Fertilizer rates : शेतकऱ्यांसाठी दिलासायक बातमी; खरीप हंगामात खतांचे दर राहणार स्वस्त…

Fertilizer rates : शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते मिळावीत आणि शेतीवरील उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने तब्बल ३७,२१६ कोटी रुपयांच्या सबसिडीला मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांचे दर स्वस्त मिळण्याची शक्यता आहे. पोषण-आधारित सबसिडीमुळे खतांचे दर नियंत्रणात […]
cotton seeds Prices : यंदाच्या खरीपासाठी कापूस बियाण्यांच्या किंमती जाहीर, किती पैसे मोजावे लागणार?

cotton seeds Prices : केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२५-२६ साठी कापूस बियाण्यांच्या विक्रीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, देशभरातील शेतकऱ्यांसाठी बियाण्यांच्या जास्तीत जास्त विक्री किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. या नव्या दरानुसार, बॅसिलस थुरिंजिएन्सिस (बीटी) कापसाच्या दोन प्रकारांसाठी पुढीलप्रमाणे किंमत निश्चित करण्यात आली आहे: – बीजी-१ प्रकाराच्या कापूस […]
Rain update : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, तापमानात घट…

Rain Update : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २९ मार्च २०२५ पासून पुढील पाच दिवस महाराष्ट्राच्या विविध भागांत पावसाची शक्यता आहे. या पावसामागील मुख्य कारण म्हणजे दक्षिणेकडील आणि मध्य भारतावर तयार झालेले चक्रीय वारे आणि नवी पश्चिमी ढगाळ प्रणाली. यामुळे राज्यात काही भागांत वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस […]
Mka bajarbhav : एप्रिलमध्ये मक्याच्या बाजारभावात वाढीची शक्यता? कसा राहिल अंदाज..

mka bajarbhav : मक्याच्या बाजारभावासंदर्भात बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्ष, स्मार्ट प्रकल्प, पुणे यांनी मार्च २०२५ मध्ये जाहीर केलेल्या अहवालानुसार, एप्रिल २०२५ मध्ये मक्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय घटकांचा या वाढीवर मोठा प्रभाव राहणार आहे. भारतातील स्थिती भारतामध्ये मक्याचे उत्पादन प्रामुख्याने खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात घेतले जाते. महाराष्ट्र, मध्य […]
Maharashtra godowns : महाराष्ट्रात अन्नसुरक्षेसाठी मोठे पाऊल, २५८ नवीन गोदामांचे जाळे उभारले जाणार..

Maharashtra godowns : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी धान्य साठवण योजना अंतर्गत राज्यात २५८ प्राथमिक कृषी पतसंस्था साठी नवीन गोदामे उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील अन्नसुरक्षा आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवण्यासाठी मदत होणार आहे. राज्यातील अमरावती जिल्ह्यातील नेरीपांगळाई विविध कार्यकारी सहकारी संस्था ही […]
Harbhara bajarbhav : एप्रिलमध्ये हरभऱ्याचा बाजारभाव कसा राहणार? जाणून घ्या अंदाज…

HArbhara bajarbhav : बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्ष, स्मार्ट प्रकल्प, पुणे यांनी एप्रिल २०२५ मध्ये हरभऱ्याच्या बाजारभावाचा अंदाज जाहीर केला आहे. त्यांच्या अहवालानुसार, एप्रिल महिन्यात हरभऱ्याच्या किमती स्थिर राहण्याची शक्यता असून मागणी आणि पुरवठ्यावर आधारित काही प्रमाणात वाढ किंवा घट होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारस्थितीचे योग्य निरीक्षण करून आपल्या उत्पादनाची विक्री करण्याचा निर्णय […]
Tur Accelerates : तूर उत्पादकांसाठी मोठी बातमी; तुरीच्या शासकीय खरेदीला वेग..

Tur Accelerates : महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. केंद्र सरकारने तुरीच्या १०० टक्के खरेदीला मंजुरी दिली असून, नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून हमीभावाने खरेदी सुरू आहे. या निर्णयामुळे बाजारातील दरांमध्ये स्थिरता येण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य मूल्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले की, […]
Tur bajarbhav : गुढीपाडव्यानंतर तुरीचे बाजारभाव कसे राहणार? वधारणार की घटणार? जाणून घ्या..

Tur bajarbhav : गुढीपाडव्यानंतर अर्थातच एप्रिल महिन्यात तुरीचे काय दर राहतील याची शेतकऱ्यांना काळजी आहे. तुरीच्या बाजारभावात मागील काही महिन्यांपासून चढ-उतार दिसून येत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पादन कमी झाले असून जागतिक पातळीवरही तुरीचा पुरवठा मर्यादित आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात मागणी आणि पुरवठ्याच्या तफावतीमुळे किंमतींवर परिणाम होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. भारत हा […]
land acquisition : भूसंपादनात शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळवून देण्यासाठी सरकारचा प्रयत्न..

land acquisition : राज्यात विविध विकास प्रकल्पांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून, यामध्ये शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. बोरगाव ते मुक्ताईनगर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादनाच्या दरांबाबत निर्णय घेण्यासाठी २ एप्रिल रोजी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून न्याय्य दर निश्चित करण्यावर भर दिला जाईल, असे महसूल […]
uninterrupted irrigation : उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना अखंडित सिंचनासाठी सरकारचे नियोजन..

uninterrupted irrigation : राज्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात अखंडित सिंचन सुविधा मिळावी यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश दिले आहेत. संभाव्य तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन अतिरिक्त रोहित्रे तयार ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. विधानभवनात २०२४-२५ उन्हाळी हंगामासाठी सांगली आणि सातारा पाटबंधारे कालवा […]