Onion Rate : बाजार समितीमध्ये नवीन उन्हाळ कांद्याची अवाक सुरु झाली ,किती मिळतोय दर जाणून घ्या सविस्तर ..

पाऊस कमी असल्यामुळे कसमादे भागामधील काही शेतकऱ्यांनी पाणीटंचाई लक्षात घेऊन आगाप उन्हाळ कांदा लागवडी केल्या होत्या. त्यामुळे त्याची काढणी सुरू झाली आहे. सटाणा बाजार समितीमध्ये नवीन रब्बी उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली आहे. नवीन उन्हाळ कांद्याला क्विंटलला सरासरी ११८० रुपये दर मिळाला आहे. उन्हाळ कांद्याला खरीप कांद्याच्या तुलनेत क्विंटलमागे १५० रुपये जास्त दर मिळत आहे. […]

Export of flowers : व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने जगभरातून फुलांची मागणी वाढली, मावळ तळेगावामधून ७० लाख फुलांची निर्यात झाली .

व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने जगभरातून लाल गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते . तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कमधून सुमारे ४० लाख भारतीय लाल गुलाबाच्या फुलांची निर्यात झाली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत ही तेवढीच फुले पाठविली आहे,असे फ्लोरिकल्चर पार्क फूल उत्पादक संघाचे सचिव मल्हारराव ढोले यांनी सांगितले तसेच , मुकुंद ठाकर यांनी माहिती नुसार,तालुक्यातून सुमारे ३० लाख फुले निर्यात झाली . […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस भद्रावती — क्विंटल 480 6200 6750 6475 मारेगाव एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1409 6650 6850 6750 अकोला लोकल क्विंटल 115 6730 7000 6865 अकोला (बोरगावमंजू) लोकल क्विंटल 136 6900 7154 7027 उमरेड लोकल क्विंटल 250 6340 6700 6500 देउळगाव […]

राज्य शासनाची ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना काय आहे ? जाणून घ्या सविस्तर ..

या योजनेमध्ये धरणातील साठलेला गाळ काढून टाकून ,या गाळाचा वापर शेतशिवारामध्ये केला जातो व धरणाची पाणी साठवण क्षमता वाढविण्याबरोबरच , शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी फायदा होईल त्यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ होईल, या वर्षामध्ये , आत्तापर्यंत, 841 जलाशयामधून 69 लाख 54 हजार 458 लाख घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे, त्यामुळे जवळपास 6780 लहान आणि […]

Kisan Samman Nidhi Yojana : किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी व ई-केवायसी करण्यासाठी विशेष मोहीम राबवणार …

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये समावेश होण्यासाठी व लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे त्यामुळे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी  २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, या मोहिमेंतर्गत ईकेवायसी प्रमाणीकरण करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः हा हजर […]

केळी प्रक्रिया उद्योगातून घेतली भरारी , विक्रीतून मिळाले उद्योजकतेचे धडे,वाचा सविस्तर …

या लेखामध्ये आपण सोनालीताई यांची यशोगाथा पाहणार आहोत . सोनाली ताईंचे माहेर नारोडी- लांडेवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) आहे. सोनालीताईना तीन बहिणी व एक भाऊ आहे. सोनाली या अवसरी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये संगणक अभियंता विषयात शिक्षण घेत असतानाच, त्यांचा विवाह वारुळवाडी (नारायणगाव) येथील नितीन पारधी यांच्याशी झाला. विवाह नंतर सोनाली ताई या पती नितीनसह शेत […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 6020 400 1700 1000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2840 250 1300 775 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 14577 900 1600 1250 सातारा — क्विंटल 323 1000 1600 1300 हिंगणा — क्विंटल 2 2000 2000 2000 […]

Groundnut cultivation : उन्हाळी भुईमूग लागवडीचे नियोजन कसे करावे ? जाणून घ्या सविस्तर …

भुईमूग हे तेलबियावर्गीय पिकांमध्ये महत्त्वाचे पीक आहे. तीनही हंगामांमध्ये भुईमूग पिकाची लागवड करता येते. खरिपामध्ये भुईमुगाखालील क्षेत्र अधिक असले, उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता जास्त असते. उन्हाळ्यामध्ये भरपूर स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने रोग व किडींची समस्या कमी प्रमाण असते . व्यवस्थित नियोजन तसेच ओलिताची व्यवस्था केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. उन्हाळ्यामध्ये भुईमुगाबरोबर तीळ, बाजरी, मूग, चवळी इत्यादी आंतरपिके […]

अवकाळी पावसाचे संकट कायम ,मराठवाड्यासह ,नांदेड जिल्ह्यात गारांचा पाऊस;शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान ..

अनेक ठिकाणी राज्यात परत एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशीच काही परिस्थिती मराठवाड्यात देखील पाहायला मिळत आहे, गारांचा जोरदार पाऊस नांदेड जिल्ह्यात झाला . तर, आणखी आठ दिवस म्हणजेच 20 फेब्रुवारीपर्यंत मराठवाड्यावर ढगाळ स्थिती, अवकाळी पावसाचे संकट कायम असेल असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. […]

success story : सांगोल्याच्या या तरुणांने फुलवले फळपिकांचे नंदनवन….

ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी मुख्यत्वे जून ते जानेवारी पर्यंत पोषक वातावरण राहते. उन्हाळ्यामध्ये लागवडीच्या निर्णय शक्यतो टाळणे योग्य राहते. याची लागवड मध्यम किंवा हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये करू शकतो. पण हे कमी पाण्यावर येणारे पीक असल्यामुळे पावसाळ्यात पाणी निचरा होणारी जमीन अधिक फायदेशीर ठरते. दुष्काळग्रस्त तालुका म्हणून सांगोल्याची एक ओळख आहे. याच भागात एका तरुण शेतकऱ्याने आपली […]