डाळिंब आणी सीताफळ उत्पादक शेतकऱ्यानंसाठी आनंदाची बातमी, नाशीक जिल्ह्यात होणार डाळिंब इस्टेट तर बीड जिल्ह्यात होणार सीताफळ इस्टेट, वाचा सविस्तर.

महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनात पिकांच्या लागवड आणि उत्पादनात अग्रेसर आहे. भौगोलिक हवामानामुळे नाशिक जिल्ह्यात डाळीव फळपिकासाठी पोपक जमीन आणि वातावरण असल्यामुळे नाशिक जिल्हा डाळींब उत्पादनासाठी प्रसिद्ध असून डाळींब पिकाचे निर्यातक्षम उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्ह्यात डाळींब पिकाखालील क्षेत्र ३० हजार ते ३५ हजार हेक्टर आहे. मागील २ वर्षापासून डाळींव फळपिकास सरासरी रु. १०० प्रति किलो […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 5260 11000 27500 14200 तासगाव काळा क्विंटल 444 3200 9100 5900 तासगाव पिवळा क्विंटल 1326 10400 18500 15200 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कारली छत्रपती संभाजीनगर — क्विंटल […]

नाशिकची मिरची थेट विमानाने इंग्लंड येथील सुपर मार्केटसाठी रवाना..

रासायनिक खते औषधे यांचे गगनाला भिडणारे दर, निसर्गाचा लहरीपणा,वाढता उत्पादन खर्च, त्या तुलनेमध्ये उत्पादन खर्चावर आधारित न मिळणारा भाव यामुळे आज शेतीला चांगले दिवस नाहीत , परंतु नाशिकच्या शिरवाडे येथील पाच शेतकऱ्यांनी खर्चात बचत करत सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून विषमुक्त शेतीकडे वाटचाल तसेच सामूहिक शेतीचा प्रयोग करून पिकवलेली मिरची थेट विमानाने इंग्लंड येथील सुपर मार्केटसाठी […]

गोशाळांमधील देशी गायींच्या पालन-पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय ५० रुपये अनुदान योजना राबवण्याचा सरकारचा निर्णय ..

गोशाळांमधील देशी गायींच्या पालन-पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णय मा. मंत्रिमंडळाने दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी  पार पडलेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम, १९९५ राज्यात दि. ४ मार्च, २०१५ पासून लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार संपूर्ण गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीवर प्रतिबंध करण्यात आलेले आहे. त्यामुळे , […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी अहमदनगर — क्विंटल 130 500 2300 1400 रत्नागिरी — क्विंटल 16 1000 2500 1900 खेड — क्विंटल 20 1500 3000 2000 खेड-चाकण — क्विंटल 74 1500 2500 2000 सातारा — क्विंटल 22 1000 1500 1250 नाशिक हायब्रीड क्विंटल 1332 1250 […]

सरकारने PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या नियमांमध्ये केला मोठा बदल ! योजनेबद्दलची नवी नियमावली जाणून घ्या सविस्तर …

पीएम किसान आणि नमो सन्मान या योजनेत केंद्र सरकारने काही बदल केले आहेत. आता या नवीन नियम बदलामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही नवीन नियम पाळावे लागणार आहेत. चला तर मग या योजनेत केंद्र सरकारने काय बदल केले आहेत ते जाणून घेऊयात. काय आहेत नवीन नियम? ◼️ जमीन खरेदीचा कालावधी: २०१९ नंतर जमीन खरेदी […]

राज्यातील कोतवाल पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानंसाठी आनंदाची बातमी, पगारवाढी सह अनुकांपा धोरण लागू.

 कोतवाल हा गावातील तलाठी यांनी सांगितलेली कामे तसेच गौणखनिज देखरेख करतो. त्याला तलाठी सहायक देखील म्हणतात . तहसीलदार कोतवालाची नेमणूक (मामलेदार) करतो. एक कोतवाल प्रत्येक गावासाठी असतो. कोतवाल हे पद भारतामध्ये मागील कालखंडामध्ये गावातील प्रशासन चालविण्यासाठी निर्माण करण्यात आले. पूर्णवेळ काम करणारा कोतवाल हा कनिष्ठ ग्रॅनोकर आहे त्याला गावात राहणे त्यांना बंधनकारक असते. तो गावातील […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 5964 1500 4500 3000 अकोला — क्विंटल 410 1500 3500 2500 जळगाव — क्विंटल 558 1000 3500 2250 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 540 300 3500 1900 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 17834 2500 4700 3600 […]

सोयाबीन आणि कापुस अनुदानासाठी घरच्या घरी ई-केवायसी कशी कराल जाणून घ्या सविस्तर ..

शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ कोणत्याही मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये पोहोचावा, यासाठी महाराष्ट्र राज्याने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे.यशस्वीरित्या आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच एकवेळ अनुदान वितरणासाठी पात्र ठरतात. त्यामुळे आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे टप्पे १) […]

ऑक्टोबरमध्ये करा या भाज्यांची लागवड तुम्हाला मिळेल बंपर उत्पादन..

 भाजीपाला शेती करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते ऑक्टोबर महिन्यात भाजीपाल्याची पेरणी केली तर जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत काही हिरव्या भाज्या तयार होतात. अशा वेळी तुम्हाला बाजारात चांगला भाव मिळू शकतो. कृषी तज्ज्ञांच्या मते, या काळात शेतकरी गाजर,मुळा, फ्लॉवर, ब्रोकोली, वाटाणा, पालक ऑक्टोबर महिन्यात लावू शकतात. यांची लागवड करून […]