Kolhapuri Dams : आता कोल्हापुरी बंधाऱ्यांचे होणार बॅरेजमध्ये रूपांतर, शेतीसाठी मोठा लाभ…

Kolhapuri Dams : कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सिंचन क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना अधिक स्थिर पाणीपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील ब्रम्हनाथ येळंब, टाकळगाव हिंगणी आणि निमगाव या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यासाठी अनुक्रमे १७.३० कोटी, १९.६६ कोटी आणि २२.०८ कोटी रुपये […]
Big employment opportunity : रोजगाराची मोठी संधी; राज्यात आता मोटरसायकल टॅक्सी, लिफ्ट देऊनही कमवा पैसे..

Big employment opportunity : राज्यात मोठ्या शहरांसह निमशहरी भागातही आता दुचाकी टॅक्सी सेवा सुरू होणार असून, त्यामुळे प्रवास सुलभ होण्यासोबतच नव्या रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नव्या धोरणास मान्यता देण्यात आली असून, किमान एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ही सेवा कार्यान्वित केली जाणार आहे. वाहनसंख्येवरील ताण कमी करण्यासाठी शासनाने दुचाकी […]
kanda bajarbhav : निर्यातशुल्क हटले; पण कांदा बाजारभाव वाढलेच नाहीत..

Kanda bajarbhav : दिनांक १ एप्रिलपासून निर्यात शुल्क पूर्णपणे हटल्यानंतर कांद्याचे बाजारभाव वाढण्याची अपेक्षा होती. पण काल दिनांक १ एप्रिल रोजी राज्यातील कांद्याच्या दरात फार फरक पडलेला दिसून आला. राज्यात ३१ मार्चच्या तुलनेत १ एप्रिल रोजी उन्हाळी कांद्याची आवक वाढली असून, बाजारभाव मात्र स्थिर असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये उन्हाळी, लाल व […]
Hydroponic : ऐन उन्हाळ्यात दुध वाढेल आणि व्हाल मालामाल, फक्त हे एक तंत्र वापरा…

Hydroponic : उन्हाळा सुरू होताच पशुपालकांसमोर हिरव्या चाऱ्याची टंचाई हा मोठा प्रश्न उभा राहतो. उन्हाळ्यात पारंपरिक चराऊ कुरणांमधील चारा आटतो, परिणामी दूध उत्पादन घटते आणि पशुधनावर प्रतिकूल परिणाम होतो. मात्र, या समस्येवर आधुनिक हायड्रोपोनिक तंत्राने प्रभावी तोडगा निघू शकतो. कमी जागेत, कमी पाणी वापरून आणि रासायनिक खतांशिवाय उत्पादन घेण्याच्या क्षमतेमुळे हे तंत्र पशुपालकांसाठी वरदान ठरत […]
Aadhar card : आधार कार्डवरील पत्ता किती वेळा बदलू शकतो? त्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे?

Aadhar card : आधार कार्ड हे ओळखीचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. पत्ता बदलल्यास आधार कार्डमध्ये तो अद्ययावत करणे आवश्यक असते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने यासंबंधी काही नियम ठरवले आहेत. नागरिकांना आधारवरील पत्ता काही विशिष्ट मर्यादेत बदलण्याची परवानगी आहे. आधार कार्डवरील पत्ता किती वेळा बदलता येतो?UIDAI च्या नियमांनुसार, आधार कार्डवरील पत्ता दोन वेळा बदलता येतो. […]
Crop Benefit : विदर्भातील शेतकरी कमी पाण्यातही पिकातून जास्त नफा कसा मिळवत आहेत?

crop benefit : विदर्भातील शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती एक आर्थिक उन्नतीचा मार्ग बनला आहे. कमी पाण्यावर होणारी तुती लागवड आणि त्यासोबत होणारी रेशीम उत्पादन प्रक्रिया शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. विविध सरकारी योजनांच्या मदतीने शेतकऱ्यांना या शेतीतून सशक्त बनवले जात आहे. विदर्भातील विविध जिल्ह्यात रेशीम शेतीला चालना देण्यासाठी शासकीय व खाजगी संस्थांनी एकत्र येऊन काम सुरू केले […]
Gram Panchayat : यंदा पावसाचा अंदाज तुमची ग्रामपंचायतच सांगेन; त्यासाठी हे कराच..

Gram Panchayat : यंदाच्या मॉन्सूनचा अंदाज शेतकऱ्यांना गावातील ग्रामपंचायतच सांगू शकते. त्यासाठी मात्र एक प्रक्रिया केली, तर गावातच हवामान अंदाज मिळऊ शकतो. भारतीय हवामान खात्याने (IMD) आणि पंचायती राज मंत्रालयाने मिळून संपूर्ण देशभर ग्रामपंचायत स्तरावर हवामान अंदाज सेवा सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला आहे. या उपक्रमांतर्गत हवामानाच्या विविध घटकांवर आधारित अंदाज स्थानिक पातळीवर मिळणार आहेत, […]
America’s agreement : अमेरिकेच्या उलट्या करामुळे आजपासून भारतीय शेतीवर काय परिणाम होणार?

America’s agreement : भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार युद्धाची परिस्थिती आता गंभीर रूप घेत आहे. भारताने अमेरिकन कृषी उत्पादनांवर 100% कर (टॅरिफ) लावल्यामुळे, अमेरिकेनेही भारतावर उलट कर (रिसिप्रोकल टॅरिफ) लावण्याचा इशारा दिला आहे. यामुळे भारतीय शेतीवर कसे परिणाम होऊ शकतात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. अमेरिकेने भारतावर कृषी उत्पादनांच्या आयातीवर 100% कर (टॅरिफ) लागू केला […]
Untimely appearance : राज्यात अवकाळीची हजेरी; पुढे असे असणार हवामान..

Untimely appearance : महाराष्ट्रात ३१ मार्च रोजी अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. हवामान खात्याच्या नोंदीनुसार, पुणे, सातारा, नाशिक, औरंगाबाद, विदर्भातील काही भाग आणि कोकणाच्या काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हवामान खात्याच्या […]
Vehicle purchase : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात वाहन खरेदीचा नवा उच्चांक…

Vehicle purchase : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रात दुचाकी, चारचाकी आणि अन्य वाहनांच्या खरेदीत मोठी वाढ झाली आहे. मागील सात दिवसांत नव्या वाहनांच्या नोंदणीत ३० टक्के वाढ झाली असून, २०२४ च्या तुलनेत यावर्षी २०,०५७ अधिक वाहने खरेदी करण्यात आली असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये चारचाकी वाहनांची नोंदणी २२,०८१ वर पोहोचली असून, […]