Sugarcane farming : हवामान बदलले, ऊस-हळदीचे कसे करायचे पीक व्यवस्थापन?

Sugarcane farming : पुढील पाच दिवस हवामन कोरडे राहण्याची शक्यता असल्यामूळे व बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामूळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे. ऊसाचे व्यवस्थापन:ऊस पिकात आवश्यकतेनूसार पाणी […]
AB-PMJAY- आयुष्मान वय वंदना कार्ड काढल्यावर कुठले उपचार होतात?

AB-PMJAY-आयुष्मान वय वंदना कार्डचा प्रारंभ झाल्यापासून 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या 22000 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी आत्तापर्यंत 40 कोटींहून अधिक किमतीच्या उपचारांचा लाभ घेतला आहे. आयुष्मान वय वंदना कार्डसाठी नोंदणीने 25 लाखांचा टप्पा गाठला आहे. ही कामगिरी दोन महिन्यांपेक्षाही कमी कालावधीमध्ये पाार पाडली. या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना कोरोनरी अँजिओप्लास्टी, हिप फ्रॅक्चर/रिप्लेसमेंट, पित्ताशय काढून टाकणे, […]
ladaki bahin yojana : घरात ट्रॅक्टर असेल तर लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार का?

Ladki bahin yojna: महायुतीचे सरकार सत्तेवर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी लाडकी बहिण योजना सुरू राहिल असे ठामपणे सांगितले आहे. इतकेच नव्हे, तर आगामी काळात राज्याच्या अर्थ संकल्पात तरतूद करून लाडकी बहिण योजनेसाठी दर महा २१०० रुपये मिळतील असेही सांगण्यात आले आहे. एका बाजूला हे सर्व दिलासादायक वक्तव्य […]
Amdar shapathvidhi : विशेष अधिवेशनात काँग्रेसहसह विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथ घेतली का? जाणून घ्या वास्तव..

amdar shapathvidhi: विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विरोधी पक्षातील आमदरांनी शपथ घेणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांनी शपथ घेतली किंवा कसे असा प्रश्न सामान्यांना पडला होता. पण काल रविवार दिनांक ८ डिसेंबर रोजी १०९ आमदारांनी शपथ घेतली, त्यात काँग्रेसच्या नाना पटोले यांचाही समावेश आहे. तत्पूर्वी पहिल्याच दिवशी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली, त्यांची संख्या […]
Maharashtra Cabinet : राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? ही तारीख आली पुढे..

Maharashtra Cabinet : राज्यात दिनांक ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी तर दोन उपमुख्यमंत्रीपदी अनुक्रमे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ ग्रहण केली. त्यानंतर लगेचच कार्यभार स्वीकारून पहिली मंत्रिमंडळ बैठकही झाली. असे असले तरी अजूनही खातेवाटप झाले नसल्याने संपूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेले नाही. अशाच दिनांक १५ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार असून त्याआधी […]
Soybean Bajarbhav : या बाजारात मिळाला सोयाबीनला सर्वाधिक भाव*

Soybean Bajarbhav : सध्या सोयाबीनला ३७०० रुपये ते ४२०० रुपये सरासरी दर सुरू आहेत. पिवळ्या सोयाबीनला बऱ्यापैकी दर असून मागील सप्ताहात सोयाबनच्या किमती अगदी किरकोळ वाढल्याचे दिसून आले. काल दिनांक ९ डिसेंबर रोजी लातूर बाजारात सोयाबीनची सुमारे २४ हजार क्विंटल आवक झाली. सरासरी बाजारभाव ४१७० असे होते. दरम्यान मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची सरासरी किंमत […]
kanda bajarbhav : नाशिकचा कांदा अडकला पश्चिम बंगालमध्ये, भावावर काय परिणाम होणार…

kanda bajarbhav : बिहारसह इतर राज्यांमध्ये जाणारा आणि शेजारील बांग्ला देशात निर्यात होणारा नाशिकचा कांदा सध्या पश्चिम बंगालमध्ये अडकला आहे. कांद्याचे भाव या राज्यात ६० रुपयांपेक्षांही जास्त वर पोहोचले असून त्यावर नियंत्रण राहावे यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. कांदा अडविण्याबरोबरच प. बंगालमधून बाहेर जाणारा बटाटाही या सरकारने अडविला आहे. त्यामुळे […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : सोयाबिन जळगाव — क्विंटल 50 4100 4100 4100 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 25 3908 4050 3979 सिन्नर — क्विंटल 71 2900 4185 4100 कारंजा — क्विंटल 7500 3795 4175 4055 तुळजापूर — क्विंटल 650 4075 4075 4075 राहता — क्विंटल 23 […]
Gahu sheti : गहू तीन आठवड्याचा झालाय, पीकात तणही आलेय, असा करा बंदोबस्त….

Gahu sheti : अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेले गहू पिक सध्या 21 दिवसाचे झाले आहे. मात्र त्यामध्ये रुंद व गवत वर्गीय तण आढळून येत आहेत. त्यावर शेतकरी उपाय शोधत आहेत. ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. अरुण कांबळे यांनी त्यावर पुढील उपाय सुचवला आहे. गहू पिकामध्ये रूंद व गवतवर्गीय तणांचे नियंत्रणासाठी खालील कोणत्याही एका तणनाशकांचा वापर करावा १. […]
Lal kanda bajarbhav : दिल्ली-राजस्थानच्या बाजारात कांदा आवक घटली, राज्यात लाल कांदा भाव खाणार?

Lal kanda bajarbhav : मागच्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, कळवण, मालेगाव, येवला, मनमाड, सिन्नर या कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बाजारपेठांत कांद्याची आवक वाढल्याने लाल कांदयाच्या भावात सरासरी ३३०० रुपयांपर्यंत घसरण झाली. माञ तीन दिवसांपासून पुन्हा आवक घटल्याने भाव चढू लागले असून शनिवारी लाल कांदयाला लासलगाव बाजारात सरासरी ३७०० रुपयांचा प्रति क्विंटल बाजारभाव मिळत होता. दुसरीकडे […]