ठिबक- तुषार सिंचन उभारणीसाठी एवढे मिळते अनुदान, लाभ घेण्यासाठी इथे करा अर्ज?

उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब पिकाच्या पोषक वाढीसाठी उपयुक्त ठरावा पिकांची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येतात.  त्यापैकी एक योजना म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना- प्रतिथेंब अधिक पीक अर्थात सूक्ष्म सिंचन योजना होय.  राज्यात राष्ट्रीय कृषी विकास  योजनेअंतर्गत प्रति थेंब व  अधिक पीक ही सूक्ष्म सिंचन योजना राबवण्यात […]

अखेर पहिल्या टप्प्यात ५ जिल्ह्यांना गारपीट नुकसान भरपाई जाहीर.पहा शासन निर्णय…

नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेली गारपीट आणि अवेळी पावसामुळे नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी अखेर मदतीची प्रतिक्षेत होती ती आता संपली आहे. आणि निधीचे वितरण करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं 32 जिल्ह्यामध्ये नुकसान झालेले आहे. अशाप्रकारे शासनाच्या माध्यमातून ग्वाही (कबुली) देण्यात आली आहे आणि याच्यासाठी जिल्ह्याच्या माध्यमातून प्रस्ताव मागवून त्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकलुज — क्विंटल 340 500 2200 1500 कोल्हापूर — क्विंटल 9227 500 2000 1400 अकोला — क्विंटल 960 1400 2200 2000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1377 100 1800 950 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 433 2000 3000 2500 मुंबई – […]

राज्यात १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड होणार; लागवडीसाठी भरघोस अनुदान…

कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे . बांबू लागवड हा त्यासाठी चांगला पर्याय आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात येत्या काळात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केले. आज पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.  […]

५ रुपये दूध अनुदानासाठी गाईंना एअर टॅग करणे गरजेचे, वाचा सविस्तर….

राज्य सरकारने गाईच्या दुधाला प्रति लिटरला पाच रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.  मात्र अनुदान थेट बँक खात्यावर जमा करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधार कार्डशी (एअर टॅग बिल्ला) संलग्न असणे आवश्यक असल्याने पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांच्या होणाऱ्या एअर टॅग संलग्नतेचे काम पूर्ण झाल्यास पहिल्या […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस सावनेर — क्विंटल 3500 6750 6750 6750 राळेगाव — क्विंटल 6100 6500 6920 6850 आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 326 6000 6800 6650 अकोला लोकल क्विंटल 140 6850 7230 7020 अकोला (बोरगावमंजू) लोकल क्विंटल 98 6995 […]

इथेनॉल निर्मितीवरील बंधनांचा फेरविचार करा, साखर उद्योगांची मागणी वाचा सविस्तर ….

केंद्र सरकारने बी हेवी मोलॅसीस, उसाचा रस आणि सिरप पासून इथेनॉल निर्मितीवर लावलेल्या प्रतिबंधाच्या निर्णयावर फेरविचार करावा अशी मागणी साखर उद्योगाने केली आहे . अनेक संघटना यासाठी केंद्रीय पातळीवर या मागणीसाठी जोर लावत आहेत. हिवाळ्यात महाराष्ट्र व कर्नाटकात काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे ऊसाची वाढ अन अपेक्षित रित्या चांगली झाली, याचा सकारात्मक परिणाम साखरेच्या उत्पादन वाढीवर […]

जागतिक बँक अर्थ मंत्रालयाची, कोल्हापूर, सांगली पूर व्यवस्थापन प्रकल्पना मंजुरी ..

कोल्हापूर, सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्यात देणे, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला वित्त सहाय्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र अशा दोन्ही भागांना मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल जागतिक बँक ,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोथिंबिर कोल्हापूर — क्विंटल 46 1500 4000 2750 छत्रपती संभाजीनगर — नग 14500 300 400 350 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 25 1000 2000 1500 खेड — नग 4500 1000 1500 1200 श्रीरामपूर — नग 1000 7 12 10 हिंगणा — […]

पंतप्रधान कुसूम योजनेअंतर्गत सौर पंपासाठी निवड झाल्याचे सांगत फसवे संदेश देऊन शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक ..

पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत सौर पंपासाठी निवड झाल्याचे सांगत फसवे संदेश देऊन शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार राज्यात सुरूच आहेत.  परंतु  सौर पंपाच्या लाभासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची माहिती बनावट संकेतस्थळ करणाऱ्यांकडे जातीच कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे . तसेच याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी होण्याची अपेक्षाही शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना […]