केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय, 14 पिकांच्या हमीभावात वाढ खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा…

पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने नुकतेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 17 वा हफ्ता वर्ग केला आहे. या वर्षी शेतकऱ्यांना या निर्णयामुळे पिकाच्या विक्रीनंतर चांगला आर्थिक फायदा होईल . तसेच आता खरीप हंगामातील एकूण 14 पिकांसाच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे. एकूण 14 पिकांच्या हमीभावात वाढ.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (19 जून) मंत्रिमंडळाची […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 21 2500 3000 2750 खेड-चाकण — क्विंटल 92 2000 4000 3000 श्रीरामपूर — क्विंटल 12 1000 1500 1250 सातारा — क्विंटल 17 2000 2500 2250 राहता — क्विंटल 7 1000 2000 1500 नाशिक हायब्रीड क्विंटल 1896 […]
सलग तीन वर्ष मिळणार डाळिंब लागवडीसाठी अनुदान , जाणून घ्या सविस्तर

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जॉबकार्ड असणाऱ्या अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी, तसेच अनुसुचित जाती जमातीचे शेतकरी ज्याच्याकडे फळबाग लागवडीसाठी दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र मर्यादित आहे, असे शेतकरी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतंर्गत अनुदान पात्र आहेत. शेतकऱ्यांचा फळ लागवडीकडे मोठा कल आहे. इतर पिकांपेक्षा अनेक शेतकऱ्यांनी डाळींबाला प्राधान्य दिले आहे. यातून पारंपारीक पिकांपेक्षा जास्तीचे उत्पन्न घेण्यात […]
मोदींच्या हस्ते ‘पीएम किसान’चा सतरावा हप्ता वितरित,ज्या लाभार्थ्यांना निधी मिळाला नाही त्यांनी येथे करा तक्रार ..

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा १७ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता. १८) वितरित केला आहे. यातून सुमारे ९ कोटी २६ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये २० हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे.उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झालेल्या कार्यक्रमात प्रशिक्षित कृषी सखी यांना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 4310 14600 21100 16200 तासगाव काळा क्विंटल 1619 3500 9500 6400 तासगाव पिवळा क्विंटल 1072 13900 19100 14700 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस अमरावती — क्विंटल 75 […]
मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या खरीपसाठीही मिळणार एक रुपयात पिक विमा..

महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी खरीप २०२३ मध्ये राज्यातील विक्रमी असे १ कोटी ७० लाख विमा अर्ज द्वारे शेतकऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला होता. खरीप २०२४ हंगामात पेरण्या सुरु झाल्या आहेत. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून […]
मराठवाडा, विदर्भात पावसाला सुरुवात, संपूर्ण राज्यात आज यलो अलर्ट हवामान विभागाचा अंदाज ..

महाराष्ट्रामध्ये वेळेअगोदर आलेला मान्सून विदर्भात मात्र प्रवेश करण्यापूर्वी रेंगाळला होता. मात्र आजपासून पुन्हा मान्सून सक्रीय झाला आहे. मराठवाड्यातील विदर्भातील काही भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच मुंबई हवामान विभागाने संपूर्ण राज्यात आज यलो अलर्ट दिला आहे. सोमवारी सकाळापासून मुंबई, पुणे शहरात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात सर्वत्र मान्सून पोहचला आहे. हवामान विभागाने मध्यम ते […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा बारामती लाल क्विंटल 515 650 2650 2000 पुणे लोकल क्विंटल 5135 1000 3100 2050 पुणे- खडकी लोकल क्विंटल 26 1200 2200 1700 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 4 2800 3000 2900 पुणे-मोशी लोकल क्विंटल 467 1000 2200 1600 मंगळवेढा लोकल क्विंटल […]
ग्रामीण भागातील महिलांना विविध शेती काम आणि तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यात येणार केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी (ता. १५) देशातील ९० हजार महिलांना कृषी सखीचं प्रशिक्षण देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये विविध शेती काम आणि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण ग्रामीण भागातील महिलांना देण्यात येणार आहे. प्रशिक्षित महिला या त्यानंतर आधुनिक पद्धतीबद्दल आणि तंत्रज्ञानबद्दल शेतकऱ्यांना शेतीमधील बाबतीत मार्गदर्शन करतील, असा केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी प्रयत्न आहे.तसेच […]
मृग बहार फळपीक विमा योजनेत ई-पीक नोंदणी बंधनकारक …

हवामानावर आधारित मृग बहारातील आठ फळपिकांसाठी पीकविमा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे.सहभागी शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. कृषी संचालक विनयकुमार आवटे यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेचा लाभ मोसंबी, डाळिंब,संत्रा, पेरू, चिकू, लिंबू, द्राक्ष,सीताफळ, फळबागांना मिळेल. सापेक्ष आर्द्रता अतिपाऊस, पाऊस खंड, किंवा कमी पाऊस अशा विविध हवामान धोक्यांपासून विमाधारकांच्या फळबागांना विमा संरक्षण मिळणार आहे. […]