टॉर्च.

👳🏻♂️ *लाखो शेतकर्याची पसंत “कमांडो टॉर्च”* *(made in india)* *स्वतंत्रता दिवस स्पेशल ऑफर*🇮🇳 ➡️ऑफर ✅ नं. *1* कमांडो रीचार्जेबल टॉर्च ~*₹2500*~ ची टॉर्च वर डिस्काउंट करून फक्त *₹1140* ✅ *मिस्ट ब्लोअर* गण खरेदीवर डिस्काउंट , *~₹2500~* ची गण *₹1150* मध्ये फक्त.* ✅ *भूमिका खत* पीक वाढ, फळधारणा, फुलधारनेसाठी उपयुक्त असे जैविक खत. ✅ ऑफर 10kg […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अहमदनगर — क्विंटल 21 8000 14500 11250 जळगाव — क्विंटल 37 4000 10000 7000 श्रीरामपूर — क्विंटल 13 8000 10000 9000 राहता — क्विंटल 3 13000 16000 14500 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 120 14000 18000 16000 कल्याण हायब्रीड […]
शेतकऱ्यांनो हिरव्या भेंडीची लागवड करण्यापेक्षा करा, लाल भेंडीची लागवड आणि कमवा, एक एकर शेतीतून २५ लाखांचे उत्पादन…

भारतामध्ये परंपरागत शेती कडून शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, झारखंड आणि राजस्थान सह इतर राज्यात शेतकरी आंबे ,पेरू, सफरचंद, आवळा आणि हिरवा भाजपाला काढत आहेत . त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे . कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकाबद्दल आता आपण पाहणार आहोत. हिरव्या भेंडी सारखेच लाल भेंडी शेतीत केली जाते. […]
‘स्वामित्व योजनेअंतर्गत, राज्यातील दहा हजार गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार…

दीड ते दोन वर्षात स्वामित्व योजना सुरू झाल्यानंतर राज्यामध्ये सुमारे दहा हजाराहून अधिक गावठाण यांचे प्रॉपर्टी कार्ड तयार झाले आहे. उर्वरित गावाचे ड्रोन द्वारे सर्व्हेचे काम सुरू असून2024 पर्यंत त्यांचेही प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचे नियोजन आहे. या योजनेमध्ये राज्यातील बत्तीस हजाराच्या आसपास गावे असून त्यापैकी वीस हजार गावांचा ड्रोन सर्वे पूर्ण झालेला आहे. सुमारे 13000 […]
कृषीमंत्री धनंजय मुंडे : कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर करावा, कृषी विद्यापीठांनी फवारणीचे पथदर्शी प्रकल्प राबवावेत,

चालू हंगामामध्ये राज्यातील कृषी विद्यापीठांनी शेती संबंधित कामासाठी ड्रोन द्वारे फवारणीचे पथदर्शी प्रकल्प राबवावेत असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. शेतीमधील रोजच्या कामासाठी मजुरांची उपलब्धता कमी झाली आहे. मजुरीचे दर शेतकऱ्यांच्या अवाक्य बाहेर चालले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ड्रोन द्वारे शेतीमधील खते फवारणी, कीटकनाशक फवारणी, अशी दैनंदिन कामे होणे गरजेचे असल्याचे मुंडे म्हणाले. […]
शेतकऱ्यांना दिलासा ; कांद्याचे भाव क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांनी वाढले…

सध्या बाजारातील कांदा आवक कमी झाल्याने दरात चांगली सुधारणा दिसून आली आहे. मागील आठवडेभरात कांदा भाव क्विंटल मध्ये 500 ते 700 रुपयांनी वाढले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे . यंदा उष्णता आणि पावसामुळे कांदा काढणीच्या अवस्थेत कांदा पिकाची गुणवत्ता कमी झाली होती . शेतकऱ्यांनी कांदा जास्त दिवस टिकण्याची शक्यता नसल्याने कांदा विकला अनेकांनी तर फुकट […]