Kardai Seed: आता करडईच्या या नव्या वाणांमुळे मिळेल, तेलाचे उच्च उत्पादन..

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प करडई विभागाने करडई (kardai Variety) संशोधनामध्ये महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. या वाणाचे उत्पादन चांगले असून तेलाचा उताराही चांगला असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. लवकरच हे वाण शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. कोरडवाहून शेतीसाठी उपयुक्तपर्जन्याधारित शेतीसाठी उच्च उत्पादनक्षम, तेलयुक्त आणि तांत्रिकदृष्ट्या सुधारित करडई वाणांची निर्मिती करण्यावर केंद्राने […]
Maharashtra Weather: राज्यात पुढील चार दिवस थंडीची काय स्थिती राहणार? या ठिकाणी पडणार पाऊस

राज्यात २५ नोव्हेंबरनंतरही (Maharashtra Weather) पुढील चार दिवस वातावरणात गारवा टिकून राहणार आहे. किमान आणि कमाल तापमानात सरासरी २ अंशाने घसरण होण्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्र गारठलेदरम्यान उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra Weather) थंडीचा कडाका वाढला असून किमान आणि कमाल तापमानात सरासरीपेक्षा १ ते ४ अंश सेल्सियसने घसरण झाली […]
Soybean Bajarbhav: हमीभाव केंद्रांची खरेदी संथ गतीने, सोयाबीन वधारणार, पण कधी?

सोयाबीनचे बाजारभाव (Soybean Bajarbhav) कमी असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून हमीभाव केंद्र (Nafed soybean msp centers) सुरू केले. त्यानंतर स्थानिक बाजारात सोयाबीनच्या बाजारभावांवर किरकोळीने वाढ होऊन शनिवार आणि रविवारी (२४ नोव्हे.) सोयाबीनचे सरासरी दर पुन्हा ४ हजार ते ४२०० रुपये आले. शुक्रवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सांगली, वाशिम अशा काही बाजारात सोयाबीनचे […]
Gehu Chana Water Mangement: यंदा गहू, हरभऱ्याचे उत्पादन वाढवायचे आहे? असे करा पाणी व्यवस्थापन..

Water Management for Gehu and Chanaa crops in Rabi season गहू हरभऱ्यासाठी योग्य पाणी व्यवस्थापन केल्यास उत्पादनात वाढ होते. गव्हासाठी (Gehu) असे करा पाणी व्यवस्थापनःगव्हाच्या (Wheat) पिकास त्याच्या संपूर्ण कालावधीत एकूण ४० सेंटीमीटर पाण्याची गरज असते. हे पाणी जमिनीच्या प्रकारानुसार प्रत्येक पाळीत ८ ते १० सेंटिमीटर अशा तऱ्हेने एकूण ५ ते ६ पाळयांतून विभागून द्यावे. […]
यंदा तुम्हाला मिळेल हरभऱ्याचे बंपर उत्पादन; त्यासाठी फक्त या सोप्या गोष्टी करा…

हरभर्याचे पाणी व्यवस्थापन करीत असताना जमिनीचा मगदूर लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. हलक्या जमिनीत पाण्याच्या ३ ते ४ पाळ्या तर मध्यम ते भारी जमिनीत पाण्याच्या २ ते ३ पाळ्या योग्य वेळी आवश्यक असतात. योग्य पाणी व्यवस्थापनातून हरभरा पिकाचे उत्पादन वाढण्यास मदत होते. हरभरा पीक हे मुळातच कमी पाण्यावर येणारे रब्बी हंगामातील महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. हरभरा […]
ऊसावरील खोडकिड आणि पांढऱ्या माशीचा, तसेच हळदीवरील कंदमाशीचा असा करा बंदोबस्त..

सध्याच्या हवामानानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने ऊस, हळद पिकासह हरभरा, ज्वारीसाठी पुढील प्रमाणे हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारस केली आहे. पूर्व हंगामी ऊसाची लागवड लवकरात लवकर संपवावी. ऊस लागवड करतांना 30 किलो नत्र, 85 किलो स्फुरद व 85 किलो पालाश (327 किलो 10:26:26 किंवा 185 […]
सोयाबीनच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर..

राज्याच्या विधानसभा निवडणुक निकाला दिवशी अनेक बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण झाली. काही ठिकाणी सोयाबीनचे कामी कमी बाजारभाव ११०० रुपयांपर्यंत घसरले. आज नेर परसोपंत बाजारसमितीत सोयाबीनचे कमीत कमी बाजारभाव ११०० रुपये प्रति क्विंटल इतके कमी राहिले. याठिकाणी आज १८८ क्विंटल सोयाबीन आवक झाली होती. सरासरी बाजारभाव ३७६७ रुपये राहिले. नाशिक जिल्ह्यातील चांदवड बाजारसमितीत सोयाबीनचे बाजारभाव सरासरी […]
गावरान घासाचे बी विकने आहे.

🔰 घरगुती गावरान घासाचे बी मिळेल. 🔰 3 वर्ष चालणारे खात्रीशीर बी योग्य भावात मिळेल.
आचारसंहिता संपताच कृषी योजनांना येणार गती; नवी नोंदणी करणे होणार शक्य..

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच संपुष्टात येत असून त्यामुळे शेतीसह विविध योजनांच्या कामाला पुन्हा गती येणार आहे. राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने महाडिबीटीसह अनेक संकेतस्थळावर नव्याने नोंदणी बंद होती. ती आता पुन्हा सुरू होणार असल्याने अनुदानासाठी तसेच नव्याने नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना विविध योजनांच्या अंतर्गत अर्ज करता येणार आहेत. आयुष्यमान भारतसह आयुष्यमान भारत वय वंदना योजनेसाठी […]
PM Kisan samman: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ शपथविधीनंतर मिळणार पीएम किसानचा १९ वा हप्ता? जाणून घ्या अधिक

PM Kisan Samman 19th installment date and maharashtra new chief Minister oth taking ceremony relation पीएम किसान योजनेचा मागील हप्ता म्हणजेच १८ वा हप्ता वाशिम येथील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे महिनाभरापूर्वी जारी केला होता. राज्यातील विधिमंडळ निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. निवडणुक निकालानंतर आता काही […]