आजचे ताजे बाजारभाव .

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 6950 1000 2500 1800 अकोला — क्विंटल 515 1500 2500 2400 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2740 300 2400 1350 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 340 2700 4750 3250 सोलापूर लाल क्विंटल 24035 100 3100 1600 धुळे लाल […]

फुलकोबीच्या या वाणांपासून शेतकरी दुप्पट कमाई करतील, वाचा सविस्तर

फुलकोबीच्या सुधारित वाणांमुळे शेतकरी कोणत्याही हंगामात चांगले उत्पादन घेऊ शकतात. याच्या लागवडीतून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय खते आणि शेतीशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. फुलकोबीची लागवड करून शेतकऱ्यांना कमी वेळात चांगला नफा मिळू शकतो. प्रत्येक हंगामात शेतकरी फुलकोबीची लागवड करू शकतात, अशी माहिती आहे. लोक फ्लॉवरचा वापर भाज्या, सूप आणि लोणचे इत्यादी बनवण्यासाठी […]

जन्म दाखल्यात नाव कसे समाविष्ट करायचे ? जन्म दाखल्यात नावाची दुरुस्ती कशी करायची ? तर जाणून घ्या सविस्तर ..

जन्म दाखल्यात नाव कसे समाविष्ट करायचे ? जन्म दाखल्यात नावाची दुरुस्ती कशी करायची ? तर जाणून घ्या सविस्तर ..

देशभरात १ ऑक्टोबर 2023 पासून जन्म-मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा 2023 लागू केला जाणार आहे . त्या कायद्या मुळे वेगवेगळ्या कामांसाठी म्हणजे ड्रायव्हिंग लायसन काढायचे असेल, विवाह नोंदणी करायची असेल , शाळा कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर या सगळ्या कामांसाठी जन्मदाखला हा एकमेव कागदाचा पुरावा म्हणून वापर करता येणार आहे. जन्म दाखल्यावरील नावात चूक असेल तर […]

चार महिन्यांमध्ये हळदीच्या किंमतीत 180 टक्क्यांनी वाढ, या कारणामुळे मिळतोय हळदीला चांगला भाव? वाचा सविस्तर…

देशात एका वस्तूचे भाव स्वस्त होतात , तर दुसऱ्या वस्तूचे भाव महाग होतात . टोमॅटो आणि हिरव्या भाज्यांचे भाव कमी झाले आहेत, तर आता हळदीला चांगला भाव मिळत आहे. घाऊक बाजारात हळदी चे भाव 18 हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहचले आहेत . मान्सूनचे आगमन होताच देशात तांदूळ, मैदा, डाळी, साखर, कांदा याच बरोबर बहुतांश खाद्य पदार्थांना […]

अवघ्या 10 लिंबाच्या झाडांपासून 3 लाखांचे उत्पन्न, हा शेतकरी एवढा कसा कमावतो? तर वाचा सविस्तर …

अवघ्या 10 लिंबाच्या झाडांपासून 3 लाखांचे उत्पन्न, हा शेतकरी एवढा कसा कमावतो?

शेतकरी रामसेवक प्रसाद यांनी सुरुवातीला 20 डिसमिल (८ गुंठे) जमिनीवर लिंबू लागवड सुरू केली. त्यांनी फक्त 10 लिंबाची झाडे लावली आहेत. यामधून त्यांना वर्षभरामध्ये भरघोस फायदा मिळत आहे. आता त्यांनी 40 दशांश (16 गुंठे) जमिनीवर या प्रजातीची 50 रोपे लावली आहेत. विशेष बाब म्हणजे शेतात कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत ते वापरत नाहीत. लोकांना असे वाटते […]

नाद केला पण वाया नाही गेला, द्राक्ष पेटीला ५०१ रुपये दर , कोंगनोळी च्या ढवळे बंधूनी केला ह्या वर्षी च्या द्राक्ष हंगामाचा श्रीगणेशा.

संपूर्ण बातमी वाचल्यावर तुम्ही हि म्हणाल नाद केला पण वाया नाही गेला, तर झालंय आस कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील ढवळे बंधूंनी ह्या हंगामातील द्राक्षे बाजारात आणली आहेत.  इतक्या प्रतिकूल हवामानात इतक्या लवकर द्राक्षे बाजार आणल्या मुळे ढवळे बंधू परिसरातील तसेच राज्यातील लोकांच्या चर्चेचा विषय झाले आहेत. सर्व स्तरावून त्याच शेतकरी बांधवांचे कौतुक करत आहेत. नंदकुमार […]

नवीन शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची काळजी घेताना लक्षात ठेवण्यासारख्या या 7 महत्त्वाच्या गोष्टी…

यशस्वी होण्यासाठी प्रथमच शेतकऱ्यांनी मातीची गुणवत्ता, अचूक प्रक्रिया, कीड नियंत्रण आणि कार्यक्षम पाणी व्यवस्थापन यासारख्या मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. पीक काळजी हे एक शास्त्र आहे, परंतु ते प्रामुख्याने सामान्य ज्ञानावर अवलंबून असते. येथे, खालील पद्धती प्रथमच शेतकऱ्याने समजून घेतल्या पाहिजेत. 1.पीक काळजी मूलभूत :- तुम्ही भाजीपाल्याच्या छोट्या पॅचचे व्यवस्थापन करत असाल किंवा […]

संपूर्ण दूध व्यवसाय करणारे गाव , लाखो रुपये प्रत्येक कुटुंबाची कमाई, कुठे आहे हे गाव ? वाचा सविस्तर…

महाराष्ट्रातील नांदेड येथील रहिवासी हनमंतु गोपुवाड यांच्याकडे आज 10 म्हशी आहेत. या म्हशी सकाळ आणि संध्याकाळी दोन वेळा 50 लिटर दूध देतात. यातून हनमंतु गोपुवाड यांना दररोज 2500 ते 3000 रुपये उत्पन्न मिळते. हे पाहता आता त्यांचे संपूर्ण गाव दुग्ध व्यवसाय करू लागले. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बोरगडी हे गाव सध्या चर्चेत आहे. वास्तविक हे संपूर्ण […]

कोथींबीर विकणे आहे.

1. आमच्याकडे उत्तम प्रतीची कोथींबीर विक्रीस उपलब्ध आहे. 2. संपूर्ण माल २ एकर आहे. 3. ३१ दिवस पूर्ण .

महाराष्ट्र मध्ये ऊस गळीत हंगाम केव्हा होणार सुरू ? राज्यात किती कारखान्यांना परवानगी ? पहा सविस्तर…

महाराष्ट्र मध्ये ऊस गळीत हंगाम ...

उसाचे क्षेत्र यंदा अवेळी पडलेल्या पावसामुळे घटलेले आहे त्यामुळे साखरेचे उत्पादन साहजिकच घटणार आहे. महाराष्ट्रात सरकारने ऊस निर्यात बंदी केल्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून अनेक ठिकाणी सरकार विरोधात निदर्शने आणि आंदोलने सुरू आहेत.  शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. दरम्यान येणाऱ्या 1  नोव्हेंबर पासून यंदाचा गळीप हंगाम सुरू होणार असल्याच्या चर्चा […]