फळबाग लागवड योजनेत या फळ पिकांसाठी मिळणार शेतकऱ्यांना हेक्टरी सव्वालाखांचे अनुदान,पहा अर्ज कसा, कोठे करायचा?

अनेक ठिकाणी आता उसाचे क्षेत्र कमी होत चालेले आहे व फळबागांचे क्षेत्र वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. फळबाग लागवड योजनेतून शेतकऱ्यांना हेक्टरी सव्वा लाखांपर्यंत अनुदान मिळते.यंदा सोलापूर जिल्ह्यामध्ये अडीच हजार हेक्टरवर फळबाग वाढणार असून त्यानुसार राज्याच्या कृषी विभागाने उद्दिष्ट दिले आहे. जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, पंढरपूर, करमाळा, माढा,मोहोळ या तालुक्यांमध्ये सर्वात जास्त फळबागांचे प्रमाण आहे. अक्कलकोट, […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकलुज — क्विंटल 305 200 1800 1000 कोल्हापूर — क्विंटल 3567 600 2300 1400 अकोला — क्विंटल 695 700 1600 1200 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 418 1000 1700 1500 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11960 1400 2000 […]
आता ‘एसएमएस’वर मिळणार सातबाऱ्यावरील बदलाची माहिती,’नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल’ची सुविधा लवकरच उपलब्ध…

तुमच्या सातबारा किंवा मिळकत पत्रिकेमध्ये जमिनीसंदर्भामध्ये कोणत्याही स्वरूपाचा काही बदल होत असल्यास त्यांची माहिती तुम्हाला लगेच कळणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्यावतीने यासाठी काही नाममात्र शुल्क आकारून ‘नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल’ची सुविधा लवकरच सुरु करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आता भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर फेरफार नोंदी अथवा मोजणीच्या नोटीस यांची माहिती घेण्यासाठी सारखेसारखे जाऊन तपासणी करण्याची गरज […]
महाराष्ट्रातील चवदार द्राक्षांना सातासमुद्रापार मागणी , संपूर्ण भारतात द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्र नंबर एकवर..

बळीराजाच्या कष्टातून महाराष्ट्रातील सुपीक मातीत उत्पादित झालेल्या महाराष्ट्रातील चवदार द्राक्षांना सातासमुद्रापार मागणी वाढली आहे ,संपूर्ण भारतामध्ये द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. एप्रिलपर्यंत १ लाख ८२ हजार मेट्रिक टन द्राक्ष एकट्या महाराष्ट्रातून निर्यात झाली आहेत. तर जानेवारीपर्यंत संपूर्ण देशातून २ लाख ४० हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. द्राक्ष व डाळिंबाची निर्यात महाराष्ट्रातून वरच्या वर […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट पुणे लोकल क्विंटल 191 1000 2000 1500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 19 2000 2000 2000 मुंबई लोकल क्विंटल 127 1500 2500 1800 भुसावळ लोकल क्विंटल 1 2200 2200 2200 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण […]
भारतात महिला कृषी पर्यटन सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य, महिलांचा कृषी पर्यटन उद्योगात वाढता सहभाग…

ग्रामीण भागातील महिलांचा कृषी पर्यटन उद्योगामध्ये कल हळूहळू वाढत आहे. भारतामध्ये महिला कृषी पर्यटन सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे तसेच महाराष्ट्र राज्यातील पुणे हा पहिला जिल्हा ठरला आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाकडे पुणे विभागातून तब्बल ७६ महिला कृषी पर्यटक व्यावसायिकांची नोंद झाली आहे. त्यामुळे कृषी पर्यटक व्यवसायातून मोठ्या प्रमाणात महिलांना रोजगार मिळणार आहेत […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 90 500 1400 850 रत्नागिरी — क्विंटल 22 1800 2500 2200 खेड — क्विंटल 25 1000 1500 1300 खेड-चाकण — क्विंटल 95 1000 2000 1500 श्रीरामपूर — क्विंटल 25 600 1100 800 सातारा — क्विंटल 21 […]
गावरान आंब्याची चव महागली, वाचा काय आहे दर….

गेल्या पंधरा दिवसापासून हिंगोली येथील बाजारपेठेमध्ये आंब्यांची आवक वाढली आहे , सध्या लंगडा, बादाम ,दशेरी, ७० ते ८० रुपये किलो तर गावरान आंबा १०० रुपये किलो प्रमाणे विकला जात आहे. गावरान आंब्याची आवक कमी असल्यामुळे हा इतर आंब्यापेक्षा महाग असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच आंबा बाजारात येत असतो . सध्या आंब्यांचा मौसम […]
दैनंदिन हवामान १५ मे ते १९ मे २०२४..

भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे दैनंदिन हवामान वृत्त मंगळवार १४ मे २०२४ (२४ वैशाख १९४६ शके) ठळक घडामोडी (सकाळी ०८३० वाजता) :वातावरणातील खालच्या थरातील वायाामधील द्रोणीय रेषा आता आग्नेय अरबी समुद्र आणण लगतच्या के रळ वरील चक्रीय स्थिती ते मराठवाडा पर्यंत (कर्नाटक […]
अवकाळी पावसाचे थैमान, शेतीपिकांसह, बागायतदारांचेही मोठे नुकसान..

सध्या अवकाळी पावसाचे संकट राज्यावर आहे. सोमवारी अचानक ठाणे, मुंबईसह अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच राज्यामध्ये काही भागात मागील सलग दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतीपिकांसह, बागायतदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कांदा, केळी, मिरची, डाळिंब, ऊस, या पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान […]