९०० एकर पार्किग, ३०० एकर वर सभा, १०,००० स्वयंसेवक, २५०० पोलीस, ५०० होमगार्ड, 300 डॉक्टर्स अशी आहे आजच्या जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण मेळाव्याची जंगी तयारी.

मराठाआरक्षणासाठी राज्य सरकारनं 40 दिवसांचा वेळ मागून घेतला होता शनिवारी या मुदतीचे ३० दिवस पूर्ण होतात त्याच पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांची सभा होते आहे, या सभे साठी महाराष्ट्रातील लाखो मराठा समाज येणार आहे त्यामुळे ह्या सभेची जय्यत तयारी मराठा समाज आणि प्रशाषनाणे केली आहे. सदर सभेसाठी ९०० एकर पार्किग, ३०० एकर वर […]
यंदा उन्हाळ कांद्याच्या लागवड क्षेत्रात घट; गतवर्षीच्या तुलनेत चाळीस टक्क्यांपेक्षा कमी होणार लागवड ..

कांदा हे प्रमुख आणि नगदी पीक असणाऱ्या कसमादेसह ,चांदवड, येवला ,नांदगाव ,या भागात अल्प पाऊस झाल्यामुळे उन्हाळ कांद्याची लागवड गतवर्षीच्या तुलनेत 40% पेक्षा कमी होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये उच्चांकी 2 लाख 20 हजार 864 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ रब्बी कांद्याची लागवड झाली होती. परंतु यंदा मात्र सव्वा ते दीड लाखाच्या […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4410 1000 2700 1800 अकोला — क्विंटल 687 1600 2500 2300 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 290 2200 4750 3000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 7997 1100 2700 1900 सोलापूर लाल क्विंटल 12335 100 3300 […]
खरबूज रोपे खरेदी केले जातील .

🔰 आम्हाला उत्तम प्रतीचे खरबूज रोपे हवे आहेत . 🔰 खरबूज रोपे बॉबी जातीचे असावेत.
बटाट्यांच्या या जातींची लागवड करून शेतकरी बनत आहेत श्रीमंत , जाणून घ्या सविस्तर ..

पंजाबच्या कपूरथळा आणि जालंधरमध्ये पिकवलेले बटाटे बियाण्यांसाठी जास्त प्रमाणात वापरले जातात. कुफरी, पुखराज आणि ज्योती या बटाट्याच्या जाती आहेत. भारतामध्ये कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि दिल्लीमध्ये जास्त प्रमाणात या बटाट्याची खरेदी केली जाते. जगामध्ये बटाटा उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. पण जर आपण वापराबद्दल बोललो तर त्याचा मोठा भाग भारतातच अन्नासाठी वापरला जातो. पण आज आम्ही […]
पपई रोपे विकणे आहे.

🔰 आमच्याकडे खात्रीशीर पपई रोपे मिळतील. 🔰 कायम बाजारात अधिक दरात पपई विकली जाते.
सणासुदीच्या पाश्वभूमीवर सरकारकडून तांदूळ , तूर आणी हरभरा इत्यादी पिकाच्या दरावरती नियंत्रण, तरीही बाजारात मागणी वाढण्याची शक्यता.

जगभरातील तांदूळ उत्पादनावर एल निनोमुळे परिणाम झाला आहे. त्यामध्ये तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार देश असलेल्या भारताने तांदूळ निर्यातीवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे आशियासह संपूर्ण जगामध्ये तांदळाच्या किमतींवर परिणाम होऊ लागले आहेत. देशातील बाजारपेठेमध्ये तांदळाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी मोदी सरकारने उकडा तांदळावरील 20 टक्के निर्यात शुल्काची मुदत वाढविण्याचा विचार केला आहे. आगामी सणासुदीचा हंगाम आणि पाच […]