आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : टोमॅटो कोल्हापूर — क्विंटल 100 2000 10000 6000 राहूरी — क्विंटल 28 4000 11100 7600 खेड-चाकण — क्विंटल 172 7000 10000 9000 श्रीरामपूर — क्विंटल 13 1600 2000 1850 राहता — क्विंटल 19 3000 7000 5000 हिंगणा — क्विंटल 1 7000 […]
टोमॅटोला सोन्याचा भाव ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण,टोमॅटोचे दर ३०० रुपये प्रतिकिलोपर्यंत जाणार; व्यापाऱ्यांनी व्यक्त केली शक्यता..

देशात काही दिवसापासून टोमॅटोचे दर खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. देशात काही ठिकाणी टोमॅटोचे दर 200 ते 250 रुपये किलो पर्यंत झाले आहेत. आता टोमॅटो संदर्भात आणखीन एक मोठी अपडेट समोर आलेली आहे . येत्या काही दिवसात दिल्लीत टोमॅटोचा भाव भडकणार आहे. याचे कारण हिमाचल मधून टोमॅटोचा पुरवठा कमी होणार असून, टोमॅटोचे दर दिल्लीत […]
तुमच्याकडे असतील हे सात कागदपत्रे ,तरच जमीन तुमच्या मालकीची आहे, जाणून घ्या कोणते सात कागदपत्रे आहेत?

समाजामध्ये बऱ्याचदा आपापल्या जमिनीच्या संबंधित कुटुंबामध्ये तसेच भावा भावांमध्ये देखील अनेक प्रकारचे वाद उद्भवतात, कधीकधी ते जमिनीच्या मालकी हक्काबद्दल असतात. तर कधी कधी जमिनीच्या हद्दीवरून देखील बरीच वाद होतात कधी कधी हे वाद इतके टोकाला जातात की कोर्टाच्या दारात जाऊन पोहोचतात. काही प्रकरणे अशी आहेत की प्रत्यक्ष मालक दुसराच असतो आणि जमीन दुसराच व्यक्ती पिकवतो. […]
आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट,

राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे . काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढचे तीन ते चार दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही भागात पाऊस पडत असला तरी, अजूनही अनेक ठिकाणी पावसाची गरज आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण विभागासह […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : टोमॅटो कोल्हापूर — क्विंटल 227 2500 10000 6000 औरंगाबाद — क्विंटल 58 11000 13000 12000 राहूरी — क्विंटल 15 3000 9000 6000 पाटन — क्विंटल 4 7500 9500 8500 खेड-चाकण — क्विंटल 132 7000 9000 8000 श्रीरामपूर — क्विंटल 16 1600 […]
शेतीचे अचूक नुकसान सांगणारा ‘ई-पंचनामा’ यामुळे 10 ते 15 दिवसात शेतकऱ्यांना मिळणार मदत ,नागपूर विभागात देशातील पहिलाच प्रयोग,

शेतीच्या नुकसानीचे वेगाने पंचनामे व्हावेत यासाठी नागपूर विभागामध्ये ‘ई पंचनामा’ उपक्रमाची तयारी सुरू आहे. जुलै मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी प्रशासनाने पंचनामे सुरू करण्याचे काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान मोजण्यासाठी आजवर केल्या जाणाऱ्या पारंपरिक पंचनामा प्रक्रियेपेक्षा जास्त अचूक आणि तीव्रतेने होणारी ही प्रक्रिया आहे, ती जीआयएस प्रणाली वर आधारित आहे. ई पंचनामा प्रणालीमुळे पंचनामे वेगाने […]
द्राक्षासाठी प्लास्टिक कव्हरचा प्रकल्प या आठ जिल्ह्यामध्ये सुरु ,असा घ्या लाभ ..

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत आर केव्ही वाय द्राक्ष पिकासाठी गारपीट अवकाळी पासून द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञानाची योजना कृषी विभागाकडून राबवण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये 100 हेक्टर क्षेत्राचा हा प्रकल्प आहे. एकूण खर्चाच्या 50% इतके अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी आरकेव्हीवाय मधून सहा कोटी 14 लाख […]
कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट , पहा हवामान अंदाज

राज्याच्या बहुतांश भागांमध्ये आज पाऊस नव्हता ,काही भागांमध्ये ढगाळ वातावरण होतं तसेच हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली .कोकण आणि घाट माथ्यावर पावसाचा जोर तुलनेत अधिक दिसतो. सकाळपासून ऊन सावल्यांचा खेळ ही पाहिला मिळाला तर हवामानशास्त्र विभागाने आजही राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे . तर आज नेमकं कोणत्या भागामध्ये पाऊस पडू शकतो […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : टोमॅटो कोल्हापूर — क्विंटल 180 2500 11000 6500 अहमदनगर — क्विंटल 160 3000 9000 6000 औरंगाबाद — क्विंटल 39 13000 16000 14500 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 328 9000 12000 10000 पाटन — क्विंटल 7 2500 4500 3500 खेड-चाकण — क्विंटल […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींना टिळक पुरस्कार प्रदान…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रतिष्ठित समाजासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या लोकांचा लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. पुणेरी पगडी आणि सन्मानचिन्ह देऊन मोदींचा सन्मान करण्यात आला आहे. दरवर्षी एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो. पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम […]