Honey production : दोन युवा उद्योजक मित्रांनी केली मधुपुष्प हनीची निर्मिती,वाचा सविस्तर…

लहानपणापासूनचे जिवलग मित्र असलेले प्रतीक कर्पे व सतीश शेळके यांनी प्रशिक्षणातून तसेच उद्योजकतेचे गुण आत्मसात करून मध व त्यावर आधारित उत्पादने निर्मिती सुरू करण्यात आली. ग्राहकांचे नेटवर्क , आउटलेटस, फ्रँचायसी यांच्याद्वारे आपल्या गुणवत्ताप्राप्त मधाला मधुपुष्प हनी या ब्रँडद्वारे आवश्यक उलाढीलासह सर्वत्र लोकप्रिय देखील केले आहे. सातारा जिल्ह्यातील बोरजाईवाडी (ता. कोरेगाव) येथील राजेंद्र कुमार कर्पे व […]
Chilli Rate : नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीची मोठ्या प्रमाणावर आवक, मागील 10 वर्षाचा मोडला रेकॉर्ड ,सध्या किती दर मिळतोय ?वाचा सविस्तर

नंदुरबार बाजार समिती ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते . या बाजारपेठेमध्ये फेब्रूवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक आवक झाली आहे. गेल्या वर्षीच्या संपूर्ण हंगामात 2 लाख 25 हजार क्विंटल मिरचीची आवक झाली होती. परंतु , यावर्षी मिरचीने बाजार समितीमध्ये 2 लाख 60 हजार क्विंटल आवकेचा टप्पा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात […]
या जिल्ह्यातील शेतकऱ्याने शोधला काळ्या द्राक्षात नवीन वाण; कायदेशीर अधिकार देखील प्राप्त …

शेतकरी रामचंद्र दगुजी चुंभळे हे पाथर्डी (गौळाणे रस्ता) (जि. नाशिक) येथील रहिवासी आहेत. ते २३ वर्षांपासून द्राक्षशेती करत आहेत. त्यांनी निवड पद्धतीने ‘उत्कर्षा’ या नावाने काळ्या रंगाचा वाण विकसित केला आहे. या वाणाला शेतकरी अधिकार प्राधिकरणाकडून व केंद्रीय कृषी विभागाच्या पीक वाण संरक्षणकडून नुकतेच नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यानुसार वाणाचे सर्वाधिकार त्यांना प्राप्त झाले आहेत. […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी खेड-चाकण — क्विंटल 59 1000 2000 1500 श्रीरामपूर — क्विंटल 15 1000 2000 1500 नाशिक हायब्रीड क्विंटल 343 1000 2000 1325 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 1400 1500 1450 अकलुज लोकल क्विंटल 20 1200 2000 1700 सोलापूर लोकल क्विंटल 12 600 […]
Rain forecast : राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज ;तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता, वाचा सविस्तर ..

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. अनेक ठिकाणी गारठा कमी झाला आहे . तर काही ठिकाणी उन्हाचा चटका जाणवत आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार.. […]
Crop Insurance : अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळाली; हेक्टरी मिळाली एवढी मदत,जाणून घ्या सविस्तर ..

राज्यातील अनेक भागात डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. शेती पिकांना या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला होता. विशेषत:मोठ्या प्रमाणात फळ बागांचे नुकसान झाले होते. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसला होता. नंदुरबार जिल्ह्यातील केळी आणि पपईच्या बागांना या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला होता. यावेळी फळ उत्पादकानी या पिकांचा पिक विमा काढला […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 6282 400 1700 1000 अकोला — क्विंटल 720 1200 1600 1400 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 3850 300 1400 850 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8960 1100 1700 1400 खेड-चाकण — क्विंटल 200 1000 1600 1300 […]
मत्स्यव्यवसाय विभागाचे विविध संस्थांसोबत सामंजस्य करार,विकासासाठी 3 हजार कोटी रुपयांच्या ऐवजी 30 हजार कोटीचा निधी …

720 किलोमीटरचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभला आहे. त्यामुळे येथे खूप मोठी संधी मत्स्यव्यवसाय विकासासाठी आहे. या क्षेत्रात काम करत असणाऱ्या केंद्रीय संस्थांसोबत मत्स्यव्यवसाय विभागाचा सामंजस्य करार झाला आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की या करारामुळे राज्याच्या सागरी, निमखारेपाणी व भूजल क्षेत्रातील मत्स्योत्पादन वाढ व निर्यातीला चालना मिळणार आहे. मुनगंटीवार यांनी सांगितले, 3 हजार कोटी […]
success story : या एमबीए पास तरुणाने नोकरीऐवजी शेतीची निवड केली, आज वार्षिक नफा जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, वाचा यशोगाथा.

उच्च पदवी पूर्ण केल्यानंतर तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. पण, एका तरुणाने एमबीए पूर्ण केल्यानंतर शेतीची निवड केली आणि आज तो वर्षाला लाखोंचा नफा कमावत आहे. जाणून घेऊया त्यांची यशोगाथा. सध्या शिक्षण पूर्ण करून मोठ्या कंपनीत चांगली नोकरी मिळवण्याचे बहुतांश तरुणांचे स्वप्न असते. पण, फारच कमी तरुण नोकरीऐवजी शेतीचा पर्याय निवडतात. तेही जेव्हा कोणी MBAसारखी […]
Farmer Accident Insurance Scheme : शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत ४८ कोटी ६३ लाख रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या वारसांना होणार वितरित…

कृषी विभागाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत २४५३ दावे निकाली काढले असून, त्यासाठी ४८ कोटी ६३ लाख रुपये वाटप करण्यास मान्यता दिली आहे.राज्यात २३ ऑगस्ट २०२२ ते १८ एप्रिल २०२३ या कालावधीतील २३७६ दावे निकाली काढले आहे, त्यासाठी ४७ कोटी १२ लाख तर ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ या १३८ दिवसांच्या खंडित कालावधीतील […]