बातमी कामाची: आता तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही ! नागरिकांना घरबसल्या आता करता येतील ‘ही’ 8 कामे ?

बातमी कामाची: आता तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही ! नागरिकांना घरबसल्या आता करता येतील 'ही' 8 कामे ?

ग्रामीण भागामध्ये शेतीच्या संबंधित असलेल्या सर्व प्रशासकीय कामांकरिता तलाठी कार्यालय हाच एक पर्याय असतो. नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या जमिनीच्या संदर्भातील शासकीय कामे पूर्ण करण्यासाठी तलाठी कार्यालय मध्ये वारंवार जावे लागते. परंतु जर आपण शासनाच्या भूमी अभिलेख विभागाचा विचार केला तर आता बरीचशी कामे ही ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असल्यामुळे आता वारस नोंद दुरुस्ती किंवा फेरफार आणि […]

शेतीचे क्षेत्र कमी आहे, पण उत्पन्न जास्त हवे आहे, तर वाचा अभिनव क्लबचे संस्थापक ज्ञानेश्वर बोडके यांची यशोगाथा!

शेतीचे क्षेत्र कमी आहे, पण उत्पन्न जास्त हवे आहे, तर वाचा अभिनव क्लबचे संस्थापक ज्ञानेश्वर बोडके यांची यशोगाथा!

ज्ञानेश्वर बोडके अभिनव क्लब चे संस्थापक अध्यक्ष यांची यशोगाथा आपण आज पाहणार आहोत . त्यांचे एकूण सभासद 1लाख 3000 आहेत . वार्षिक उलाढाल 400 कोटी रुपये, त्यांचा व्यवसाय शेती आहे.  शेतकऱ्यांच्या मुलांनी चांगल्या पद्धतीचे शिक्षण घेऊन इकडे तिकडे नोकरीसाठी वळून नोकरी करण्यापेक्षा आपल्या शेतावर छोट्या-मोठ्या पद्धतीने शेती हा व्यवसाय समजून काम केले, तर नोकरीची गरज […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले जळगाव — क्विंटल 27 4000 10500 7250 औरंगाबाद — क्विंटल 24 5500 8500 7000 पाटन — क्विंटल 3 2500 3500 3000 श्रीरामपूर — क्विंटल 14 7000 10000 8500 वडगाव पेठ — क्विंटल 26 12000 15000 13000 राहता — क्विंटल 3 […]

हळदीला हिंगोलीत ३० हजार प्रतिक्विंटलचा दर; पाहा बाजारभाव कसा राहिल ?

हळदीला हिंगोलीत ३० हजार प्रतिक्विंटलचा दर; पाहा बाजारभाव कसा राहिल

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील बाजार समितीत हळदीला 30 हजार रुपये प्रति क्विंटल चा भाव मिळाला आहे. यामुळे हळद उत्पादक शेतकरी समाधानी झाले आहेत.  हळदीला मिळालेला आतापर्यंत सर्वात उच्चांकी भाव असल्याचे बोलले जात आहे.  हळदीचे हब म्हणून हिंगोली ची ओळख आहे. राज्यामध्ये सांगली नंतर हिंगोली जिल्ह्यात हळद विक्री केली जाते.  यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात हळदीची विक्री […]

सरकारची ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे फायद्याची,शेतात होईल सिंचनाची सुविधा आणि वीज विकून मिळवता येईल पैसा! वाचा सविस्तर …

सरकारची ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे फायद्याची,शेतात होईल सिंचनाची सुविधा आणि वीज विकून मिळवता येईल पैसा! वाचा सविस्तर ...

शेती क्षेत्राचा विकास व्हावा तसेच शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न व्हावे यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार विविध प्रकारचे प्रयत्न करत असतात. सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची आखणी करत असून योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपामध्ये किंवा थेट आर्थिक मदत करत असतात .  शेतीच्या बाबतीमध्ये सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच पिकांपर्यंत पाणी पोहोचण्याकरिता विजेची उपलब्धता देखील […]

पावसाळ्यामध्ये शेळ्यांचे व्यवस्थापन कसे करायचे जाणून घ्या सविस्तर …

पावसाळ्यामध्ये शेळ्यांचे व्यवस्थापन कसे करायचे जाणून घ्या सविस्तर ...

गरीबाची गाय म्हणून शेळीला ओळखले जाते. शेळीपालन व्यवस्थापनात सर्वात जास्त काळजी ही गोठ्यातील आद्रता नियंत्रित राखण्यासाठी घ्यावी लागते . जास्त आद्रता शेळ्यांना सहन होत नाही.  त्यामुळे त्यांना  श्‍वसनसंस्थेचे आजार होण्याची दाट शक्यता असते.  पावसाळ्यामध्ये आद्रतेचे प्रमाण निश्चितच जास्त असते.  यामुळे व्यवस्थापनात त्यानुसार बदल करणे गरजेचे असते.  पावसाळ्यात शेळीचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा.खाद्य, प्रजनन  तसेच […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकोला — क्विंटल 196 12000 15000 13500 जळगाव — क्विंटल 43 4000 10500 7500 पाटन — क्विंटल 3 2500 3500 3000 श्रीरामपूर — क्विंटल 26 7000 10000 8500 राहता — क्विंटल 3 13000 16000 14500 हिंगणा — क्विंटल 1 14000 […]

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता पोस्टाद्वारे माती परीक्षण करण्यासाठी सुविधा मिळणार! कृषिमंत्री धनंजय मुंडे

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता पोस्टाद्वारे माती परीक्षण करण्यासाठी सुविधा मिळणार! कृषिमंत्री धनंजय मुंडे

खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, यासाठी हवामान बदलाचा अंदाज घेऊन माती परीक्षण आणि आणि बीज संशोधनांवर अधिकाधिक भर द्यावा अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना पोस्टद्वारे माती परीक्षण करण्यासाठी पाठविण्याची सुविधाही संबंधित विभागाशी चर्चा करून उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.  […]

शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने १०० टक्के फीडर सौर ऊर्जेवर आणणार ! उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस ..

शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने १०० टक्के फीडर सौर ऊर्जेवर आणणार ! उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस ..

शेतकऱ्यांना दिवसा वीज  उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आलेली आहे.  सध्या 2000 मेगा वॅट वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित  झाले असून 7000 मेगा वॅट वीज निर्मिती प्रकल्प निविदास्तरावर  आहेत.  तर पुढील तीन वर्षांमध्ये 17000 मेगावॅट सौर प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र […]

१२ वर्षांपूर्वीचे जुने शेतीचे वाद, आता १००० रुपयात मिटवा ! सलोखा योजनेतून एक तासात होईल शेतीच्या गटाची अदलाबदल पहा सविस्तर ..

१२ वर्षांपूर्वीचे जुने शेतीचे वाद, आता १००० रुपयात मिटवा ! सलोखा योजनेतून एक तासात होईल शेतीच्या गटाची अदलाबदल पहा सविस्तर ..

बारा वर्षांपूर्वी शेजारील व्यक्ती किंवा भावकीतील जमिनीचा गट एकमेकांच्या नावे झाला असेल, तो अजून दुरुस्त झालेला नाही.  अशा शेतकऱ्यांना आता राज्य सरकारच्या सलोखा योजनेचा लाभ घेता येणार आहे.  पंचनामा करून त्यांचा अहवाल मुद्रांक शुल्क जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्यानंतर सरकारच्या सलोखा योजनेतून फक्त एका तासात व एक हजार रुपयांमध्ये त्या गटाची अदलाबदल दुरुस्ती शेतकऱ्यांना करून घेता येणार आहे.  […]