Pahalgam attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंजाबचे शेतकरी का आले अडचणीत? जाणून घ्या..

Pahalgam attack : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी अटारी-वाघा सीमेलगत इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यास सुरवात केली आहे, आणि याचा थेट परिणाम सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांवर होणार आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समोर एक नवे संकट उभे राहिले आहे. सीमेवर असलेल्या ज्या भारतीय शेतकऱ्यांची घरे भारतात आणि जमीन पाकिस्तानमध्ये आहे, त्यांच्यासमोरा आता कमी वेळेत […]
Unhali Kanda Bhazarbhav : उन्हाळी कांद्याचा आठवडाभर कसा राहिला ट्रेंड; भाव वाढले की कमी झाले, घ्या जाणून…

Unhali Kanda Bhazarbhav : आज सोमवार दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याचे सरासरी प्रति क्विंटल दर १२०० रुपये असे आहेत. शनिवारच्या तुलनेत त्यात ४० रुपये प्रति क्विंटल घट झाल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात सोमवारी बाजार सुरू झाले तेव्हा लासलगावला कांद्याचे बाजारभाव सरासरी १२८० रुपये होते. त्यानंतर संपूर्ण आठवडा या दरात […]
Ginger prices : यंदा अद्रकचे दर कसे? ठेवावे कि विकावे, वाचा सविस्तर…

देशभरात यंदा आले (अद्रक) उत्पादनात मोठी वाढ झाली आहे आणि त्याचा थेट परिणाम बाजारभावांवर दिसत आहे. १ ते २८ एप्रिल २०२५ दरम्यान देशात एकूण ४०,०६८.२५ टन आले बाजारात दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी म्हणजे २०२४ च्या याच कालावधीत ही आवक २४,२९५.३० टन इतकी होती. यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ६५ टक्क्यांनी आलेची आवक वाढली आहे. […]
maharashra weather : महाराष्ट्रात पुढील आठवडाभर उष्णतेची लाट नाही; कसे असेल हवामान?

maharashra weather : मुंबई आणि कोकण भाग वगळता महाराष्ट्रात सध्या ढगाळ वातावरण जाणवत आहे आणि हे चित्र शनिवार, ३ मे २०२५ पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र पावसाच्या फारशा शक्यता नाहीत, असे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी आपल्या अंदाजात सांगितले आहे. सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दुपारी कमाल तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअस […]
Organic turmeric : सेंद्रिय हळद शेतीत क्रांती, विद्यापीठाच्या ‘बायोमिक्स’मुळे शेतकऱ्यांचे दिवस पालटले….

Organic turmeric : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती प्रकल्पाने विकसित केलेल्या ‘बायोमिक्स’ जैविक खतामुळे हळद पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून, शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळतो आहे. हे बायोमिक्स मातीचा पोत सुधारते, हळदीच्या कंदांची गुणवत्ता वाढवते, तसेच रोगप्रतिकारशक्ती बळकट करते. यामुळे उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ दिसून आली आहे. याशिवाय, हळदीचा रंग, […]
Evaporation : वाढत्या बाष्पीभवनामुळे पिकांना पाण्याची गरज वाढली; तज्ज्ञांचा सल्ला वाचाच…

Evaporation : वाढत्या तापमानामुळे आणि बाष्पोत्सर्जनाच्या वेगाने शेतातील पीक, फळबागा, भाजीपाला आणि फुलपिकांना अतिरिक्त पाण्याची गरज भासत आहे. याच पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने शेतकऱ्यांसाठी हवामानाधारित कृषि सल्ला जारी केला आहे. पीक व्यवस्थापन:काढणी झालेल्या हळद पिकाचे उकडणे, वाळवणे आणि पॉलीश करून साठवणूक गोदामात करावी. उन्हाळी भुईमूग […]
hybrid-cows & goats : संकरित गाईंची अशी घ्या काळजी; शेळ्यांसाठीही करा हे उपाय…

hybrid-cows & goats : उन्हाळ्यात उष्णतेचा जास्त त्रास गाई-म्हैस, शेळी आणि इतर जनावरांना होतो. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडू शकते, दूध कमी होऊ शकते, आणि प्रजनन क्षमताही कमी होते. हे टाळण्यासाठी शेतकरी आणि पशुपालकांनी उन्हाळ्यात विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कृषी आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. गाई आणि म्हशींची काळजी कशी घ्यावी?:संकरीत गाई […]
Grape damage : द्राक्ष ‘खरड छाटणी’ योग्य पद्धतीने करा, अन्यथा होईल नुकसान…

Grape damage : द्राक्ष बागेची योग्य वाढ, एकसंध फुटी आणि पुढील उत्पादन चांगले यावे यासाठी खरड छाटणी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. या छाटणीची योग्य पद्धत वापरली नाही, तर पुढे उत्पादनावर परिणाम होतो आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं, असा सल्ला इगतपुरी येथील महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या विभागीय कृषी हवामान विभागाने दिला आहे. खरड […]
farmers Special facility : पुणे स्थानकावर शेतकरी आणि सामान्य प्रवाशांसाठी गर्दीच्या प्रवासासाठी ‘ही’खास सोय…

farmers Special facility : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पुणे रेल्वे स्थानकावर वाढलेल्या प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक खास ‘विश्रांती मंडप’ उभारला आहे. हा मंडप फलाट क्रमांक १ जवळच्या व्हीआयपी साइडिंग भागात तयार करण्यात आला असून, प्रवाशांना थांबण्यासाठी ही सुरक्षित आणि आरामदायक जागा उपलब्ध झाली आहे. या उपक्रमामागचा उद्देश असा आहे […]
Summer peanuts : उन्हाळी भुईमुगासाठी ‘हे’ तंत्र वापरा; पाणी लागेल कमी आणि उत्पादन वाढण्याची हमी..

Summer peanuts : उन्हाळी भुईमुग पिकाच्या योग्य वाढीसाठी व उत्पादनवाढीसाठी तुषार सिंचन ही आधुनिक आणि परिणामकारक सिंचन पद्धत ठरत आहे. ग्रामीण कृषि मौसम सेवा, इगतपुरी यांनी दिलेल्या हवामानाधारित सल्ल्यानुसार, उन्हाळी भुईमुग पिकाच्या शेवटच्या टप्प्यात, म्हणजे आऱ्या (गाठी) लागणे व शेंगा भरण्याच्या अवस्थेत, तुषार सिंचन केल्यास पिकाची वाढ उत्तम होते, पाण्याची बचत होते आणि उत्पादनात लक्षणीय […]