कष्ट आणि प्रयोगशीलता हेच धन, वाचा सविस्तर ..

नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्याच्या पश्चिम भागातील काजवा व काजळी नदीच्या संगमावर वसलेले कारसूळ हे गाव आहे.  पत्री सरकारच्या काळात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी गावाला भेट दिल्याच्या आठवणी ग्रामस्थ सांगत असतात.  गाव तसं छोटे आहे.  लोकसंख्या 2619 एवढी आहे.  मात्र शेतीत प्रयोगशील, सामाजिक, राजकीय अध्यात्मिक अशी पार्श्वभूमी लाभलेली आहे. पारंपरिक हंगामी पिके गावात होतात. सन 1973 […]

७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील दुष्काळ स्थितीत जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांच्या व्यतिरिक्त उर्वरित 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झालेल्या 960 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.  या महसूल मंडळातील दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार असल्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी जाहीर केले आहे. मंत्रालयातील  वॉर रुम येथे मदत पुनर्वसन व […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3159 1500 5000 3000 अकोला — क्विंटल 190 2500 5000 4000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2280 900 3300 2100 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 7459 2500 4500 3500 सातारा — क्विंटल 205 1000 4000 2500 […]

नागपूरसह पाच ठिकाणी संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यास मान्यता देण्यात आली ..

मंत्रिमंडळ बैठकीत  नागपूर, काटोल, कळमेश्वर,  अमरावतीतील मोर्शी आणि बुलडाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे स्थापन करण्याच्या योजनेस मान्यता देण्यात आली.यासाठी ३९ कोटी ९० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दोन वर्षांसाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेमध्ये तीन प्रकारचे प्रकल्प उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.. विदर्भातील नागपूर, अमरावती ,अकोला […]

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ महत्त्वाचे ११ निर्णय; जाणून घ्या..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ८ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत . त्यामध्ये धनगर समाजाच्या विकासासाठी शक्ती स्थापन करण्यात येणार आहे.  त्यासोबतच मुंबईतील नरिमन पॉईंट या ठिकाणी असलेले एअर इंडियाची इमारत ताब्यात घेण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील प्रमुख निर्णय. ◼️ धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार. योजनांचे सनियंत्रण […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3518 1500 5000 3000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 870 1700 3200 2450 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 6073 2700 4400 3550 खेड-चाकण — क्विंटल 2100 1500 4000 3000 सातारा — क्विंटल 197 3000 4000 3500 […]

शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! जमिनीचा सातबारा खरा की खोटा? ओळखण्यासाठी ‘या’ तीन गोष्टी लक्षात ठेवा..

जमिनीचा व्यवहार किंवा जमिनीच्या बाबतीत जर सर्वात महत्त्वाची कागदपत्र कोणते असेल तर ते म्हणजे सातबारा उतारा हा होय.सातबारा उतारा हा जमिनीचा आरसा असतो . असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . कारण जमिनीच्या मालकाविषयी किंवा त्या जमिनीची संपूर्ण कुंडलीच सातबारा उताऱ्यावर असते . परंतु कधी कधी बनावट किंवा बोगस सातबारा तयार करून किंवा सातबाराचा वापर […]

कुक्कुटपालनातून तुम्ही दरमहा २५ ते ३० हजार रुपये कमवू शकता, सरकारही करते मदत.

बहुतेक कोंबड्या एका वर्षात किमान 150 ते 250 अंडी घालतात. त्याच वेळी, कोंबडी देखील सुमारे 5 ते 6 महिन्यांत अंडी घालू लागते. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या पोल्ट्री फार्ममध्ये फक्त काही कोंबड्या पाळल्या तर वर्षभरात तुम्ही त्यातून भरघोस उत्पन्न मिळवू शकता.  बाजारपेठेत अंडी आणि कोंबडीला मागणी असल्याने कुक्कुटपालन हा एक उत्तम व्यवसाय म्हणून उदयास आला आहे. […]

केंद्र सरकारला कांदादरावरून भरली धडकी, कांद्याचे दर वाढणार का ? तर वाचा सविस्तर ..

कांदा उत्पादकांसाठी यंदाचे वर्ष  खूप आव्हानात्मक ठरले आहे . एप्रिल ते ऑगस्टपर्यंत विक्री केलेल्या कांद्याचा उत्पादन खर्चही शेतकऱ्यांचा निघालेला नाही.  त्यामुळे आर्थिक कोंडीत अडकलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी कुठलेही पथक आले नव्हते. मात्र आता उन्हाळ कांद्याचा साठा संपुष्टात आला असून खरीप कांदा हंगाम लांबला आहे.  परिणामी पुन्हा दर वाढण्याची शक्यता आहे.  त्यामुळे केंद्र सरकारला धडकी […]

जुने दस्त शोधण्यासाठी ‘ई-सर्च २.१’ प्रणाली सुरू..

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागामार्फत जमीन सदनिका किंवा दुकाने यांच्या खरेदी विक्री व्यवहारातील गैरप्रकाराला आळा घालणे आणि जुने दस्त शोधण्यासाठी  ‘ई-सर्च’  संगणक प्रणाली विकसित केली आहे.  यामध्ये नोंदणी विभागाने सुधारणा करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘ई-सर्च 2.1  ही प्रणाली आणली आहे.  त्यामुळे ई सर्च मध्ये दस्तशोधणे आता अधिकच गतिमान झाले आहे. नोंदणी व मुद्रांक विभाग नागरिकांना […]