agricultural exports : भारतातील शेतमालाच्या निर्यातीत 10 टक्क्यांनी घट; पहा कोणत्या शेतमालाच्या निर्यातीत झाली घट…

भारतीय कृषी निर्यातीत चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये 10 टक्क्यांची घट झाली आहे. बासमती तांदळाच्या निर्यातीत वाढ झाली आहे. परंतु गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीत निर्बंधांमुळे घट झाली आहे.दुग्धजन्य पदार्थ ,तांदूळ आणि गहू निर्यातीतही घट झाली. कृषी प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) ने कृषी निर्यातीचा डेटा जाहीर केला आहे. बासमती तांदूळ ,फळे – […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा पात राहता — नग 500 15 15 15 हिंगणा — क्विंटल 2 2000 2500 2500 सोलापूर लोकल नग 743 300 600 400 जळगाव लोकल क्विंटल 3 4000 4000 4000 भुसावळ लोकल क्विंटल 1 2000 2000 2000 शेतमाल : आले अकलुज — […]

Increase in wheat : या वर्षी गव्हाचे उत्पादन चांगले राहण्याची शक्यता , जाणून घ्या सविस्तर …

यावर्षी देशातील गव्हाचे उत्पादन चांगले राहण्याची अपेक्षा आहे. ऑक्‍टोबरपासून सुरू झालेले मुख्य रब्बी (हिवाळी) पीक गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पंजाब हे गव्हाच्या क्षेत्राखाली सर्वाधिक क्षेत्र असणारी तीन राज्ये आहेत.पेरणीच्या आकडेवारीनुसार, गव्हाचे अधिक क्षेत्र व्यापले गेले आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2023-24 पीक वर्षाच्या (जून-जुलै) चालू रब्बी हंगामाच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत गहू पिकाखालील […]

कोण-कोणत्या पीक उत्पादनात मधमाशांमुळे 5 ते 40 टक्क्यांची वाढ होते? जाणून घ्या सविस्तर …

आहारातील एक तृतीयांश भाग पिकांच्या परागीभवनाद्वारे मिळतो. पीक उत्पादनात 5 ते 40 टक्क्यांची वाढ ही मधमाशांमुळे (Bees) होणाऱ्या परागीभवनाद्वारे होते. त्यामुळे राहुरी कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सी. एस. पाटील (Dr. C. S. Patil) यांनी मधमाशांबद्दल जागरुकता निर्माण करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे . मध महोत्सवातील ‘शेती व मधमाशापालन या विषयावरील परिसंवादात यशवंतराव […]

Crop compensation : पिकाची नुकसानभरपाई मिळत नसेल तर करू शकता या नंबरवर कॉल , पहा सविस्तर …

पिक विमा काढताना विमा कंपन्या मोठमोठे आश्वासने देतात, मात्र नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांची नासाडी झाली की, अनेक वेळा कंपन्या दावे देताना शेतकर्‍यांना अनेक वेळा हेलपाटे घालायला लावतात आणि औपचारिकतेच्या नावाखाली त्रास देतात. शेतकऱ्यांच्या अशाच समस्या लक्षात घेऊन , कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय कडून पीक विमा दाव्यांशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी एक टोल फ्री क्रमांक जारी करण्यात […]

Farm Pond Scheme : राज्यामध्ये ‘’मागेल त्याला शेततळे’’ या योजनेअंतर्गत 23 हजार नव्या शेततळ्यांना मंजुरी..

राज्य शासनाने सोडत पद्धत रद्द करुन ‘मागेल त्याला शेततळे’ देण्याचा धोरणात्मक निर्णय जाहीर केल्या मुळे आतापर्यंत २३ हजार नव्या शेततळ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या संकल्पनेतून शेततळे खोदाईला अनुदान देण्याची योजना सर्वप्रथम आखण्यात आली होती. २००९ पासून केंद्राने राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून सामूहिक शेततळ्यांसाठी अनुदान देण्यास सुरुवात केली .  त्यानंतर शेततळे […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकलुज — क्विंटल 15 6000 8000 7000 जळगाव — क्विंटल 225 3200 5200 4000 पाटन — क्विंटल 3 2500 3500 3000 श्रीरामपूर — क्विंटल 11 8000 9000 8500 राहता — क्विंटल 3 5000 8000 6500 हिंगणा — क्विंटल 1 […]

Reduction in fertilizer subsidy : भारतात चालू आर्थिक वर्षात खत अनुदान 30-34 % टक्क्यांनी घसरून 1.8 लाख कोटी रुपये होऊ शकते ..

जागतिक किमतीतील घसरणीमुळे आणि युरियाच्या कमी आयातीमुळे सरकारचे खत अनुदानबिल चालू आर्थिक वर्षात 30-34% ने घटून ₹1.7-1.8 लाख कोटींवर येण्याची शक्यता आहे,”खत मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की भारतात पुरेसा साठा असल्याने खताची उपलब्धता आहे. “भारतात किमतीत घट झाल्यामुळे यावर्षी सबसिडी कमी अपेक्षित आहे. सबसिडी कमी करण्यासाठी आम्ही किरकोळ किमती वाढवल्या नाहीत, सबसिडी बिल अंदाजे ₹ […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4926 500 2500 1500 अकोला — क्विंटल 175 1200 2000 1800 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1549 300 1700 1000 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 350 1750 2500 2000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10924 1500 […]

India’s sugar production fell : भारतातील १ ऑक्टोबर ते 15 जानेवारी मधील साखर उत्पादन 7% ने घसरले, वाचा सविस्तर …

1 ऑक्टोबर ते 15 जानेवारी दरम्यान भारतीय कारखान्यांनी 14.87 दशलक्ष मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले, जे मागील वर्षाच्या तुलनेत 7% कमी आहे, कारण प्रमुख उत्पादक महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधील उत्पादन कमी आहे, असे एका आघाडीच्या उद्योग संस्थेने बुधवारी सांगितले. महाराष्ट्राचे साखर उत्पादन 6.09 दशलक्ष टनांवरून 5.1 दशलक्ष टनांवर आले, तर कर्नाटकचे उत्पादन 12.7% घसरून 3.1 […]