आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा औरंगाबाद — क्विंटल 370 4000 8000 6000 श्रीरामपूर — क्विंटल 25 4000 6000 5500 सोलापूर हापूस नग 49 1200 2800 1600 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 120 4000 5000 4500 जळगाव लोकल क्विंटल 25 3000 5000 4000 नागपूर लोकल […]

बियाणे खरेदी करीत असताना, एकाच वाणाच्या मागे सर्व शेतकऱ्यांनी लागू नये,

बियाणे खरेदी करीत असताना, एकाच वाणाच्या मागे सर्व शेतकऱ्यांनी लागू नये,

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पावसाची प्रतीक्षा आहे .पाऊस अवघ्या काही दिवसांमध्ये पडेल अशा आशेने शेतकरी बी बियाणे खरेदीला सुरुवात करत आहे. मात्र बी बियाणी खरेदी करत असताना एकाच वाणामागे सर्व शेतकऱ्यांनी लागू नये. एकाच प्रकारचे वाण सर्व शेतकऱ्यांना मिळू शकत नाही .त्यामुळे विविध वाणांच्या प्रयोगाला प्राधान्य शेतकऱ्यांनी दिले पाहिजे ,असे कृषी तज्ञ यांनी आव्हान केले आहे. […]

शेतकऱ्याने बांधावर केलेली लागवड ठरली दुहेरी फायद्याची, उत्पन्न आणि संरक्षण पाहण्यासाठी लोकांची वर्दळ.

शेतकऱ्याने बांधावर केलेली लागवड ठरली दुहेरी फायद्याची,

शेतीच्या बांधावर सहसा  पेरणी करीत नाही. परंतु शेताच्या या मोकळ्या जागेवर वाशिम जिल्ह्यामधील इंझोरी येथील अजय ढोक या प्रयोगशील शेतकऱ्याने प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या पैशातून बांधावर लिंबूची लागवड केली. अजय ढोक यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी झालेला आहे. लिंबू फळापासून उत्पन्न मिळण्याबरोबरच  शेतीला  नैसर्गिक काटेरी कुंपण मिळत आहे .प्राण्यांपासून संरक्षण होत आहे हा यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी […]

प्रशासनाचा निर्णय ! गुलटेकडी मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची किरकोळ विक्री बंद…

प्रशासनाचा निर्णय ! गुलटेकडी मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची किरकोळ विक्री बंद...

गुलटेकडी मधील छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड मध्ये तरकारी भाजीपाल्याची किरकोळ विक्री बंद करण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने घेतलेला आहे. यामुळे याची चर्चा सर्वत्र सुरू आहे . मार्केट यार्ड मधील फळे भाजीपाला विभागातील गाळे शेतीमालाच्या ठोक व्यवसायासाठी दिले आहेत . गाळ्यावर आवक झालेल्या शेतमालाची दुबार विक्री करू नये असे परिपत्रक प्रशासनाने काढले आहे . मार्केट […]

शिंदे, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! आता रेशनसाठी दुकानात जाण्याची गरज नाही .

आता रेशनसाठी दुकानात जाण्याची गरज नाही

मंत्रालयीन बैठकीमध्ये रेशन वाटपाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. या नवीन घेतलेल्या निर्णयानुसार रेशन धारकांना रेशन आणण्यासाठी दुकानात जाण्याची गरज नाहीये .कारण आता फिरते शिधावाटप वाहतुकीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना धान्याचे वाटप होणार आहे. शासन आपल्या दारी या योजनेच्या धर्तीवर राज्यात लवकरच रेशन आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.ग्राहक संरक्षण व अन्न ,नागरी पुरवठा मंत्री […]

बिपरजॉय चक्रीवादळामुळे राजस्थानमधील नर्मदा कॅनॉल, धरण फुटले.

rajsdhan narmada dharan

बिपरजॉय चक्रीवादळामुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे जालोर जिल्ह्यातील सांचोर मधील धरण फुटल्याने अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत.सांचोर मधील धरण फुटल्यामुळे नर्मदा उपसा कालव्यातही पाणी वाढले त्यामुळे तेही फुटले. रात्री धरण फुटतात संपूर्ण शहर रिकामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पावसामुळे शहरांमध्ये नद्यांसारखे पाणी वाहत आहे. रविवारी सकाळी सिरोही, जालोर, बारमेर मध्ये पाऊस सुरूच […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा दौंड-केडगाव — क्विंटल 1363 400 1600 1100 सातारा — क्विंटल 334 300 1300 800 सुरगणा — क्विंटल 50 210 903 442 राहता — क्विंटल 867 200 1300 900 अकलुज लाल क्विंटल 335 300 1300 900 पुणे लोकल क्विंटल 13776 500 […]

सर्व सामान्यांसाठी आनंदाची बातमी, खाद्यतेल होणार स्वस्त , सरकारने घेतला मोठा निर्णय.

सर्व सामान्यांसाठी आनंदाची बातमी खाद्यतेल होणार स्वस्त , सरकारने घेतला मोठा निर्णय

देशातील सर्व सामान्य जनतेला एक आनंदाची बातमी मिळणार आहे .ती म्हणजे सरकारने रिफाइल सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावर आयत शुल्का मध्ये 17.5% वरून 12.5% केले आहे. या संदर्भामध्ये अर्थमंत्रालयाने गुरुवारी एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. कच्च्या सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाची भारत रिफाइंड ऐवजी आयात करत असतो. असे असतानाही सरकारने रिफाइंड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावर आयात […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोथिंबिर कोल्हापूर — क्विंटल 18 3000 15000 9000 अहमदनगर — नग 200 20 20 20 औरंगाबाद — नग 6700 600 1000 800 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 78 3000 7000 5000 पाटन — नग 10500 8 10 9 खेड-चाकण — नग […]

दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांने असे केले वांगी लागवड नियोजन…

दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांने असे केले वांगी लागवड नियोजन...

दीपक त्रिंबक नाठे यांना एकूण दहा एकर बागायत क्षेत्र आहे. त्यापैकी साडेतीन एकरामध्ये शेडनेट उभारणी केली असून त्यामध्ये मुख्य पीक म्हणून ढोबळी मिरचीची लागवड केली आहे. मागील काही वर्षात दोन एकरावर ढोबळी मिरचीची लागवड केली असून दीड एकरात पीक पद्धतीचा अभ्यास करून भरताच्या वांगीची लागवड केली जाते. जी वांगी रंगाने जांभळी लांब असतात योग्य व्यवस्थापन […]