Tur, mka bajarbhav : तूर हमीभावाच्या खालीच त्यात दरही घसरले; मका स्थिरावला, जाणून घ्या बाजारभाव…

Tur maize market price : गेल्या आठवड्यात तूर आणि मक्याच्या बाजारभावात काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले. तुरीच्या बाजारभावात घट झाली असून, मक्याचा बाजारभाव तुलनेत स्थिर राहिल्याचे दिसून आले. तुरीचा मागील आठवड्यातील सरासरी बाजारभाव ७०५० रुपये प्रति क्विंटल इतका होता. मात्र या आठवड्यात तो ६७९२ रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला आहे. म्हणजेच तुरीच्या दरात सुमारे […]
price for gram, soybean : हरभरा व सोयाबीनसाठी बाजारभाव घटीचा सप्ताह..

Market price for gram soybean : गेल्या आठवड्यात हरभरा पिकाच्या बाजारभावात काहीशी घट पाहायला मिळाली. २०२५ च्या एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हरभऱ्याची सरासरी किंमत ५७५७ रुपये प्रतिक्विंटल इतकी होती. मात्र या आठवड्यात ही किंमत कमी होऊन सुमारे ५५३५ रुपये प्रतिक्विंटलवर आली. यापूर्वीच्या आठवड्यात ५३८० रुपये इतकी नोंद झाली होती, परंतु नंतर किंमतीत थोडी सुधारणा होऊन […]
Pahalgam attack : भारताला पोकळ धमक्या देणाऱ्या पाकिस्तानच्या लष्करी प्रमुखांचा पळ ,पाकिस्तानात अंतर्गत संघर्ष कसा सुरू पहा सविस्तर ..

Pahalgam attack : 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये हल्ला केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला संघर्ष पुन्हा एकदा पेटलाय दोन्ही देशांनी एकमेकांना उघडपणे आव्हान द्यायला सुरुवात केली आहे . त्यामुळे दोन देशात तणावाच वातावरण आहे भारतान सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानन भारताला चोक प्रत्युत्तर देणार असल्याचं म्हटलं भारताला अणुबॉमची भीती दाखवण्याचा प्रयत्नही पाकिस्तान कडून […]
Goat farming : दर महिन्याला शेळीच्या गोठ्यात करा या ५ गोष्टी, नाहीतर तुम्हालाच सहन करावे लागेल नुकसान…

Goat farming : देशात आता शेळीपालनाचा रोजगार वेगाने वाढत आहे. शेळीपालन व्यवसायात सामील होऊन अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्याही सुधारत आहेत. म्हणूनच, शेतीनंतर, भारतात शेळीपालन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. परंतु बऱ्याचदा शेतकऱ्यांना पशुपालनाबद्दल फारसे ज्ञान नसते. अशा परिस्थितीत, माहितीच्या अभावामुळे, पशुपालकांना अनेकदा मोठे नुकसान सहन करावे लागते. म्हणून, नुकसान टाळण्यासाठी, हे जाणून घेणे महत्वाचे आहे की […]
organic carbon : शेतातील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सोपे उपाय, जाणून घ्या…

organic carbon : शेतातील मातीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवणे अतिशय गरजेचे आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ‘क्रॉपसॅप’ प्रकल्पांतर्गत झालेल्या शेतकरी–शास्त्रज्ञ संवादात मृदा तज्ज्ञ डॉ. हरिहर कौसडीकर यांनी खालील सोपे उपाय सांगितले आहेत. मातीतील पोत संतुलित ठेवण्यासाठी ती ४५ % खनिज पदार्थ, २५ % हवा आणि २५ % पाण्याने समृद्ध असावी. उरलेले ५ […]
Pahalgam attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंजाबचे शेतकरी का आले अडचणीत? जाणून घ्या..

Pahalgam attack : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी अटारी-वाघा सीमेलगत इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यास सुरवात केली आहे, आणि याचा थेट परिणाम सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांवर होणार आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समोर एक नवे संकट उभे राहिले आहे. सीमेवर असलेल्या ज्या भारतीय शेतकऱ्यांची घरे भारतात आणि जमीन पाकिस्तानमध्ये आहे, त्यांच्यासमोरा आता कमी वेळेत […]
Unhali Kanda Bhazarbhav : उन्हाळी कांद्याचा आठवडाभर कसा राहिला ट्रेंड; भाव वाढले की कमी झाले, घ्या जाणून…

Unhali Kanda Bhazarbhav : आज सोमवार दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याचे सरासरी प्रति क्विंटल दर १२०० रुपये असे आहेत. शनिवारच्या तुलनेत त्यात ४० रुपये प्रति क्विंटल घट झाल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात सोमवारी बाजार सुरू झाले तेव्हा लासलगावला कांद्याचे बाजारभाव सरासरी १२८० रुपये होते. त्यानंतर संपूर्ण आठवडा या दरात […]
Ginger prices : यंदा अद्रकचे दर कसे? ठेवावे कि विकावे, वाचा सविस्तर…

देशभरात यंदा आले (अद्रक) उत्पादनात मोठी वाढ झाली आहे आणि त्याचा थेट परिणाम बाजारभावांवर दिसत आहे. १ ते २८ एप्रिल २०२५ दरम्यान देशात एकूण ४०,०६८.२५ टन आले बाजारात दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी म्हणजे २०२४ च्या याच कालावधीत ही आवक २४,२९५.३० टन इतकी होती. यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ६५ टक्क्यांनी आलेची आवक वाढली आहे. […]
maharashra weather : महाराष्ट्रात पुढील आठवडाभर उष्णतेची लाट नाही; कसे असेल हवामान?

maharashra weather : मुंबई आणि कोकण भाग वगळता महाराष्ट्रात सध्या ढगाळ वातावरण जाणवत आहे आणि हे चित्र शनिवार, ३ मे २०२५ पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र पावसाच्या फारशा शक्यता नाहीत, असे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी आपल्या अंदाजात सांगितले आहे. सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दुपारी कमाल तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअस […]
Organic turmeric : सेंद्रिय हळद शेतीत क्रांती, विद्यापीठाच्या ‘बायोमिक्स’मुळे शेतकऱ्यांचे दिवस पालटले….

Organic turmeric : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती प्रकल्पाने विकसित केलेल्या ‘बायोमिक्स’ जैविक खतामुळे हळद पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून, शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळतो आहे. हे बायोमिक्स मातीचा पोत सुधारते, हळदीच्या कंदांची गुणवत्ता वाढवते, तसेच रोगप्रतिकारशक्ती बळकट करते. यामुळे उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ दिसून आली आहे. याशिवाय, हळदीचा रंग, […]