देशात प्रथमच लिंबूवर्गीय फळांमध्ये टँगो पेटंट वाणांची आयात, काय आहेत वाणाची वैशिष्ट्ये जाणून घ्या सविस्तर ..

अनोखी चव, गंध, रंग, आकार, उत्पादकता या बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण पेटंट संत्रा वाण ‘टँगो’ भारतात आयात करण्यात आले आहे. याला शेतकऱ्यांकडून व ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे ,यामुळे आता राज्यातील लिंबू वर्गीय शेतीमध्ये नक्कीच बदल होणार आहे . या वाणांची आयात ‘सह्याद्री फार्म्स’ या शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रयत्नांतून करण्यात आली आहे. त्यावर सध्या क्वारंटाईन प्रक्रिया सुरु […]
खरिप पिकांची नोंद करण्यासाठी ई-पिक पाहणी सुरु ,अशी करावी नोंद जाणून घ्या सविस्तर ..

खरीप हंगामाच्या पेरण्या राज्यामध्ये पूर्ण झाल्या आहेत. जवळपास १ कोटी ३८ लाख हेक्टरवर पेरण्या राज्यामध्ये पूर्ण झाल्या आहेत पश्चिम घाटावरील भात लागवड बाकी आहेत. राज्यातील संपूर्ण लागवडी येणाऱ्या दोन आठवड्यामध्ये पूर्ण होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. तर १ ऑगस्टपासून १५ सप्टेंबरपर्यंत ई पीक पाहणीला सुरूवात झाली आहे. सातबाऱ्यावर शेतातील पिकांचा पेरा ऑनलाईन पद्धतीने नोंद […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3710 1000 3200 2200 अकोला — क्विंटल 302 1800 2800 2400 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8205 2400 2900 2650 खेड-चाकण — क्विंटल 400 2000 3000 2500 सातारा — क्विंटल 136 2500 3000 2750 सोलापूर […]
कांदा महाबँकेबाबत शेतकऱ्यांमध्ये असमाधान,’निर्यात शुल्क काढा शेतकऱ्यांची मागणी ..

कांद्याने लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुतीला चांगलेच रडविले. त्यामुळे सावध होऊन सरकारने कांद्याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एक पाऊल टाकत आता कांदा महाबँक स्थापन करण्याचे ठरविले आहे. परंतु हा निर्णय तितकासा शेतकऱ्यांना रुजलेला नाही असे दिसते . शेतकऱ्यांना कांद्याच्या साठवणुकीमुळे कोणताच फायदा होणार नाही. या ऐवजी शेतकरी जो कांदा पिकवितो त्याच्या उत्पादन खर्चापेक्षा जास्तीचा बाजारभाव मिळावा. तसेच […]
पोखरा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांची होणार अंमलबजावणी,पहिल्या टप्यात ९६ हजार शेतकऱ्यांनी घेतला लाभ ..

नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजना ही अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येते. या योजनेचा पहिला टप्पा आता पूर्ण झाला आहे. जालना जिल्ह्यातील दहा वीस नाही तर तब्बल ९६ हजार शेतकऱ्यांनी या पहिल्या टप्प्यामध्ये विविध योजनांचा लाभ घेतला आहे व शेतीचे चित्र बदलवले आहे. यासाठी तब्बल ७८६ कोटींचा निधीही शासनाने खर्च केला आहे. शेतकऱ्यांची याद्वारे आर्थिक उन्नती […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट जळगाव — क्विंटल 9 1000 2000 1500 पुणे लोकल क्विंटल 133 1000 2000 1500 मुंबई लोकल क्विंटल 32 1500 2000 1700 कामठी लोकल क्विंटल 1 2500 3500 3000 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण […]
घाटपुरीतील शेतकऱ्याचे ड्रॅगनफ्रुटच्या शेतीने फुलवले नशीब , अवघ्या एकरात मिळवले १५ लाखांचे उत्पन्न…

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत, बहुउपयोगी शेतीकडे वळले आहे . मसाला पिकांसोबतच, चियासीड चे उत्पन्न घेऊ लागले आहे तसेच आता शेतकरी परदेशी फळांचीही शेती करू लागले आहे . घाटपुरीतील एक युवा शेतकऱ्यांने देखील आधुनिक शेतीप्रयोगाची कास धरत या प्रवाहामध्ये ड्रॅगनफ्रुटची शेती केली आहे . प्रदीप राजाराम वानखडे यांच्या याच कमी कालावधीत […]
लाडकी बहिण योजनेच्या आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ,काय आहे हि योजना जाणून घ्या सविस्तर …

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली त्यानंतर या योजनेच्या लाभार्थ्यांना आणखी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . त्यासंबंधीचा शासन निर्णय ३० जुलै रोजी काढण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून तीन गॅस सिलिंडर मोफत महिलांना मिळणार आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय ३० जुलै रोजी जारी केला आहे. या योजनेचा लाभ या […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : लसूण अहमदनगर — क्विंटल 15 9000 22500 15750 अकोला — क्विंटल 30 14000 18000 16000 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 30 17000 24500 21000 राहता — क्विंटल 3 10000 11000 10500 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 14000 28000 21000 पुणे लोकल क्विंटल […]
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टरी ५ हजार रुपये; कोणते शेतकरी असतील पात्र ?

कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना जाहीर केलेला प्रति हेक्टरी ५ हजार मदतीचा शासन निर्णय आता सरकारने काढला आहे. सोयाबीनला आणि कापसाला २ हेक्टरच्या मर्यादेत ही मदत मिळणार आहे. म्हणजेच २ हेक्टरसाठी एका शेतकऱ्याला १० हजार रुपये मिळणार आहेत. तर वीस गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्र असेल तर किमान १ हजार रुपये मिळतील, असेही या शासन आदेशामध्ये सांगितले आहे […]