अवघ्या 10 लिंबाच्या झाडांपासून 3 लाखांचे उत्पन्न, हा शेतकरी एवढा कसा कमावतो? तर वाचा सविस्तर …

शेतकरी रामसेवक प्रसाद यांनी सुरुवातीला 20 डिसमिल (८ गुंठे) जमिनीवर लिंबू लागवड सुरू केली. त्यांनी फक्त 10 लिंबाची झाडे लावली आहेत. यामधून त्यांना वर्षभरामध्ये भरघोस फायदा मिळत आहे. आता त्यांनी 40 दशांश (16 गुंठे) जमिनीवर या प्रजातीची 50 रोपे लावली आहेत. विशेष बाब म्हणजे शेतात कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत ते वापरत नाहीत. लोकांना असे वाटते […]
नाद केला पण वाया नाही गेला, द्राक्ष पेटीला ५०१ रुपये दर , कोंगनोळी च्या ढवळे बंधूनी केला ह्या वर्षी च्या द्राक्ष हंगामाचा श्रीगणेशा.

संपूर्ण बातमी वाचल्यावर तुम्ही हि म्हणाल नाद केला पण वाया नाही गेला, तर झालंय आस कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील ढवळे बंधूंनी ह्या हंगामातील द्राक्षे बाजारात आणली आहेत. इतक्या प्रतिकूल हवामानात इतक्या लवकर द्राक्षे बाजार आणल्या मुळे ढवळे बंधू परिसरातील तसेच राज्यातील लोकांच्या चर्चेचा विषय झाले आहेत. सर्व स्तरावून त्याच शेतकरी बांधवांचे कौतुक करत आहेत. नंदकुमार […]
नवीन शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची काळजी घेताना लक्षात ठेवण्यासारख्या या 7 महत्त्वाच्या गोष्टी…

यशस्वी होण्यासाठी प्रथमच शेतकऱ्यांनी मातीची गुणवत्ता, अचूक प्रक्रिया, कीड नियंत्रण आणि कार्यक्षम पाणी व्यवस्थापन यासारख्या मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. पीक काळजी हे एक शास्त्र आहे, परंतु ते प्रामुख्याने सामान्य ज्ञानावर अवलंबून असते. येथे, खालील पद्धती प्रथमच शेतकऱ्याने समजून घेतल्या पाहिजेत. 1.पीक काळजी मूलभूत :- तुम्ही भाजीपाल्याच्या छोट्या पॅचचे व्यवस्थापन करत असाल किंवा […]
संपूर्ण दूध व्यवसाय करणारे गाव , लाखो रुपये प्रत्येक कुटुंबाची कमाई, कुठे आहे हे गाव ? वाचा सविस्तर…

महाराष्ट्रातील नांदेड येथील रहिवासी हनमंतु गोपुवाड यांच्याकडे आज 10 म्हशी आहेत. या म्हशी सकाळ आणि संध्याकाळी दोन वेळा 50 लिटर दूध देतात. यातून हनमंतु गोपुवाड यांना दररोज 2500 ते 3000 रुपये उत्पन्न मिळते. हे पाहता आता त्यांचे संपूर्ण गाव दुग्ध व्यवसाय करू लागले. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बोरगडी हे गाव सध्या चर्चेत आहे. वास्तविक हे संपूर्ण […]
महाराष्ट्र मध्ये ऊस गळीत हंगाम केव्हा होणार सुरू ? राज्यात किती कारखान्यांना परवानगी ? पहा सविस्तर…

उसाचे क्षेत्र यंदा अवेळी पडलेल्या पावसामुळे घटलेले आहे त्यामुळे साखरेचे उत्पादन साहजिकच घटणार आहे. महाराष्ट्रात सरकारने ऊस निर्यात बंदी केल्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून अनेक ठिकाणी सरकार विरोधात निदर्शने आणि आंदोलने सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. दरम्यान येणाऱ्या 1 नोव्हेंबर पासून यंदाचा गळीप हंगाम सुरू होणार असल्याच्या चर्चा […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 6179 1000 2600 1800 अकोला — क्विंटल 480 1500 2500 2400 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 340 2700 4750 3250 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10734 1000 2500 1750 खेड-चाकण — क्विंटल 230 1000 2300 […]
आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार ‘मधाचे गाव’वाचा सविस्तर ..

मधमाशांचे संवर्धन त्याचबरोबर मध उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ‘मधाचे गाव’ गाव ही संकल्पना राबविण्यात येणार आहे . सध्या पश्चिम महाराष्ट्रातील दोन तर विदर्भातील एका गावांमध्ये काम सुरू आहे . दुसऱ्या टप्प्यात दहा जिल्ह्यात हे काम होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली. अन्नसाखळीत मधमाशा हा […]
गहू पेरणीसाठी कोणते वाण निवडाल? जाणून घ्या सविस्तर ..

गहू ही जगातील प्रमुख अन्नधान्याचे पीक असून त्याच्या लागवडीचे क्षेत्र व उत्पादन इतर अन्नधान्याच्या पिकापेक्षा अधिक आहे. जगातील निम्या लोकांच्या पोषणात गव्हाला प्रमुख स्थान आहे. त्यापासून चपाती व पाव तत्सम पदार्थ ,रवा व मैदा ही पदार्थ तयार करता येतात. गहू विशेषता उत्तर आणि दक्षिण समक्ष कटिबंधातील प्रदेशात पिकतो. जगातील पेरणीसाठी गव्हाच्या सुधारित वाणांचा वापर झाल्यामुळे […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4742 1000 2700 1800 अकोला — क्विंटल 275 1800 2500 2200 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 6310 500 2200 1350 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11577 1000 2400 1700 खेड-चाकण — क्विंटल 200 1000 2300 1700 […]
या अनोख्या कल्पनेने बदलले शेतकऱ्याचे नशीब ! आता दरवर्षी कमवत आहे 24 लाख रुपये…

देशातील अनेक राज्यांमध्ये उसाची लागवड केली जाते. त्यापासून गूळही बनवला जातो. दरम्यान, बागपतमधील एका शेतकऱ्याने गुळाच्या व्यवसायातून आपले नशीब बदलल्याची कहाणी चर्चेत आहे. गूळ विकून ते वर्षभरात लाखो रुपये कमावतात. वास्तविक, हा शेतकरी आपल्या शेतात नैसर्गिकरित्या ऊस पिकवतो आणि नंतर त्या उसापासून गूळ तयार करतो. बागपतच्या सुनहेडा गावात राहणारे शेतकरी विजय. सुमारे ३५ एकर […]