Crop Insurance : पिकविम्या संदर्भात धनंजय मुंडे यांचे मत ,जाणून घ्या सविस्तर ..

पीक विमा कंपनी संदर्भात मागील काही दिवसांपासून सारख्या तक्रारी येत आहेत. यावरूनच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा पीक विमा कंपनीबाबत संताप पाहायला मिळाला आहे. पीक विमा लाभ वाटप करत असताना कोणते निकष लावले? जसा मोजक्याच शेतकऱ्यांना लाभ दिलेला आहे तसाच लाभ सर्व शेतकऱ्यांना द्या. नाही तर कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल करतो, असा इशारा विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कृषीमंत्री […]

फेब्रुवारी महिन्यात पिकवा या पाच भाज्या, कमी खर्चात होईल जास्त कमाई ..

फेब्रुवारी महिन्यात शेतकरी आपल्या शेतात दोडका , मिरची, कारले, दुधीभोपळा,भेंडी या भाज्यांची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवू शकतात. वास्तविक, फेब्रुवारी महिन्यात पिकवल्या जाणाऱ्या या पाच भाज्या कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देतात .याची संपूर्ण माहिती या लेखामधून जाणून घेऊया .. देशातील शेतकरी हंगाम आणि महिन्यानुसार त्यांच्या शेतात वेगवेगळी पिके घेतात, जेणेकरून त्यांना त्यांच्या शेतीतून वेळेत […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोबी कोल्हापूर —- क्विंटल 54 1000 1600 1300 छत्रपती संभाजीनगर —- क्विंटल 34 1000 1400 1200 चंद्रपूर – गंजवड —- क्विंटल 49 800 1500 1000 खेड-चाकण —- क्विंटल 210 700 1000 800 राहता —- क्विंटल 20 500 1250 800 नाशिक हायब्रीड […]

Green hydrogen production : महाराष्ट्रात हरित हायड्रोजन निर्मिती होणार , ७ कंपन्यांसोबत करार ,६४ हजार हातांना मिळणार रोजगार संधी..

राज्यामध्ये औद्योगिकीकरण व शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर विजेची मागणी वाढत आहे. परंतु वीज निर्मीतीसाठी लागणार कोळसा पुरेश्या प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे काळानुसार राज्य सरकार इतर मार्गांचा अवलंब करण्याचे धोरण अवलंबत आहे. राज्य सरकारने हरित हायड्रोजन निर्मितीचा मार्ग अवलंबला आहे. यासाठी राज्यामध्ये आता हरित हायड्रोजनच्या निर्मितीसाठी सात प्रकल्प तयार होणार आहेत. तर याबाबत सोमवारी (२९ रोजी) सह्याद्री […]

बाजार समित्यांना राष्ट्रिय दर्जा देण्याच्या हालचाली, समिती स्थापन पणन महसूल आणि कृषिमंत्र्याचा समावेश…

पारंपरिक कायद्यामधून बाजार समित्यांना बाहेर काढत, मोठ्या प्रमाणात बदल करण्यासाठी २०१८ साली केलेल्या सुधारणांना महाविकास आघाडीने अडचणीत आणले होते . परंतु आता  बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याची प्रक्रिया महायुतीच्या सरकारने सुरू केली आहे. या समितीची स्थापना पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. .या समितीमध्ये कृषिमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे , […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3068 400 1600 1000 अकोला — क्विंटल 620 800 1600 1300 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2974 250 1050 650 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10262 900 1400 1150 हिंगणा — क्विंटल 2 1400 1400 1400 […]

शेतकऱ्यांना दुष्काळ व अवकाळीची फेब्रुवारीमध्ये मिळणार भरपाई…

सरकारकडून कांदा निर्यातबंदीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतकरी सन्मान निधी हप्ता व दुष्काळी ४० तालुक्यातील शेतकरी तसेच अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यांकडून  मदत व पुनर्वसन विभागाने तातडीने प्रस्ताव मागविले आहेत.शेतकऱ्यांना दूध अनुदानही फेब्रुवारी महिन्यात दिले जाईल. पावसाळ्यामध्ये पाऊस कमी पडल्यामुळे रब्बी हंगाम वाया गेला […]

भाऊसाहेब फुडंकर योजनेअंतर्गत मिळणार फळबागांसाठी २१ कोटी अनुदान,लवकरच बँक खात्यात जमा होणार…

राज्यामध्ये चालू हंगामात फळबाग लागवड केलेल्या व अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना लवकरच २१ कोटींपेक्षा जास्त रकमेचे वाटप होईल, अशी माहिती फलोत्पादन विभागाच्या सूत्रांनी दिली. यावर्षी कृषी खात्याने किमान साठ हजार हेक्टरवरील नवीन बागांसाठी अनुदान वाटपाची तयारी केली होती.मात्र दुष्काळसदृश स्थिती अनेक तालुक्यांमध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन बागा लावण्यात हात आखडता घेतला.त्यामुळे , यावर्षी राज्यामध्ये नवीन फळबाग […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस अमरावती — क्विंटल 70 6600 6700 6650 राळेगाव — क्विंटल 6900 6500 6920 6850 अकोला लोकल क्विंटल 285 6580 7000 6920 अकोला (बोरगावमंजू) लोकल क्विंटल 130 6780 7150 6920 उमरेड लोकल क्विंटल 1085 6200 6730 6450 देउळगाव राजा लोकल क्विंटल […]

कांदा-लसणाची पाने पिवळी पडली असतील तर आजच करा हा उपाय ..

हवामानातील बदलामुळे अनेक वेळा कांदा-लसूण पिकाची पाने पिवळी पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते आणि उत्पादनही घटते. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर आजच हा उपचार करा. कोणत्याही पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी, त्याची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पेरणीनंतर शेतकऱ्यांनी पिकाची योग्य काळजी न घेतल्यास कीड व रोगांचा प्रादुर्भाव होऊ […]