आता पशुधनांची एअर टॅगिंग जनावरांच्या बाजारातही होणार , पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार..

राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून जनावरांना एअर टॅगिंग केलेले नसेल तर १ जूनपासून जनावरांची खरेदी विक्री करता येणार नाही अशा सूचना दिल्या होत्या . भारत पशुधन या प्रणालीवर या माध्यमातून देशातील सर्व पशुंची अद्ययावत माहिती अपडेट करण्यात येणार आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांनी विभागाकडून मोहीम राबवण्यात आल्यानंतरही जनावरांना एअर टॅगिंग केले नाही त्यामुळे आता जनावरांच्या बाजारामध्ये आलेल्या जनावरांची […]
राज्याच्या पणन मंडळाकडून जीआय मानांकनप्राप्त उत्पादनाच्या विक्रीसाठी या योजनाचा घ्या लाभ ,वाचा सविस्तर ..

भौगौलिक चिन्हांकन मिळालेल्या मालाला विशेष महत्त्व दिले जाते. राज्यामध्ये भौगौलिक चिन्हांकन विविध प्रदेशानुसार तेथील प्रसिद्ध असलेल्या मालाला मिळत असतो . तसेच मालाच्या दर्जामध्ये ही वाढ होत असते ,विक्रीसही मदत होत असते. साधारण २८ शेतमालाला महाराष्ट्रामध्ये जीआय मानांकन मिळालेले आहे. ज्या शेतमालाला महाराष्ट्र राज्य पणन मंडळाकडून , कृषीपिके आणि प्रक्रिया उत्पादनांना, भाजीपाला पिके, मसाला पिके, फळपिकांना, […]
गाईच्या दूध दरात पुन्हा लिटरमागे इतक्या रुपयांची घट..

दुधाच्या दरात उन्हामुळे ३० टक्क्यांपर्यंत घट झाली.पशुखाद्याचे वाढते दर ,पाणी टंचाई, चाऱ्याचा प्रश्न, त्यामुळे ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाचा प्रति लिटरचा २९ रुपयांचा दर पुन्हा २७ रुपयांवर आला आहे. यामुळे दूध उत्पादक मेटाकुटीला आलेला असताना काही दिवसांपूर्वी दोन रुपये वाढवलेले गाईच्या दुधाचे दर अनेक दूध संघांनी पुन्हा दोन रुपयांनी कमी केले आहे. […]
खरीप हंगामासाठी खताचे दर मागील वर्षाप्रमाणेच, वाचा सविस्तर ..

राज्यात खरीप हंगामाची पूर्वतयारी अवकाळी पावसाच्या आगमनानंतर जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना कृषी विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. यंदाच्या खरीप हंगामामध्ये पिकांच्या गरजेपेक्षा अडीच लाख टन जास्त खत उपलब्ध करून देण्यात येणार आहे . यासोबतच, खतांच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खतपुरवठा आणि दर: 48 लाख टन […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : लसूण अकोला — क्विंटल 100 10000 17000 14000 राहता — क्विंटल 3 12000 16500 14000 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 10000 24000 17000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 270 12000 20000 16000 पुणे लोकल क्विंटल 938 9000 23000 16000 पुणे-मोशी लोकल […]
केंद्र सरकारने कर्नाटकमधील गुलाबी कांद्यावरील 40 टक्के निर्यातशुल्क हटवले , या निर्णयानंतर महाराष्ट्रातील शेतकरी आक्रमक..

केंद्र सरकारनं कर्नाटकमधील बेंगलोर रोझ कांद्यावरील 40 टक्के निर्यातशुल्क हटवले आहे. . महाराष्ट्रातील निर्यात शुल्क जैसे थे ठेवले आहे. त्यामुळे सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आज लासलगावमधील खासगी बाजार समितीतील सुरु असलेले लिलाव बंद पाडले आहेत. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या महाराष्ट्र विरोधी धोरणाचा निषेध केला आहे. कांद्यावरील 40 […]
परभणी कृषी विद्यापीठाकडून महाराष्ट्रातील तुरीचा पहिला संकरित वाण विकसित..

मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या बदनापूर येथील वसंतराव नाईक कृषि संशोधन केंद्राद्वारे तुरीचा बिडिएनपीएच १८-५ या संकरित वाण विकसित करण्यात आला त्यास हैद्राबाद येथे अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प खरीप कडधान्य, कानपूरद्वारा इक्रीसॅट, घेण्यात आलेल्या वार्षिक समूह बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. या वाणाची शिफारस हि भारताच्या मध्य विभागासाठी व महाराष्ट्रासाठी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील कृषि विद्यापिठाद्वारे […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 25 1500 2500 2000 रत्नागिरी — क्विंटल 28 1400 2900 2500 खेड-चाकण — क्विंटल 87 1000 2500 1500 श्रीरामपूर — क्विंटल 22 1000 1500 1250 सातारा — क्विंटल 21 1000 2000 1500 राहता — क्विंटल 6 […]
शेतजमीन विकत घ्यायची आहे, परंतु माझ्या नावावर ७/१२ नाही काय करावे लागेल ?

शेतजमीन मला विकत घ्यायची आहे, परंतु माझ्या नावावर सातबारा नाही. माझ्या आजोबांच्या नावावर होता परंतु ती शेती त्यांनी त्यांच्या काळात विकली तर मी आता ती शेतजमीन खरेदी करू शकतो का? शेतकरी असणाऱ्या कुटुंबालाच शेतजमीन देण्याचा नियम आल्याच्या नंतर अनेकांसमोर शेतजमीन घेण्याचा प्रश्न उभा राहिला आहे . केवळ वडिलोपार्जित शेती नसल्यामुळे शेती करायची इच्छा असलेल्या खूप […]
आता सातबारा उताऱ्यावर आईचेही नाव,६ महिन्यांत होणार सुविधा सुरू…

विविध सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा उल्लेख करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता त्यानंतर आता भूमी अभिलेख विभागाने आईच्या नावाचा समावेश सातबारा उताऱ्यावरही अर्जदाराच्या नावानंतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . त्यामुळे आता सातबारा उताऱ्यावर १ मे २०२४ नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदीनंतर अर्जदारासह आईच्या नावाचा उल्लेख करण्यात येणार आहे . आता संगणकप्रणालीत बदल करण्याची […]