Government Portal : राज्य सरकारने आपले सरकार पोर्टलवरील ऑनलाईन सेवांसाठी घेतला हा मोठा निर्णय..

Government Portal : राज्य सरकारने सर्व मंत्रालयीन विभागांना त्यांच्या सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. या सेवा केवळ ऑनलाइनच नव्हे तर “आपले सरकार” पोर्टलवर देखील उपलब्ध करून द्याव्यात. या प्रक्रियेसाठी ठरवलेल्या कालावधीत सेवा ऑनलाइन उपलब्ध न झाल्यास संबंधित विभागप्रमुखांच्या वेतनातून दंड वसूल करण्यात येईल. सेवा ऑनलाइन करण्याची योजनासद्यस्थितीत ऑनलाइन उपलब्ध सेवा: ➡️ सध्या, […]
Farm pond scheme : पावसाचा प्रत्येक थेंब साठवा: शेततळे योजनेसाठी भरघोस निधी…

Farm pond scheme : राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना संपूर्ण राज्यभर सुरू करण्यात आली आहे. ही योजना शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात मदत करणार आहे. योजनेचे घटकया योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच, वैयक्तिक शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, हरितगृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारण्यासाठी […]
kanda bajarbhav : अवकाळीमुळे मार्केट दबावात; सोलापूर, पुण्यात कसा मिळतोय कांदा बाजारभाव..

Kanda bajarbhav : अवकाळी पाऊस आणि गारपीटीच्या बातम्यांमुळे कांदा शेतकरी दबावात आले असून माल खराब होण्याच्या भीतीने अनेक शेतकरी आपला कांदा बाजारात विकताना दिसत आहे. परिणामी सोमवारी राज्यात कांद्याची आवक ४ लाख, मंगळवारी ३ लाख, बुधवारी अडीच लाख क्विंटलवर पोहोचली. त्यामुळे या आठड्यात लासलगाव आणि पिंपळगाव बाजारातील भाव हे दररोज सरासरी ५० रुपयांनी घसरून आज […]
Agricultural exports : निर्यातीसाठी सरकारचे मोठे पाऊल; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी..

Agricultural exports : केंद्रिय सहकार मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत राष्ट्रीय सहकारी निर्यात संस्था (NCEL) साठी दोन लाख कोटी रुपयांचे निर्यात उद्दिष्ट जाहीर केले आहे. या निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांना, विशेषतः महाराष्ट्रातील सहकारी संस्थांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. शेतमालाच्या चांगल्या किंमती, निश्चित मागणी, आणि थेट नफा मिळवण्याच्या दृष्टीने हा […]
Unseasonal rain : अवकाळी पावसामुळे कांदा, आंब्यासह राज्यातील शेतीला मोठा फटका..

Unseasonal rain : मागील तीन दिवसांच्या कालावधीत म्हणजेच ५ मे ते ७ मे २०२५ या काळात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट यांचा तडाखा बसला आहे. या अवकाळी पावसामुळे विशेषतः कांदा, ऊस, टोमॅटो, वाटाणा, कोबी आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसाठी ही मोठी आर्थिक धक्का देणारी बाब ठरली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे […]
Weather update : सावधान ! राज्यात गारपीटीचा प्रभाव ओसरणार, मात्र अवकाळीचा धोका कायम..

राज्यात मागील दोन दिवसांपासून गारपीट आणि अवकाळी पावसामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांच्या फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. येत्या १२ मे पर्यंत अवकाळीची शक्यता असून गारपीटीचा धोका मात्र आज गुरुवार दिनांक ८ मे पासून कमी होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सध्या दुपारच्या उन्हाच्या तापमानात आणि रात्रीच्या उकाड्यात लक्षणीय घट […]
Tur purchase : हमीभावाने तूर खरेदीची मुदत संपणार, वाढीव मुदत मिळणार का?

Tur purchase : राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीची मुदत पंधरा दिवसांनी वाढवून मिळावी, अशी मागणी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडे केली आहे. तसा प्रस्ताव पणन विभागाच्या माध्यमातून केंद्राला पाठविण्यात आला आहे. राज्यात 1 लाख 37 […]
Mission Mahagram : ग्रामविकासाअंतर्गत ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मंत्रीमंडळाची मुदतवाढ..

Mission Mahagram : ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मिशन महाग्राम कार्यक्रमाला २०२९ पर्यंत मुदतवाढ देण्यास काल झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान टप्पा दोन म्हणजेच मिशन महाग्राम राबविण्यास सन २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी मान्यता देण्यात आली होती. या […]
Ujni Dam : उजनीचा पाणीसाठा शून्याच्या खाली, मराठवाड्यात चिंताजनक स्थिती..

Ujni Dam : राज्यात ७ मे २०२५ रोजीपर्यंत सर्व धरणांमध्ये मिळून एकूण ३२.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, यातील उपयुक्त पाणीसाठा २७.१८ टक्के आहे. मागील वर्षी याच दिवशी उपयुक्त साठा २८.८५ टक्के होता. यंदा साठा किंचित वाढलेला असला तरी विभागनिहाय तफावत मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूण साठा ३०.७७ टक्के असून उपयुक्त साठा २५.६४ टक्के […]
Harbhara bajarbhav : मे महिन्यात हरभऱ्याला काय बाजारभाव मिळेल?

harbhara bajarbhav : अनेक शेतकऱ्यांनी अजूनही बाजारभाव चांगला मिळण्याच्या अपेक्षेने हरभरात साठवून ठेवला आहे. त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती असून त्याआधारे ते हरभरा विकायचा किंवा साठवायचा याचा निर्णय घेऊ शकतात. कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पातील “बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष” यांनी प्रसिद्ध केलेल्या एप्रिल 2025 च्या अहवालानुसार, मे 2025 मध्ये हरभऱ्याचे संभाव्य बाजारभाव 5500 ते […]