krishi salla : हवामान राहणार कोरडे; ज्वारी, गहू, मक्याची अशी घ्या काळजी..

krishi salla

krishi salla: प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयासह राज्यातील अनेक भागात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस […]

Soybean bajarbhav: या आठवड्यात सोयाबीनला कसा बाजारभाव मिळतोय?

soybean bajarbhav: सोयाबीनच्या सरकारी हमीभाव खरेदीची मुदत सहा दिवसांनी वाढवल्यानंतर बाजारात सोयाबीनच्या बाजारात १ ते दीड रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले. लातूर बाजारात सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीला सोयाबीनचे जास्तीत जास्त बाजारभाव ४२०० आणि सरासरी बाजारभाव ४१०० रुपयांवर पोहोचले होते. इतरही महत्त्वाच्या बाजारात सोयाबीनचे बाजारभाव अल्पसे वाढल्याचे दिसून आले. मंगळवारी हिंगोली खानेगाव नाका बाजारात सोयाबीनला सरासरी ३८०० […]

Temghar project : पुण्यातील टेमघर प्रकल्पाची गळती थांबणार..

Temghar project

Temghar project : पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पाचे (ता. मुळशी) मजबुतीकरण व गळती रोखण्याच्या कामांकरिता ३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. टेमघर धरणातून पुणे शहराला दरवर्षी ३.४०९ अघफू पाणी पिण्यासाठी उपलब्ध केले जाते. तसेच मुळशी तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याद्वारे १ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. हा प्रकल्प पुणे शहराच्या […]

Onion arrival : कांद्याची आवक घसरली, भाव स्थिरावणार आणि वाढणारही?

Onion arrival : मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवडयात सुरूवातीला दोन दिवस कांदा आवक घसरलेली दिसून आली. त्यामुळे अनेक बाजारसमित्यांमध्ये घसरलेले बाजारभाव हे पुन्हा काहीसे वर येण्याची शक्यता निर्माण झाली असून या आठवड्यात आवक अशीच कमी राहिली, तर बाजारभाव स्थिरावण्याची आणि नंतर वाढण्याची शक्यता आहे.   सोमवारी राज्यात २ लाख ९० हजार क्विंटल कांदा आवक झाली. […]

wheat crop : या आठवड्यात गहू पिकाची कशी काळजी घ्याल?

Wheat Crop

wheat crop : कांडी धरण्याच्या अवस्थेतील गहू पिकाचे व्यवस्थापन कसे करावे यासंदर्भात महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. गहू पकात कोळपणी व खुरपणी करून पिक तण विरहीत ठेवावे जेणेकरून तणांची अनद्रव्यांसाठीची स्पर्धा रोखण्यास व जमिनीत ओलावा टिकून राहण्यासाठी मदत होईल. गहू पिकाच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत त्यावेळी पकास पाणी देणे फायदेशीर ठरते. […]

Nanaji Deshmukh Scheme : नानाजी देशमुख कृषी संजिवनीचा दुसरा टप्पा असा असेल, जाणून घ्या..

Nanaji Deshmukh Scheme : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राज्यात राबवताना 21 जिल्ह्यातील 7201 गावात राबविला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी संवर्धित शेती पद्धतीद्वारे कृषिपूरक उद्योगांना चालना देण्यावर भर देण्याच्या सूचना कृषीमंत्र्यांनी दिल्या आहेत. दरम्यान या प्रकल्पातील टप्पा एकमधील कामे पूर्ण झाली […]

Agristack Scheme : राज्यात ॲग्रीस्टॅक योजना सुरू; तुम्ही घेतला का फार्मर आयडी..

राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबविण्यास सुरुवात केलेली आहे. पाटण येथे केंद्र शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजनेमधून शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात अग्रीस्टॅग योजनेंतर्गत फार्मर आयडीचे सन्मानपत्र सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक […]